शेअर करा
 
Comments

एक उत्कट लेखक, कवी आणि संस्कृतीप्रेमी... नरेंद्र मोदी यांचे वर्णन करण्यासाठी ही संबोधने सुद्धा वापरता येतील. त्यांच्या व्यस्त, अनेकदा त्रासदायक वाटेल अशा वेळापत्रकात सुद्धा नरेंद्र मोदी आपला काही काळ योगा, लेखन, सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधणे अशा आपल्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून देतात. त्यांच्या सभांच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणच्या आपल्या अनुभवांबाबत ते ट्वीट करताना दिसतात. अगदी लहान असल्यापासून ते लिहित आले आहेत. 24 तास ठळक बातम्यांच्या आजच्या या काळात विस्मरणात जाऊ शकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही बाबींचा परिचय या विभागातून होऊ शकेल.

“योग ही मानवजातीसाठी भारताने प्रदान केलेली भेट आहे, जी आपण संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतो. योगामुळे केवळ रोग मुक्तीच नव्हे तर भोग मुक्ती सुद्धा शक्य आहे.”
नरेंद्र मोदींच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील त्यांच्या उत्कृष्ट भाषणापैकी एका भाषणाचा विषय आहे, योग.
 
त्यांची पुस्तके ही त्यांच्या भाषणांइतकीच प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहेत. नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक पुस्तक हे माहिती आणि अभिनव कल्पनांचा खजीना असून त्यात त्यांच्या जीवनाताल प्रसंगांचाही समावेश आहे.
आणीबाणीच्या अंधारलेल्या काळात गुजरातमधील परिस्थितीची एक झलक पाहा, सामाजिक समतेबाबत नरेंद्र मोदींची मते वाचा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हरीत ग्रह राखण्याला महत्व द्यावे, असे त्यांना का वाटते, ते जाणून घ्या …
 
“मी 36 वर्षांचा होतो तेव्हा जगत जननी मातेसोबतच्या माझ्या संवादाचे संकलन म्हणजे साक्षीभाव... हे संकलन मला वाचकाशी जोडते आणि केवळ वर्तमानपत्रातून नाही तर माझ्या शब्दांतून वाचक मला जाणून घेऊ शकतात.”
युवा असताना नरेंद्र मोदी डायरी लिहू लागले, पण प्रत्येक 6-8 महिन्यांनंतर त्या डायरीची पाने ते जाळून टाकत असत, हे तुम्हाला माहीती आहे का? एके दिवशी एका प्रचारकाने त्यांना असे करताना पाहिले आणि त्यांनी असे करू नये अशी विनंती केली. तेच कागद साक्षीभावमध्ये संकलित झाले, 36 वर्षीय नरेंद्र मोदी यांचा विचार संग्रह ठरले.
 
“जे गद्यात सांगता येत नाही ते अनेकदा कवितेतून व्यक्त करता येते …”
येथे नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा एक सुसंगत संग्रह आहे. गुजराती भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्गमाता आणि राष्ट्रभक्ती या संकल्पनांवर आधारित आहेत.
 
“कला, संगीत आणि साहित्य राज्यावर अवलंबून असू नये. त्याला कोणत्याही मर्यादा असू नये. सरकारने फक्त अशी प्रतिभा ओळखावी आणि तीला प्रोत्साहन द्यावे. ”
लोकप्रिय संस्कृतीप्रती नरेंद्र मोदी यांना वाटणारा विश्वास यातून व्यक्त होतो. आणीबाणी विरोधी संघर्षात सक्रियपणे सहभागी होत असताना, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ही त्यांच्यासाठी विश्वासाची बाब होती आणि नंतरच्या काळातही ती भावना कायम राहिली. ख्यातनाम कलाकारांसोबतच्या त्यांच्या संवादांचा आपणही आस्वाद घ्याल.
शरद ऋतूच्या अंत:करणातून वसंत ऋतुचे गाणे!

पार्थिव गोहिल या कलाकाराने गायलेली नरेंद्र मोदी लिखित एक सुंदर कविता
 
एका सुंदर कवितेसह नवरात्रीचे रंग आणि उल्हास साजरा
नवरात्रीनिमित्त श्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली एक कविता
Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Indian auto industry breaks records: 363,733 cars and SUVs sold in September

Media Coverage

Indian auto industry breaks records: 363,733 cars and SUVs sold in September
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi pivoting India’s G20 Presidency
September 22, 2023
शेअर करा
 
Comments

With about 200 meetings held across 60 cities, India’s G20 Presidency has truly served as the pinnacle of global diplomacy. Within this framework, PM Modi has not only pivoted India’s G20 Presidency but spearheaded the global diplomatic efforts.

Tony Abbott, Former PM of Australia in this context says he expects PM Modi to be there for a long time to come, adding that through India’s G20 Presidency, the world will get to know him better. Tony Abbott then praised PM Modi’s reputation as a CM who would get the work done and wanted to be closely associated with him. He also appreciated PM Modi’s presence for the G20 Summit in Australia and the subsequent ‘State Visit’ where anywhere he went, he received a welcome that of a ‘Rock Star’.

Tony Abbott stated if the 19th Century was the ‘British Century’ and the 20th Century was the ‘American Century’, and then there is all reason to hope that the 21st Century will be the ‘Indian Century’. He also added if there is to be a leader of the Free World in 50-100 years’ time then the name of Indian Prime Minister would definitely feature on it.