जगाचा भारतावर विश्वास आहे, जगाचा भारताच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि जग भारतासोबत सेमीकंडक्टर भविष्य घडवण्यास तयार आहे: पंतप्रधान
चिप्स हे डिजिटल हिरे आहेत: पंतप्रधान
पेपरवर्क जितके कमी असेल, तितक्या लवकर वेफरचे काम सुरू होऊ शकेल : पंतप्रधान
भारताची सर्वात लहान चिप लवकरच जगातील सर्वात मोठा बदल घडवून आणेल: पंतप्रधान
तो दिवस दूर नाही जेव्हा जग म्हणेल - याची रचना भारतात झाली आहे, हे भारतात तयार झालेले आहे आणि ते जगासाठी विश्वसनीय आहे : पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, दिल्लीच्या  मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय राज्य मंत्री जितिन प्रसाद जी, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा जी,देश-विदेशातून आलेले सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी,विविध देशांतले इथे उपस्थित आमचे अतिथी, स्टार्ट अपशी संबंधित उद्योजक,विविध भागांमधून आलेले माझे युवा विद्यार्थी मित्र, उपस्थित स्त्री-पुरुषहो,

जपान आणि चीनचा दौरा करून काल रात्रीच  मी परतलो आहे आणि आज यशोभूमी  इथे आकांक्षा आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत या सभागृहा   मध्ये आलो आहे, आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहे. तंत्रज्ञानाविषयी माझी  एक नैसर्गिक आवड आहे हे आपण सर्व जाणताच.आताच्या माझ्या जपान दौऱ्यात पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासमवेत टोकियो इलेक्ट्रॉन  कारखान्यात जाण्याची संधी मिळाली आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आत्ता आपल्याला इथे सांगत होते की मोदी साहेब आले होते.

 

मित्रहो,

तंत्रज्ञानाकडे असलेला माझा हा कल मला वारंवार आपल्याकडे आणत आहे.म्हणूनच आज आपणा सर्वांसमवेत इथे येऊन मला अतिशय आनंद होत आहे.

मित्रहो,

इथे जगभरातले सेमीकंडक्टर क्षेत्रातले तज्ञ आहेत, 40-50 पेक्षा जास्त देशांचे  हे प्रतिनिधीत्व आहे आणि भारताचा नवोन्मेश आणि युवा शक्तीही इथे दिसून येत आहे. हा जो संयोग झाला आहे,त्याचा एकच संदेश आहे- जगाचा भारतावर भरवसा आहे, जगाचा भारतावर विश्वास आहे आणि भारतासमवेत सेमीकंडक्टरचे भविष्य उभारण्यासाठी जग तयार आहे.

सेमिकॉन  इंडियामध्ये आलेल्या आपणा सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करतो.विकसित भारताच्या प्रवासात, आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात आपण सर्वजण आमचे अतिशय महत्वाचे भागीदार आहात.

मित्रहो,

काही दिवसांपूर्वीच, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीची जीडीपी आकडेवारी आली आहे. भारताने पुन्हा एकदा, प्रत्येक आशा, अपेक्षा, प्रत्येक अनुमानापेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. एकीकडे जगभरातल्या  अर्थव्यवस्था चिंतीत असताना, आर्थिक स्वार्थापोटी निर्माण झालेली आव्हाने असताना अशा वातावरणात भारताने 7.8 टक्के विकास साध्य करून दाखवला आहे आणि ही वृद्धी प्रत्येक क्षेत्रात आहे, उत्पादन,सेवा,कृषी,बांधकाम सर्व क्षेत्रात उत्साह दिसून येत आहे.भारत आज ज्या झपाट्याने प्रगती करत आहे त्यातून आपणा सर्वांमध्ये, उद्योग जगतात,प्रत्येक देशवासीयामध्ये नवी उर्जा संचारली आहे. वृद्धीची ही दिशा, जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने घोडदौड होत आहे हे निश्चित.

