पीएम-किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य आज मला लाभले, ही योजना देशभरातील आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे याचे मला खूप समाधान आहे : पंतप्रधान
मखाना विकास मंडळ स्थापन करण्याचा आमचा निर्णय बिहारमधील मखाना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, यामुळे मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणनात मोठी मदत होणार आहे: पंतप्रधान
जर रालोआचे सरकार नसते तर बिहारसह देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मिळाला नसता, गेल्या 6 वर्षात यातील पै न पै थेट आपल्या अन्नदातांच्या खात्यात पोहोचली आहे : पंतप्रधान
पौष्टिक मखाना असो किंवा भागलपूरचे रेशीम असो, बिहारची अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यावर आमचा भर आहे: पंतप्रधान
पीएम धन-धान्य योजना कृषीदृष्ट्या मागास भागात पीक उत्पादनाला चालना देण्याबरोबरच आपल्या शेतकऱ्यांना देखील सक्षम बनवेल: पंतप्रधान
आज, बिहारच्या भूमीने 10,000 व्या एफपीओची स्थापना पाहिली, या प्रसंगी, देशभरातील शेतकरी उत्पादक संघटनेच्या सर्व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन!: पंतप्रधान

शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे  स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे  म्हणाले  की या भूमीमध्ये आध्यात्म,वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत  महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की बिहारमधील सुमारे  75 लाख शेतकरी कुटुंबे पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून त्यांना आज  19 वा हप्ता जारी करण्यात आला. आज बिहारच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,600 कोटी रुपये थेट जमा झाले असे ते म्हणाले.त्यांनी बिहार आणि देशाच्या इतर भागातील सर्व शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन केले.

 

लाल किल्ल्यावरील भाषणामधल्या  वक्तव्याचा  पुनरुच्चार करताना  मोदी म्हणाले, “विकसित  भारताचे चार प्रमुख स्तंभ आहेत: गरीब, शेतकरी, युवक आणि महिला”. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, शेतकऱ्यांच्या कल्याणाला आमचे प्राधान्य आहे. “गेल्या दशकभरात  शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी  काम केले”, असे मोदी म्हणाले. शेतकऱ्यांना उत्तम  बियाणे, पुरेशी आणि परवडणारी खते, सिंचन सुविधा,  त्यांच्या पशुधनाचे रोगांपासून संरक्षण आणि आपत्तींदरम्यान होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. पूर्वी, शेतकरी या समस्यांनी त्रस्त होते. मात्र आपल्या सरकारने ही परिस्थिती बदलली आहे असे सांगत  गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना शेकडो आधुनिक प्रकारची  बियाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत यावर त्यांनी भर दिला. पूर्वी शेतकऱ्यांना युरियासाठी संघर्ष करावा लागत होता आणि काळा बाजार यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते, त्याउलट  आज शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते मिळतात, असे त्यांनी सांगितले. महामारीच्या मोठ्या संकटातही सरकारने शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये याची काळजी घेतली असे मोदी यांनी अधोरेखित केले. जर त्यांचे सरकार निवडून आले नसते, तर शेतकरी खतांसाठी संघर्ष करत राहिले असते, असे त्यांनी नमूद केले.  बरौनी खत कारखाना अजूनही बंदच असता आणि देशातील  शेतकऱ्यांना आज 300 रुपये प्रति गोण पेक्षा कमी किमतीत  मिळणारी खते अनेक देशांप्रमाणे प्रति गोण 3,000  रुपयांना विकली गेली असती यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की त्यांच्या सरकारने युरियाच्या गोणी ज्यांची किंमत 3,000 रुपये  असती,त्या आज परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील याची काळजी घेतली. हे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति वचनबद्ध आहे आणि त्यांच्या हितासाठी काम करत आहे असे ते म्हणाले.  युरिया आणि डीएपीचा खर्च, जो शेतकऱ्यांना करावा लागला असता, तो केंद्र सरकार करत आहे असे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत केंद्र सरकारने अंदाजे 12 लाख कोटी रुपये दिले आहेत, जे अन्यथा शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून भरावे लागले असते.यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या पैशांत लक्षणीयरीत्या बचत झाली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

