भारतीयत्वाच्या रक्षणासाठी महाराजा सुहेलदेव यांचे योगदान दुर्लक्षित – पंतप्रधान
इतिहास घडवणाऱ्याप्रती इतिहास लेखकांनी केलेला अन्याय आता दूर करण्यात येत आहे- पंतप्रधान
महामारीचे नैराश्य मागे टाकत भारतासाठी हा वसंतऋतू नवी आशा घेऊन आल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
कृषी कायद्याबाबत करण्यात आलेली दिशाभूल उघड झाल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारताचा इतिहास म्हणजे केवळ वसाहतवादी शक्तींनी आणि वसाहतवादी मानसिकता असलेल्यांनी लिहीलेला इतिहास नव्हे. भारताचा इतिहास म्हणजे जनतेने लोकसाहित्यातून जोपासलेला आणि पिढ्यांनपिढ्या पुढे चालत राहिलेला आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, योग्य ते महत्व दिले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान लाल किल्ला ते अंदमान निकोबार पर्यंत, स्टँचू ऑफ युनिटीद्वारे सरदार पटेल आणि पंच तीर्थ द्वारे बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ठळकपणे जनतेसमोर मांडण्यात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अशी असंख्य व्यक्तित्वे आहेत ज्यांना अनेक कारणांमुळे मान आणि ओळख दिली गेली नाही. चौरी चौरा वीरांसमवेत जे झाले ते आपण विसरू शकतो का असा सवाल पंतप्रधानांनी केला.

भारतीयत्वाच्या रक्षणासाठी महाराजा सुहेलदेव यांचे योगदानही असेच उपेक्षित राहिले. इतिहासाच्या पुस्तकात महाराजा सुहेलदेव यांचे कार्य दुर्लक्षित असले तरी अवध, तराई आणि पूर्वांचल मधल्या लोकसाहित्याने जनतेच्या मनात महाराजा सुहेलदेव यांच्या कार्याचे स्मरण ठेवण्याचे काम केल्याचे पंतप्रधान म्हणाले. संवेदनशील आणि विकासाभिमुख शासक म्हणून त्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजा सुहेलदेव यांचे स्मारक, भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारामुळे या आकांक्षी जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरातल्या जनतेचे जीवन सुलभ होईल. दोन वर्षापूर्वी पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले होते.

वसंतपंचमीनिमित्त जनतेला शुभेच्छा देत, महामारीचे नैराश्य मागे टाकत भारतासाठी हा वसंत नवी आशा घेऊन आल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताचे ज्ञान आणि विज्ञानसमृध्द करत संशोधन आणि नवोन्मेश याद्वारे राष्ट्र उभारणीचे कार्य करणाऱ्या प्रत्येक देशवासियाला सरस्वती मातेचा आशीर्वाद लाभावा अशी प्रार्थना त्यांनी केली.

गेल्या काही वर्षात इतिहास, श्रद्धा, अध्यात्म यांच्याशी संबंधित स्मारकांचा उद्देश, पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा आहे. उत्तर प्रदेशही पर्यटन आणि तीर्थ स्थळे यांनी समृद्ध असून इथे अपार संधीही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू राम, श्रीकृष्ण, बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अयोध्या, चित्रकुट, मथुरा, वृंदावन, गोवर्धन, कुशीनगर, श्रावस्ती यासरख्या स्थळी, रामायण मंडल, आध्यात्मिक मंडल, बुद्ध मंडल यांचा विकास करून उत्तर प्रदेशात पर्यटन विकसित करण्यात येत आहे. या प्रयत्नांची फलश्रुती दिसून येत असून इतर राज्यातून जास्तीत जास्त पर्यटक इथे येतात. विदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, देशातल्या पहिल्या तीन राज्यातही उत्तर प्रदेशाचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पर्यटकांसाठी लागणाऱ्या सुविधांबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये आधुनिक कनेक्टीव्हिटीचाही विस्तार करण्यात येत आहे. भविष्यात अयोध्या आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यटकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात लहान - मोठ्या अशा डझनभर विमानतळांचे काम सुरु असून त्यातले अनेक पूर्वांचल मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, गंगा द्रुतगती मार्ग, गोरखपूर जोड द्रुतगती मार्ग, बलिया जोड द्रुतगती मार्ग असे आधुनिक आणि विस्तृत रस्ते उत्तर प्रदेशात बांधण्यात येत आहेत. आधुनिक उत्तर प्रदेशाच्या आधुनिक पायाभूत सुविधांची ही सुरवात आहे. दोन मोठ्या समर्पित मालवाहू मार्गीकेंचे उत्तरप्रदेश हे जंक्शन आहे. उत्तर प्रदेशात आधुनिक पायाभूत ढाचा निर्मितीमुळे