मित्रहो,

सेमीकंडक्टर जगतात असे म्हटले जाते की तेल हे काळे सोने होते,मात्र चिप्स या डिजिटल हिरे आहेत. आपल्या मागील शतकाला तेलाने आकार दिला.तेलाच्या विहिरींद्वारे जगाचे भविष्य निश्चित केले जात होते. तेलाच्या या  विहिरींमधून किती पेट्रोलियम निघेल त्याच्या आधारे जागतिक अर्थव्यवस्था वर-खाली होत असे. मात्र 21 व्या शतकाची शक्ती एका छोट्याश्या चीप मध्ये सामावली आहे. ही चीप भले छोटी आहे,मात्र जगाच्या प्रगतीला मोठी चालना देण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज सेमीकंडक्टरची जागतिक बाजारपेठ 600 अब्ज डॉलर्सवर पोहोचत आहे आणि येत्या काही वर्षात ती एक ट्रिलियन डॉलर पार करेल. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत ज्या झपाट्याने आगेकूच करत आहे  ते पाहता या एक ट्रिलीयन बाजारपेठेत भारताचा महत्वाचा वाटा राहणार आहे याचा मला विश्वास आहे.

 

मित्रहो,

भारताचा वेग काय आहे तोही मी आपणासमोर मांडू इच्छितो.2021 मध्ये आम्ही सेमीकॉन इंडिया कार्यक्रम सुरु केला, 2023 पर्यंत भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी मिळाली होती.2024 मध्ये आम्ही काही आणखी प्लांटना मंजुरी दिली.2025 मध्ये आम्ही आणखी 5 प्रकल्पांना मंजुरी दिली. सगळे  मिळून सेमीकंडक्टरच्या 10 प्रकल्पांमध्ये 18 अब्ज डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत आहे. जगाचा भारतावरचा वाढता विश्वास यातून प्रतीत होत आहे.

मित्रहो,

सेमीकंडक्टरमध्ये गतीचे महत्व असते हे आपण जाणताच.फाईल ते कारखाना यादरम्यानचा काळ जितका कमी असेल,कागदपत्रांचे काम जितके कमी राहील,वेफर वर्क तितके लवकर सुरु होईल. हाच दृष्टीकोन बाळगत आमचे सरकार काम करत आहे. आम्ही राष्ट्रीय एक खिडकी योजना प्रणाली सुरु केली आहे. याद्वारे केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंजुऱ्या एकाच मंचावर प्राप्त होत आहेत.यातून आपले गुंतवणूकदार कागदपत्रांच्या मोठ्या जंजाळातून मुक्त झाले आहेत.आज देशभरात प्लग अ‍ॅन्ड प्ले  पायाभूत सुविधा मॉडेल आधारित सेमीकंडक्टर पार्क्स उभारण्यात येत आहेत.या पार्क्समध्ये जमीन,वीज पुरवठा,बंदरे,विमानतळ या सर्वांच्या कनेक्टीव्हिटीसह  एकत्र कुशल कामगार बळ सुविधा उपलब्ध आहेत आणि जेव्हा याला प्रोत्साहनाची जोड मिळते तेव्हा उद्योगाची भरभराट निश्चितच होते.उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन असो,डिझाईन निगडीत अनुदान असो,भारत संपूर्ण प्रक्रियेतील क्षमता देऊ करत आहे. भारत आता बॅकएंड पलीकडे जात फूल-स्टॅक सेमीकंडक्टर राष्ट्र बनण्याच्या दिशेने प्रगती करतआहे.भारताची सर्वात छोटी चीप,जगातल्या सर्वात मोठ्या परिवर्तनामध्ये अग्रेसर असेल तो दिवस आता फार दूर नाही. आमचा प्रवास निश्चितच उशिरा सुरु झाला आहे मात्र आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.  सी जी पॉवरचा प्रायोगिक प्रकल्प 4-5 दिवसात म्हणजे 28 ऑगस्टपासून सुरु झाल्याची माहिती मला देण्यात आली आहे. केन्सचा पथदर्शी प्रकल्पही सुरु होणार आहे.टेस्ट चिप्स तर मायक्रोन आणि टाटा यांच्याकडून आधीच सुरु झाल्या आहेत.मी याआधीही सांगितले आहे की  व्यावसायिक चिप्स या वर्षीपासून तयार व्हायला सुरवात होईल. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत किती झपाट्याने पुढे जात आहे हे यातून दिसून येत आहे.