त्यांचे सरकार निवडून आले नसते, तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, योजनेच्या स्थापनेपासून सहा वर्षांत अंदाजे 3.7 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.जमिनीचा छोटा हिस्सा असलेले लहान शेतकरी  ज्यांना पूर्वी सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळत नव्हता, त्यांना आता त्यांचा वाटा मिळत आहे यावर  मोदींनी भर दिला.त्यांनी सांगितले की मध्यस्थ लहान शेतकऱ्यांच्या हक्कांचे शोषण करत, परंतु आपल्या आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली असे होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधानांनी मागील सरकारांमधे असलेला  विरोधाभास दाखवून दिला आणि  त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केलेली रक्कम मागील सरकारांच्या  कृषी बजेटपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे, अधोरेखित केले.असे प्रयत्न केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेले सरकारच करू शकते, भ्रष्ट संस्था  नाहीत, यावर त्यांनी भर दिला.

 

पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष दिले नाही,असे  मोदी म्हणाले.त्यांनी नमूद केले की, पूर्वी पूर, दुष्काळ किंवा गारपीट झाली की, शेतकऱ्यांना स्वत: च त्यासाठी झुंजावे लागत असे. 2014 मध्ये आपल्या  सरकारला जनतेचा आशीर्वाद मिळाल्यावर त्यांनी हा दृष्टिकोन पुढे चालू ठेवणार नसल्याचे  जाहीर केले.  सरकारने पीएम पिक  विमा योजना सुरू केली, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात 1.75 लाख कोटी रुपयांची मदत दाव्यापोटी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

भूमिहीन आणि लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार पशुपालनाला प्रोत्साहन देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  त्यांनी अधोरेखित केले की पशुपालनामुळे  खेड्यांमध्ये "लखपती दीदी" तयार होण्यास मदत मिळाली आहे आणि आतापर्यंत देशभरात सुमारे 1.25 कोटी दिदी लखपती बनल्या  आहेत, ज्यात बिहारमधील हजारो जीविका दीदींचा समावेश आहे.  “गेल्या दशकात भारताचे दूध उत्पादन 14 कोटी टनांवरून 24 कोटी टनांपर्यंत वाढले आहे, त्यामुळे जगातील पहिल्या क्रमांकाचा  दूध उत्पादक देश म्हणून भारताचे स्थान बळकट झाले आहे”, या यशात बिहारच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची  प्रशंसा करताना  मोदी म्हणाले,की बिहारमधील सहकारी दूध संघ दररोज 30 लाख लिटर दूध खरेदी करतात, परिणामी बिहारमधील पशुपालक शेतकरी, माता आणि भगिनींच्या खात्यात वार्षिक 3,000 कोटी रूपये हस्तांतरित केले जात आहेत.

राजीव रंजन यांनी दुग्धव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न कुशलतेने पुढे जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पंतप्रधानांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे बिहारमधील दोन प्रकल्प वेगाने प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.त्यांनी नमूद केले की मोतिहारी येथील सेंटर ऑफ एक्सलन्स हे उत्कृष्ट देशी  पशुवंशाच्या  विकासासाठी मदत करते. शिवाय, बरौनी येथील दूध प्रकल्पामुळे या भागातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

मच्छीमारांना मदत न केल्याबद्दल आधीच्या सरकारांवर टीका करताना, त्यांनी सांगितले की त्यांच्या सरकारने पहिल्यांदाच मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले.अशा प्रयत्नांमुळे बिहारने मत्स्य उत्पादनात उल्लेखनीय प्रगती केली आहे, यावर त्यांनी भर दिला.  दहा वर्षांपूर्वी, बिहार हे देशातील पहिल्या 10 मत्स्यउत्पादक राज्यांमध्ये होते, परंतु आज बिहार हे भारतातील पहिल्या पाच मत्स्यउत्पादक राज्यांपैकी एक बनले आहे, असे ते म्हणाले.मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्याने लहान शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फायदा झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.  त्यांनी नमूद केले की भागलपूर हे गंगा नदीतील डॉल्फिनसाठी ओळखले जाते, जे नमामि गंगे मोहिमेचे महत्त्वपूर्ण यश आहे.

“अलिकडच्या वर्षांत आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या कृषी निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.परिणामी, आता शेतकऱ्यांना कृषी  मालाला जास्त भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी कधीही निर्यात न केलेली अनेक कृषी उत्पादने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.