या राज्यात उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या बरोबरच उद्योग आणि युवा या दोन्हींसाठी उत्तम संधी निर्माण करण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने कोरोना स्थिती योग्य हाताळल्याची प्रशंसा त्यांनी केली. राज्यात माघारी परतलेल्या मजुरांना रोजगार पुरवल्या बद्दलही त्यांनी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली. कोरोना विरोधातल्या लढ्यात गेल्या 3-4 वर्षातले उत्तर प्रदेश सरकारच्या कार्याचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे पुर्वांचल मध्ये मेनेंजायटीसचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. गेल्या सहा वर्षात उत्तर प्रदेशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांचे 14 वरून 24 झाले आहे. गोरखपूर आणि बरेलीमध्ये एम्स उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय 22 नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. वाराणसी मधल्या आधुनिक कर्करोग रुग्णालयाच्या सुविधेप्रमाणे पूर्वांचललाही सुविधा पुरवण्यात येत आहे. उत्तर प्रदेश जल जीवन अभियान म्हणजेच प्रत्येक घराला पाणी पुरवण्याचे कार्य प्रशंसनीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. घरोघरी शुध्द पाणी पुरवल्याने अनेक रोगांची शक्यता कमी होत असल्याचे ते म्हणाले.

वीज, पाणी, रस्ते,आणि आरोग्य सुविधामधल्या सुधारणांमुळे, उत्तरप्रदेशातल्या खेड्यांना, गरीब, शेतकरीवर्गाला थेट लाभ झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी द्वारे उत्तर प्रदेशातल्या सुमारे 2.5 कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहेत, एकेकाळी या शेतकऱ्यांना खताची एक गोणी घेण्यासाठीही इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असे. इथल्या शेतकऱ्याला, विजेचा वापर करत शेताला पाणी देण्यासाठी रात्र-रात्र जगावे लागत असे मात्र आपल्या सरकारने वीज पुरवठ्यात सुधारणा करत ही समस्या दूर केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रती शेतकरी लागवड क्षेत्र आकसत चालल्याची दखल घेण्यासाठी कृषी उत्पादक संस्था (एफपीओ) ची स्थापना अतिशय महत्वाची आहे. 1 ते 2 बिघा जमीन असलेली 500 शेतकरी कुटुंबे एकत्र येतील तेव्हा त्यांचे सामर्थ्य 500 – 1000 बिघा जमीन असलेल्या शेतकऱ्यापेक्षाही जास्त असेल. त्याचप्रमाणे भाज्या, फळे, दूध, मासे आणि यासारखे अनेक व्यवसाय किसान रेल द्वारे मोठ्या बाजारपेठाशी जोडले जात आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या कृषी सुधारणामुळे अल्प आणि मध्यम शेतकऱ्याचा फायदा होणार असून कृषी कायद्याबाबत देशभरातून सकारात्मक प्रतिसादाचा वर्षाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आले. देशात परदेशी कंपन्यांना आमंत्रण देण्यासाठी कायदा करणारे आता भारतीय कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. हा अपप्रचार आणि करण्यात आलेली दिशाभूल आता उघड झाली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ खरेदी दुप्पट झाली आहे. योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याआधीच 1 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे चुकते करावेत यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेवर दिले जावेत यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न जारी आहेत.

गाव आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामित्व योजनेमुळे, गावात अवैधरीत्या घर बळकवण्याच्या शक्यतेपासून मुक्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या योजने अंतर्गत उत्तर प्रदेशातल्या 50 जिल्ह्यात ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरु आहे. 12 हजार गावात हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, 2 लाख कुटुंबाना मालमत्ता कार्ड मिळाले आहे.

अशा परीस्थितीत कृषी सुधारणा कायद्याखाली शेतकऱ्याची जमीन बळकावली जाणार असल्याचा अपप्रचार कोणी केल्यास त्यावर कोण कसा विश्वास ठेवेल असा प्रश्न त्यांनी केला. प्रत्येक नागरिक सबल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देश आत्म निर्भर करण्याचा आमचा प्रण आहे आणि यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मनामध्ये भगवान राम यांचे नाम जपत हाती घेतलेले कार्य यशस्वी होणारच या अर्थाच्या गोस्वामी तुलसीदास यांच्या राम चरितमानस मधल्या चौपाईने पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy, banks well positioned to tackle West Asia crisis, trade risks: RBI Governor Malhotra