मित्रहो,

भारतात सेमी कंडक्टरची यशोगाथा एकाच आधारावर किंवा एकाच तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही.आम्ही एक संपूर्ण परिसंस्था उभी करत आहोत एक अशी परिसंस्था ज्यामध्ये डिझाईन, उत्पादन, पॅकेजिंग आणि उच्च तंत्रज्ञान युक्त उपकरण, सर्व काही इथे भारतात उपलब्ध असेल.आमचे सेमीकंडक्टर मिशन केवळ फॅब किंवा चीप निर्मितीपर्यंत सीमित नाही.आम्ही अशी सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करता आहोत जी भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवेल.

 

मित्रहो,

भारताच्या सेमीकंडक्टर मिशनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. भारत, जगातल्या सर्वात प्रगत तंत्रज्ञानासह या क्षेत्रात पुढे जात आहे. जे नव्याने उदयाला येणारे तंत्रज्ञान आहे त्याला भारतात तयार झालेल्या चिप्सचा आधार मिळावा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. नोएडा आणि बेंगळूरू इथे तयार होत असलेली आमची डिझाईन सेंटर्स, जगातल्या काही सर्वाधिक प्रगत चिप्स तयार करण्यावर काम करत आहेत.ही अशी चीप आहे ज्यामध्ये अब्जावधी ट्रान्झिस्टर स्टोअर करता येतील. या चिप्सद्वारे 21 व्या शतकातल्या  आविष्कारशील तंत्रज्ञानाला नवी शक्ती प्राप्त होईल.

मित्रहो,

जगात आज सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात जी आव्हाने आहेत त्यावरही भारत सातत्याने काम करत आहे. आज आपण शहरांमध्ये गगनचुंबी इमारती पाहतो,उत्तम भौतिक पायाभूत उभारणी पाहतो.अशा पायाभूत सुविधांचा पाया पोलाद असतो आणि आपल्या डिजिटल पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आधार महत्वाची खनिजे आहेत.म्हणूनच भारत आज राष्ट्रीय महत्वाची खनिजे मिशन वर काम करत आहे. या दुर्मिळ खनिजांची  आपली मागणी इथेच पूर्ण  करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.गेल्या चार वर्षात आम्ही महत्वाच्या खनिजांसंदर्भातल्या प्रकल्पांवर बरेच काम केले आहे.

मित्रहो,

सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासात स्टार्ट अप्स आणि एमएसएमई मोठी भूमिका बजावतील असे आमचे सरकार  मानते. आज जगातल्या  सेमीकंडक्टर डिझाईन प्रतिभेमध्ये भारताचे 20 टक्के योगदान आहे. भारताचा युवावर्ग हा सेमीकंडक्टर उद्योगाचा सर्वात मोठा मानवी भांडवलाचा कारखानाच आहे. मी आपल्या युवा उद्योजक, नवोन्मेषक,  स्टार्ट अप्सना आवाहन करतो की त्यांनी पुढे यावे, सरकार तुमच्या खांद्याला खांदा भिडवून चालत आहे. डिझाईन संलग्न प्रोत्साहन योजना आणि चिप्स ते स्टार्ट अप्स कार्यक्रमही आपल्यासाठी आहे. डिझाईन संलग्न प्रोत्साहन योजनेलाही नवे रूप देण्यात येत आहे.या क्षेत्रात भारतीय बौद्धिक संपदा (आयपी ) विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकत्याच सुरवात झालेल्या राष्ट्रीय संशोधन  निधीशी संलग्नतेमुळेही आपणाला सहाय्य होईल.