Media Coverage

Indian economy, banks well positioned to tackle West Asia crisis, trade risks: RBI Governor Malhotra
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Shri Ram Nath Kovind’s autobiography will become a treasure for Indian democracy and Indian society: PM Modi
August 12, 2026
Today, we have the opportunity to release the autobiography of Shri Ram Nath Kovind ji; I am happy to be a part of this program: PM
His journey reflects a life dedicated to public service and the progress of our nation:PM
My prolonged acquaintance with Kovind Ji and his special affection and warmth towards me have been my greatest assets: PM
Mahatma Gandhi, Babasaheb Ambedkar, Jyotiba Phule, and Savitribai Phule dreamed of a new India where the poorest and the most disadvantaged could reach the top: PM
Individuals like Kovind Ji have transformed their own lives and also played a pivotal role in bringing their dream and vision for India to fruition: PM
Even after retiring as President; he is working on 'One Nation, One Election'; Its resolution can start a new chapter in Democracy: PM


हमारे पूर्व राष्ट्रपति श्रीमान रामनाथ कोविंद जी, लोकसभा के अध्यक्ष आदरणीय ओम बिरला जी, श्रीमती सविता कोविंद जी, सभाग्रह में सभी वरिष्ठ जन बैठे हैं, सबका उल्लेख नहीं कर पाऊंगा, लेकिन मेरे लिए बहुत आनंद है कि एक पारिवारिक कार्यक्रम लग रहा है।

भाइयों-बहनों,

आज हमें श्री रामनाथ कोविंद जी की आत्मकथा के विमोचन का अवसर मिला है। मुझे खुशी है कि मुझे भी इस कार्यक्रम का हिस्सा बनने का सौभाग्य मिला है। कोविंद जी से मेरा बहुत लंबा परिचय रहा है, उन्हें करीब से जानने का भी अवसर मिला और राष्ट्रपति के रूप में उनका मार्गदर्शन और इस सबके साथ-साथ उनका मेरे प्रति विशेष स्नेह, उनकी आत्मीयता, ये मेरी बहुत बड़ी पूंजी रही है। मैंने उनके जीवन को जितना समझा है, उनकी कार्यक्षमताओं को जितना जाना है, मैं पूरे विश्वास से कह सकता हूं कि श्री रामनाथ कोविंद जी की ऑटो-बायोग्राफ़ी अपने आप में भारतीय लोकतंत्र और भारतीय समाज के लिए एक धरोहर बनेगी। कोविंद जी की जीवन यात्रा, समाज और राष्ट्र के लिए उनका योगदान, ऐसा कितना कुछ है जिसके बारे में मैं विस्तार से बात कर सकता हूं, लेकिन बुक रिलीज़ में केवल ‘कर्टन रेज़र’ ही होना चाहिए। आप सब किताब का पूरा लाभ पढ़कर ही लें, तो ही ज्यादा अच्छा है।

साथियों,

कोविंद जी की जीवन यात्रा को आप उनके शब्दों में जानें, उनकी लेखनी को, उनके अनुभवों को देश की नई पीढ़ी पढ़े, इससे हर किसी को काफी कुछ सीखने को मिलेगा। मैं रामनाथ कोविंद जी को इस आत्मकथा के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

कोविंद जी ने अपनी इस पुस्तक को बहुत ही सटीक नाम दिया है- “Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles” कहने का भाव ये कि जीवन और जीवन के संघर्ष उनके व्यक्तिगत हैं, लेकिन उन संघर्षों के परिणामस्वरूप मिली जीत, भारत के गणतंत्र की है, भारत के लोकतंत्र की है।

साथियों,

हम सब अक्सर अनुभव करते हैं कि इंसान का एक स्वभाव होता है, लोग अपनी सफलता का श्रेय खुद को देते हैं और जीवन की मुश्किलों के लिए, कठिनाइयों के लिए समाज को जिम्मेदार ठहराते हैं। लेकिन, जब हृदय उदार हो, भारतीय संस्कार हों, तब व्यक्ति समाज की कमियाँ निकालने में समय नहीं गँवाता, वो उसके सकारात्मक पक्ष पर फोकस करता है, वो अपनी सफलता में समाज को बराबर का भागीदार मानता है। कोविंद जी की आत्मकथा और उसका शीर्षक इसके उदाहरण हैं। आप उनका जीवन देखिए, एक बेहद सामान्य परिवार में, कानपुर देहात में उनका जन्म हुआ। कोविंद जी ने अभी भी कुछ वर्णन किया और अपनी किताब में भी लिखा है, कैसे गर्मी के मौसम में एक दिन उनके घर में आग लग गई, उनकी माँ अपनी चिंता छोड़कर घर की चीजों को बचा रही थीं। आखिर, एक सामान्य परिवार में, माँ के लिए एक-एक चीज बच्चों के पालन-पोषण का जरिया होती है। उसी कोशिश में, आग में फंसकर उनकी माता जी की मृत्यु हो गई। आप कल्पना कर सकते हैं, छोटी सी उम्र में इस तरह की घटना, माँ को इस तरह खो देना, ये कितना दर्दनाक रहा होगा। मैं तो भाग्यशाली रहा हूं, मेरी मां 100 साल से भी अधिक जीवित रही और मुझे आशीर्वाद देती रही। उसके बावजूद भी, आज भी मैं मां की कमी महसूस करता हूं।