 

मित्रहो,

इथे अनेक राज्येही सहभागी होत आहेत.अनेक राज्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विशेष धोरण आखले आहे. ही राज्ये आपल्याकडे विशेष पायाभूत सुविधांवर भर देत आहेत.राज्यांनी आपल्याकडे परिसंस्था   विकसित करण्यासाठी दुसऱ्या राज्यांसमवेत निकोप स्पर्धा करावी, आपल्या राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करावे असे आवाहन मी सर्व राज्यांना  करतो.

मित्रहो,

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या मंत्राचा अवलंब करत भारत इथवर  पोहोचला आहे. येत्या काळात आम्ही नेक्स्ट जनरेशन सुधारणांचा नवा टप्पा सुरु करणार आहोत. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पुढच्या टप्प्यावरही आम्ही काम करत आहोत.इथे आलेल्या सर्व  गुंतवणूकदारांना मी सांगू इच्छितो,की आम्ही मनमोकळेपणाने आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर डिझाईन तयार आहे,मास्क  अलाईन आहे.आता अचूकतेसह अंमलबजावणी करण्याची आणि व्यापक प्रमाणात वितरण करण्याची वेळ आहे  आमची धोरणे ही अल्पकालीन संकेत नव्हेत तर  दीर्घकालीन कटिबद्धता आहेत. आपल्या प्रत्येक आवश्यकतांची आम्ही पूर्तता करू.’भारतात डिझाईन केलेले,भारतात तयार तयार झालेले आणि जगाने विश्वास दर्शवलेले’ असे सर्व जग म्हणेल हा दिवस फार दूर नाही. आमच्या प्रयत्नांचा प्रत्येक भाग यशस्वी राहावा,प्रत्येक भाग नवोन्मेशाने युक्त राहावा आणि आमचा प्रवास नेहमीच त्रुटीमुक्त आणि उत्तम कामगिरीने परिपूर्ण असावा या भावनेसह आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा !

 

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या मंत्राचा अवलंब करत भारत इथवर  पोहोचला आहे. येत्या काळात आम्ही नेक्स्ट जनरेशन सुधारणांचा नवा टप्पा सुरु करणार आहोत. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पुढच्या टप्प्यावरही आम्ही काम करत आहोत.इथे आलेल्या सर्व  गुंतवणूकदारांना मी सांगू इच्छितो,की आम्ही मनमोकळेपणाने आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर डिझाईन तयार आहे,मास्क  अलाईन आहे.आता अचूकतेसह अंमलबजावणी करण्याची आणि व्यापक प्रमाणात वितरण करण्याची वेळ आहे  आमची धोरणे ही अल्पकालीन संकेत नव्हेत तर  दीर्घकालीन कटिबद्धता आहेत. आपल्या प्रत्येक आवश्यकतांची आम्ही पूर्तता करू.’भारतात डिझाईन केलेले,भारतात तयार तयार झालेले आणि जगाने विश्वास दर्शवलेले’ असे सर्व जग म्हणेल हा दिवस फार दूर नाही. आमच्या प्रयत्नांचा प्रत्येक भाग यशस्वी राहावा,प्रत्येक भाग नवोन्मेशाने युक्त राहावा आणि आमचा प्रवास नेहमीच त्रुटीमुक्त आणि उत्तम कामगिरीने परिपूर्ण असावा या भावनेसह आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा !

धन्यवाद !

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
38 Per Cent Women In Rural And Semi-Urban Use UPI Weekly For Daily Essentials: Survey

Media Coverage

38 Per Cent Women In Rural And Semi-Urban Use UPI Weekly For Daily Essentials: Survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The government places great emphasis on bringing a 'technology culture' to agriculture: PM Modi
March 06, 2026
This year’s Union Budget gives a strong push to agriculture and rural transformation : PM
Government has continuously strengthened the agriculture sector ,major efforts have reduced the risks for farmers and provided them with basic economic security: PM
If we scale high-value agriculture together, it will transform agriculture into a globally competitive sector: PM
As export-oriented production increases, employment will be created in rural areas through processing and value addition: PM
Fisheries can become a major platform for export growth, a high-value, high-impact sector of rural prosperity: PM
The government is developing digital public infrastructure for agriculture through AgriStack: PM
Technology delivers results when systems adopt it, institutions integrate it, and entrepreneurs build innovations on it: PM

नमस्कार !

बजट वेबिनार सीरीज के तीसरे वेबिनार में, मैं आप सभी का अभिनंदन करता हूं। इससे पहले, टेक्नोलॉजी, रिफॉर्म्स और इकोनॉमिक ग्रोथ जैसे अहम विषयों पर दो वेबिनार हो चुके हैं। आज, Rural Economy और Agriculture जैसे अहम सेक्टर पर चर्चा हो रही है। आप सभी ने बजट निर्माण में अपने मूल्यवान सुझावों से बहुत सहयोग दिया, और आपने देखा होगा बजट में आप सबके सुझाव रिफ्लेक्ट हो रहे हैं, बहुत काम आए हैं। लेकिन अब बजट आ चुका है, अब बजट के बाद उसके full potential का लाभ देश को मिले, इस दिशा में भी आपका अनुभव, आपके सुझाव और सरल तरीके से बजट का सर्वाधिक लोगों को लाभ हो। बजट का पाई-पाई पैसा जिस हेतु से दिया गया है, उसको परिपूर्ण कैसे करें? जल्द से जल्द कैसे करें? आपके सुझाव ये वेबिनार के लिए बहुत अहम है।

साथियों,

आप सभी जानते हैं, कृषि, एग्रीकल्चर, विश्वकर्मा, ये सब हमारी अर्थव्यवस्था का मुख्य आधार है। एग्रीकल्चर, भारत की लॉन्ग टर्म डेवलपमेंट जर्नी का Strategic Pillar भी है, और इसी सोच के साथ हमारी सरकार ने कृषि सेक्टर को लगातार मजबूत किया है। करीब 10 करोड़ किसानों को 4 लाख करोड़ रुपए से अधिक की पीएम किसान सम्मान निधि मिली है। MSP में हुए Reforms से अब किसानों को डेढ़ गुना तक रिटर्न मिल रहा है। इंस्टिट्यूशनल क्रेडिट कवरेज 75 प्रतिशत से अधिक हो चुका है। पीएम फसल बीमा योजना के तहत लगभग 2 लाख करोड़ रुपए के क्लेम सेटल किए गए हैं। ऐसे अनेक प्रयासों से किसानों का रिस्क बहुत कम हुआ है, और उन्हें एक बेसिक इकोनॉमिक सिक्योरिटी मिली है। इससे कृषि क्षेत्र का आत्मविश्वास भी बढ़ा है। आज खाद्यान्न और दालों से लेकर तिलहन तक देश रिकॉर्ड उत्पादन कर रहा है। लेकिन अब, जब 21वीं सदी का दूसरा क्वार्टर शुरू हो चुका है, 25 साल बीत चुके हैं, तब कृषि क्षेत्र को नई ऊर्जा से भरना भी उतना ही आवश्यक है। इस साल के बजट में इस दिशा में नए प्रयास हुए हैं। मुझे विश्वास है, इस वेबिनार में आप सभी के बीच हुई चर्चा, इससे निकले सुझाव, बजट प्रावधानों को जल्द से जल्द जमीन पर उतारने में मदद करेंगे।