साथियों,

उनके जीवन का एक ऐसा दर्दनाक ये घटनाक्रम था, कोई भी इससे टूट सकता था, लेकिन कोविंद जी को उन मुश्किलों ने मजबूत किया। पड़ोस की एक माता जी ने उनके पालन-पोषण में मदद की। इससे उन्होंने समाज की एकता और सौहार्द की ताकत को समझा। इस घटना के बाद कोविंद जी के जीवन में उनके पिता की भूमिका और बड़ी हो गई और जिस तरह से उन्होंने अपने परिवार को संभाला, बच्चों को संस्कार दिये, इसीलिए, कोविंद जी अपने पिता को अपना हीरो मानते हैं।

साथियों,

बचपन के इन संघर्षों के बीच, कोविंद जी ने शिक्षा को, अपने सामर्थ्य को बढ़ाने का मार्ग बनाया। उन्होंने मेहनत की, उन्होंने संसाधनों की कमी को कमजोरी नहीं बनने दिया। और, एक ऐसे मुकाम तक पहुंचे, जिसकी कल्पना भी तब लोगों ने नहीं की थी। वो भारत जैसे विशाल देश के राष्ट्रपति बने।

साथियों,

इतने बड़े पद पर पहुंचने के बाद भी कोविंद जी का विनम्र व्यक्तित्व, उनकी सादगी ऐसे ही कायम रही। मुझे याद है प्रधानमंत्री के तौर पर मैं राष्ट्रपति भवन में उनसे मिलने जाता था। प्रोटोकॉल के हिसाब से जो बातें नहीं हो सकती हैं, वो बातें वो करते थे। वो प्रधानमंत्री को छोड़ने के लिए गाड़ी के दरवाजे तक आते थे। मैं शुरू में उनको प्रार्थना करता रहता था, प्लीज आप ऐसा मत कीजिए, लेकिन उन्होंने जीवन के आखिर तक अपनी उस विनम्रता को कभी छोड़ा नहीं। राष्ट्रपति बनने के बाद जब वे अपने गांव परौंख गए, तो उन्होंने वहाँ अपने गुरुओं के पैर छूकर उन्हें प्रणाम किया। गाँव की मिट्टी को नमन करके उन्होंने गाँव के सामान्य लोगों का धन्यवाद किया। पूरे देश ने वो भावुक दृश्य देखा था। उनके इस आचरण ने दुनिया के सामने भारत के संस्कारों की ऐसी तस्वीर सामने रखी, जिस पर हर भारतवासी गर्व करता है।

साथियों,

गुलामी के सैकड़ों साल में हमारे देश ने आर्थिक और सामाजिक रूप से बहुत कुछ खोया था। हमारे पूर्वजों ने सदियों तक संघर्ष किया। महात्मा गांधी, बाबा साहब अंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रबाई फुले, ऐसी कितनी ही महान विभूतियों ने भारत के नवनिर्माण का सपना देखा था। एक ऐसा भारत जहां गरीब से गरीब, वंचित से वंचित को शिखर तक पहुँचने का अवसर मिल सके। कोविंद जी जैसे व्यक्तित्वों ने अपने श्रम और काबिलियत से केवल खुद का जीवन ही बदला, इतना नहीं है, उन्होंने सदियों के उस स्वप्न को, उस विज़न को भी साकार करने में अपनी अहम भूमिका निभाई है। और इस दिशा में हम सबके प्रयास अभी भी जारी हैं। हमें भविष्य में कोविंद जी जैसे अनेकों युवा चाहिए, जो परेशानियों से परास्त न हों, जो मुश्किलों के सामने मायूस न हों, बल्कि अपनी मेहनत से हर मंजिल को आसान बनाने का हौसला रखें। इसी बदलाव से सशक्त भारत के निर्माण का संकल्प पूरा होगा। यहीं से आत्मनिर्भर और विकसित भारत का रास्ता बनेगा।