साथियों,

आज दुनिया के बाजार खुल रहे हैं, ग्लोबल डिमांड बदल रही है। इस वेबिनार में अपनी खेती को एक्सपोर्ट ओरिएंटेड बनाने पर भी ज्यादा से ज्यादा चर्चा आवश्य़क है। हमारे पास Diverse Climate है, हमें इसका पूरा फायदा उठाना है। एग्रो क्लाइमेटिक जोन, उस विषय में हम बहुत समृद्ध है। इस साल का बजट इन सब बातों के लिए अनगिनत नए अवसर देने वाला बजट है। प्रोडक्टिविटी बढ़ाने की दिशा तय करता है, और एक्सपोर्ट स्ट्रेंथ को बढ़ावा देता है। बजट में हमने high value agriculture पर फोकस किया है। नारियल, काजू, कोको, चंदन, ऐसे उत्पादों के regional-specific promotion की बात कही है, और आपको मालूम है, दक्षिण के हमारे जो राज्य हैं खासकर केरल है, तमिलनाडु है, नारियल की पैदावार बहुत करते हैं। लेकिन अब वो क्रॉप, वो सारे पेड़ इतने पुराने हो चुके हैं कि उसकी वो क्षमता नहीं रही है। केरल के किसानों को अतिरिक्त लाभ हो, तमिलनाडु के किसानों को अतिरिक्त लाभ हो। इसलिए इस बार कोकोनट पर एक विशेष बल दिया गया है, जिसका फायदा आने वाले दिनों में हमारे इन किसानों को मिलेगा।

साथियों,

नॉर्थ ईस्ट की तरफ देखें, अगरवुड बहुत कम लोगों को मालूम है, जो ये अगरबत्ती शब्द है ना, वो अगरवुड से आया हुआ है। अब हिमालयन राज्यों में टेम्परेट नट क्रॉप्स, और इन्हें बढ़ावा देने का प्रस्ताव बजट में रखा गया है। जब एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन बढ़ेगा, तो ग्रामीण क्षेत्रों में प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन के जरिए रोजगार सृजन होगा। इस दिशा में एक coordinated action कैसे हो, आप सभी स्टेकहोल्डर्स मिलकर जरूर मंथन करें। अगर हम मिलकर High Value Agriculture को स्केल करते हैं, तो ये एग्रीकल्चर को ग्लोबली कंपेटिटिव सेक्टर में बदल सकता है। एग्री experts, इंडस्ट्री और किसान एक साथ कैसे आएं, किसानों को ग्लोबल मार्केट से जोड़ने के लिए किस तरह से गोल्स सेट किए जाएं, क्वालिटी, ब्रांडिंग और स्टैंडर्ड्स, ऐसे हर पहलू, इन सबको कैसे प्रमोट किया जाए, इन सारे विषयों पर चर्चा, इस वेबिनार को, इसके महत्व को बढ़ाएंगे। मैं एक और बात आपसे कहना चाहूंगा। आज दुनिया हेल्थ के संबंध में ज्यादा कॉनशियस है। होलिस्टिक हेल्थ केयर और उसमें ऑर्गेनिक डाइट, ऑर्गेनिक फूड, इस पर बहुत रुचि है। भारत में हमें केमिकल फ्री खेती पर बल देना ही होगा, हमें नेचुरल फार्मिंग पर बल देना होगा। नेचुरल फार्मिंग से, केमिकल फ्री प्रोडक्ट से दुनिया के बाजार तक पहुंचने में हमारे लिए एक राजमार्ग बन जाता है। उसके लिए सर्टिफिकेशन, लेबोरेटरी ये सारी व्यवस्थाएं सरकार सोच रही है। लेकिन आप लोग इसमें भी जरूर अपने विचार रखिए।

साथियों,

एक्सपोर्ट बढ़ाने में एक बहुत बड़ा फैक्टर फिशरीज सेक्टर का पोटेंशियल भी है। भारत दुनिया का दूसरा सबसे बड़ा मछली उत्पादक देश भी है। आज हमारे अलग-अलग तरह के जलाशय, तालाब, ये सब मिलाकर लगभग 4 लाख टन मछली उत्पादन होता है। जबकि इसमें 20 लाख टन अतिरिक्त उत्पादन की संभावना मौजूद है। अब विचार कीजिए आप, 4 लाख टन से हम अतिरिक्त 20 लाख टन जोड़ दें, तो हमारे गरीब मछुआरे भाई-बहन हैं, उनकी जिंदगी कैसी बदल जाएगी। हमारे पास Rural Income को डायवर्सिफाई करने का अवसर है। फिशरीज एक्सपोर्ट ग्रोथ का बड़ा प्लेटफॉर्म बन सकता है, दुनिया में इसकी मांग है। इस वेबिनार से अगर बहुत ही प्रैक्टिकल सुझाव निकलते हैं, तो कैसे रिज़रवॉयर, उसकी पोटेंशियल की सटीक मैपिंग की जाए, कैसे क्लस्टर प्लानिंग की जाए, कैसे फिशरीज डिपार्टमेंट और लोकल कम्युनिटी के बीच मजबूत कोऑर्डिनेशन हो, तो बहुत ही उत्तम होगा। हैचरी, फीड, प्रोसेसिंग, ब्रांडिंग, एक्सपोर्ट, उसके लिए आवश्यक लॉजिस्टिक्स, हर स्तर पर हमें नए बिजनेस मॉडल विकसित करने ही होंगे। ये Rural Prosperity, ग्रामीण समृद्धि के लिए, वहां की हाई वैल्यू, हाई इम्पैक्ट सेक्टर के रूप में परिवर्तित करने का एक अवसर है हमारे लिए, और इस दिशा में भी हम सबको मिलकर काम करना है, और आप आज जो मंथन करेंगे, उसके लिए, उस कार्य के लिए रास्ता बनेगा।

साथियों,

पशुपालन सेक्टर, ग्रामीण इकोनॉमी का हाई ग्रोथ पिलर है। भारत आज दुनिया का सबसे बड़ा मिल्क प्रोड्यूसर है, Egg प्रोडक्शन में हम दूसरे स्थान पर है। हमें इसे और आगे ले जाने के लिए ब्रीडिंग क्वालिटी, डिजीज प्रिवेंशन और साइंटिफिक मैनेजमेंट पर फोकस करना होगा। एक और अहम विषय पशुधन के स्वास्थ्य का भी है। मैं जब One Earth One Health की बात करता हूं, तो उसमें पौधा हो या पशु, सबके स्वास्थ्य की बात शामिल है। भारत अब वैक्सीन उत्पादन में आत्मनिर्भर है। फुट एंड माउथ डिजीज, उससे पशुओं को बचाने के लिए सवा सौ करोड़ से अधिक डोज पशुओं को लगाई जा चुकी है। राष्ट्रीय गोकुल मिशन के तहत टेक्नोलॉजी का विस्तार किया जा रहा है। हमारी सरकार में अब पशुपालन क्षेत्र के किसानों को किसान क्रेडिट कार्ड का भी लाभ मिल रहा है। निजी निवेश को प्रोत्साहित करने के लिए एनिमल हसबेंड्री इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फंड की शुरुआत भी की गई है, और आपको ये पता है हम लोगों ने गोबरधन योजना लागू की है। गांव के पशुओं के निकलने वाला मलमूत्र है, गांव का जो वेस्ट है, कूड़ा-कचरा है। हम गोबरधन योजना में इसका उपयोग करके गांव भी स्वच्छ रख सकते हैं, दूध से आय होती है, तो गोबर से भी आय हो सकती है, और एनर्जी सिक्योरिटी की दिशा में गैस सप्लाई में भी ये गोबरधन बहुत बड़ा योगदान दे सकता है। ये मल्टीपर्पज बेनिफिट वाला काम है, और गांव के लिए बहुत उपयोगी है। मैं चाहूंगा कि सभी राज्य सरकारें इसको प्राथमिकता दें, इसको आगे बढ़ाएं।

साथियों,

हमने पिछले अनुभवों से समझा है कि केवल एक ही फसल पर टिके रहना किसान के लिए जोखिम भरा है। इससे आय के विकल्प भी सीमित हो जाते हैं। इसलिए, हम crop diversification पर फोकस कर रहे हैं। इसके अलावा, National Mission on Edible Oils And Pulses, National Mission on Natural Farming, ये सभी एग्रीकल्चर सेक्टर की ताकत बढ़ा रहे हैं।