साथियों,

ऐसे युवाशक्ति के निर्माण के लिए जो प्रेरणा चाहिए, कोविंद जी की ऑटोबायोग्राफ़ी उसका अहम स्रोत बन सकती है।

साथियों,

कोविंद जी ने अपनी जीवनी में मोरारजी भाई देसाई के साथ अनुभवों के बारे में भी इसमें विस्तार से बताया है। कोविंद जी के भीतर देशसेवा की जो भावना थी, मोरारजी भाई के साथ काम करके उन्हें जो सीखने को मिला, जो रास्ता मिला। कोविंद जी ने राजनीति और समाजसेवा को अपना मार्ग बनाया। वो अपने कर्तव्यों के लिए समर्पित रहे। सेवा को उन्होंने अपना लक्ष्य बनाकर काम किया। संसद में उनका कार्यकाल गवाह है। राज्यपाल के रूप में भी उन्होंने एक उदाहरण प्रस्तुत किया। राष्ट्रपति के रूप में भी हमें उनकी यही कर्तव्यनिष्ठा दिखाई देती रही। यहाँ तक कि राष्ट्रपति जैसे सर्वोच्च पद से सेवामुक्त होने के बाद भी उन्होंने विश्राम नहीं लिया है। वो अभी भी ‘एक देश, एक चुनाव’ One Nation, One Election जैसे महत्वपूर्ण विषय पर काम कर रहे हैं। देश को जगा रहे हैं। ये एक ऐसा विषय है, जिसका समाधान देश के लोकतंत्र का नया अध्याय शुरू कर सकता है। मैं मानता हूँ, कोविंद जी की इस कर्तव्यनिष्ठा और सेवाभाव से देश के लोग बहुत कुछ सीख सकते हैं।

साथियों,

सामाजिक जीवन में सक्रिय रहते हुये ऑटोबायोग्राफ़ी के लिए समय निकाल पाना बहुत मुश्किल होता है। कोविंद जी ने ये काम हम सबके लिए किया है, क्योंकि उनके जीवन में ऐसा कितना कुछ है, जिसमें गरीब वंचित तबके से आए तमाम लोग अपने जीवन की परछाई देख सकते हैं। कैसे एक साधारण परिवार मुश्किल हालातों में भी जीवन की शुचिता और ईमानदारी से समझौता नहीं करता, कैसे वही आदर्श आगे चलकर हमारे जीवन का आधार बनते हैं, हमारे कठिन समय के मूल्य किस तरह जीवनभर हमें रोशनी देते हैं, कैसे इस पवित्रता से हमें राष्ट्र सेवा की शक्ति मिलती है। अलग-अलग पदों का दायित्व निभाते हुए, कोविंद जी ने समाज को निरंतर इसकी प्रेरणा दी है।

साथियों,

मुझे विश्वास है, कोविंद जी की ऑटोबायोग्राफ़ी, इसमें उनके जीवन की ही नहीं, बल्कि हमारे लोकतंत्र की भी अहम स्मृतियाँ सुरक्षित होंगी। मैं एक बार फिर उन्हें उनकी आत्मकथा के लिए शुभकामनाएं देता हूं। और मैं खास करके युवा पीढ़ी से आग्रह करूंगा, रील का जमाना है, सोशल मीडिया में इनफ्लुएंसर आपको खींच के कहीं-कहीं ले जाते हैं। इस शॉर्टकट के युग में भी एक बात हम जरूर याद रखें, रेलवे स्टेशन पर लिखा हुआ होता है, कुछ लोगों को पटरी पर कूद कर के जाने की आदत होती है, ब्रिज पर नहीं जाते। तो वहां लिखा होता है, शॉर्टकट विल कट यू शॉर्ट। और अगर शॉर्टकट के रास्ते से भी कहीं बाहर निकलना है, तो मैं नौजवानों को कहूंगा आपको जिसका भी पसंद हो ऑटोबायोग्राफी जरूर पढ़ें। ऑटोबायोग्राफी उस कालखंड की इतिहास की घटनाओं को अलग तरीके से समझने का अवसर देती है। इतिहास से काफी निकट होता है वो कालखंड बायोग्राफी का और इसलिए मैं जरूर चाहूंगा कि कोविंद जी की जो मेहनत है, वो आने वाली पीढ़ियों को काम आए, युवा पीढ़ी को विशेष रूप से काम आए। बहुत-बहुत शुभकामनाएं। बहुत-बहुत धन्यवाद।