साथियों,

आप भी जानते हैं एग्रीकल्चर स्टेट सब्जेक्ट है, राज्यों का भी एक बड़ा एग्रीकल्चर बजट होता है, हमें राज्यों को भी निरंतर प्रेरित करना है कि वो अपना दायित्व निभाने में, हम उनको कैसे मदद दें, हमारे सुझाव उनको कैसे काम आएं। राज्य का भी एक-एक पैसा जो गांव के लिए, किसान के लिए तय हुआ है, वो सही उपयोग हो। हमें बजट प्रावधानों को जिला स्तर तक मजबूत करना होगा। तभी नई पॉलिसीज का ज्यादा से ज्यादा फायदा उठाया जा सकता है।

साथियों,

ये टेक्नोलॉजी की सदी है और सरकार का बहुत जोर एग्रीकल्चर में टेक्नोलॉजी कल्चर लाने पर भी है। आज e-NAM के माध्यम से मार्केट एक्सेस का डेमोक्रेटाइजेशन हुआ है। सरकार एग्रीस्टैक के जरिए, एग्रीकल्चर के लिए डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर विकसित कर रही है। इसके तहत डिजिटल पहचान, यानी किसान आईडी बनाई जा रही है। अब तक लगभग 9 करोड़ किसानों की किसान आईडी बन चुकी है, और लगभग 30 करोड़ भूमि पार्सलों का डिजिटल सर्वे किया गया है। भारत-विस्तार जैसे AI आधारित प्लेटफॉर्म, रिसर्च इंस्टीट्यूशंस और किसानों के बीच की दूरी कम कर रहे हैं।

लेकिन साथियों,

टेक्नोलॉजी तभी परिणाम देती है, जब सिस्टम उसे अपनाएं, संस्थाएं उसे इंटीग्रेट करें और एंटरप्रेन्योर्स उस पर इनोवेशन खड़ा करें। इस वेबिनार में आपको इससे जुड़े सुझावों को मजबूती से सामने लाना होगा। हम टेक्नोलॉजी को कैसे सही तरीके से इंटीग्रेट करें, इस दिशा में इस वेबिनार से निकले सुझावों की बहुत बड़ी भूमिका होगी।

साथियों,

हमारी सरकार ग्रामीण समृद्धि के निर्माण के लिए प्रतिबद्ध है। प्रधानमंत्री आवास योजना, स्वामित्व योजना, पीएम ग्रामीण सड़क योजना, स्वयं सहायता समूहों को आर्थिक मदद, इसने रूरल इकोनॉमी को निरंतर मजबूत किया है। लखपति दीदी अभियान की सफलता को भी हमें नई ऊंचाई देनी है। अभी तक गांव की 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने में हम सफल हो चुके हैं। अब 2029 तक, 2029 तक 3 करोड़ में और 3 करोड़ जोड़ना है, और 3 करोड़ और लखपति दीदियां बनाने का लक्ष्य तय किया गया है। ये लक्ष्य और तेजी से कैसे प्राप्त किया जाए, इसे लेकर भी आपके सुझाव महत्वपूर्ण होंगे।

साथियों,

देश में स्टोरेज का बहुत बड़ा अभियान चल रहा है। लाखों गोदाम बनाए जा रहे हैं। स्टोरेज के अलावा एग्री एंटरप्रेन्योर्स प्रोसेसिंग, सप्लाई चैन, एग्री-टेक, एग्री-फिनटेक, एक्सपोर्ट, इन सब में इनोवेशन और निवेश बढ़ाना आज समय की मांग है। मुझे विश्वास है आज जो आप मंथन करेंगे, उससे निकले अमृत से ग्रामीण अर्थव्यवस्था को नई ऊर्जा मिलेगी। आप सबको इस वेबिनार के लिए मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं हैं, और मुझे पूरा विश्वास है कि जमीन से जुड़े हुए विचार, जड़ों से जुड़े हुए विचार, इस बजट को सफल बनाने के लिए, गांव-गांव तक पहुंचाने के लिए बहुत काम आएंगे। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

बहुत-बहुत धन्यवाद। नमस्कार।