बिहारच्या मखाणाने आता जागतिक बाजारात प्रवेश करण्याची वेळ आली आहे असे पंतप्रधानांनी जोरकसपणे सांगितले. भारतीय शहरांमध्ये आता मखाणा हा न्याहारीतील लोकप्रिय प्रकार झाला असून त्याला सुपरफूड म्हणून ओळखले जात आहे   याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्यानुसार मखाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मखाणा मंडळाच्या  स्थापनेमुळे  हे मंडळ शेतकऱ्यांना मखाणा उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यांसह अनेक पैलूंबाबत सहाय्य करेल असे ते म्हणाले.
बिहारमधील शेतकरी तसेच युवकांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की बिहार आता पूर्व भारतातील अन्न प्रक्रीयेसंदर्भातील प्रमुख केंद्र बनले आहे. त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच राज्यात कृषीक्षेत्राशी संबंधित तीन नवी  उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येतील असे ते म्हणाले. त्यापैकी एक केंद्र भागलपूर येथे स्थापन करण्यात येणार असून हे केंद्र आंब्याच्या ‘जर्दाळू’ जातीवर अधिक लक्ष केंद्रित करेल. इतर दोन केंद्र मुंगर आणि बक्सर येथे स्थापन होणार असून ही केंद्रे टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ पुरवतील असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय घेण्यात सरकारने  कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही यावर त्यांनी अधिक भर दिला.

 

देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या असंख्य पावलांचा ठळक उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आता वस्त्रांचा मुख्य निर्यातदार बनत आहे.” भागलपूरमध्ये नेहमी असे म्हटले जाते की येथील वृक्षदेखील सोने तयार करतात असे सांगून ते पुढे म्हणाले की भागलपुरी रेशीम आणि टसर सिल्क संपूर्ण भारतात सुप्रसिध्द आहेत आणि आता इतर देशांतून देखील टसर सिल्कची मागणी वाढत आहे. केंद्र सरकार कापड आणि धागे रंगवणारी युनिट्स, कापडावर छपाई करणारी युनिट्स आणि कापड प्रक्रिया युनिट्स यांच्यासह संपूर्ण रेशीम उद्योगाच्या पायाभूत सुविधा विकासावर लक्ष केंद्रित करत आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. हे उपक्रम भागलपूरमधील विणकरांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतील आणि त्यांना त्यांची उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात सक्षम करतील असे त्यांनी सांगितले.  

बिहारमधील वाहतूक संबंधी अडचणी सोडवण्यासाठी नद्यांवर पूल बांधून सरकार राज्यापुढे असलेली एक महत्त्वाची समस्या सोडवत आहे अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. अपुऱ्या प्रमाणातील पुलांमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सुमारे 1,100 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून गंगा नदीवर चौपदरी पूल उभारणीच्या प्रकल्पाचे काम वेगवान प्रगती करत आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.

 

पुरांमुळे बिहार राज्याला मोठे नुकसान सहन करावे लागते अशी टिप्पणी करत पंतप्रधानांनी सांगितले की सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी कित्येक कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प मंजूर केले आहेत. मिथिलांचल भागातील 50,000 हेक्टरक्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या पश्चिम कोसी कालवा ईआरएम प्रकल्पाला यावर्षीच्या अर्थसंकल्पातून देण्यात आलेल्या पाठबळामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे असे त्यांनी नमूद केले.

“शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे सरकार विविध स्तरांवर कार्यरत आहे,” पंतप्रधान म्हणाले. उत्पादन वाढवण्यासाठी, डाळी तसेच तेलबियांच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी, अधिक प्रमाणात अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी तसेच भारतातील शेतकऱ्यांचे उत्पादन जागतिक बाजारामध्ये पोहोचणे सुनिश्चित करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. जगातील प्रत्येक स्वयंपाकघरात भारतीय शेतकऱ्यांनी उगवलेले एकतरी उत्पादन असावे ही  आपली संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की या वर्षीच्या अर्थसंकल्पात केलेल्या पंतप्रधान धनधान्य योजनेच्या घोषणेच्या माध्यमातून या संकल्पनेला पाठबळ मिळाले आहे. या योजनेअंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेले 100 जिल्हे निश्चित करण्यात येतील आणि जिल्ह्यांमध्ये कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष अभियान सुरु करण्यात येईल असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात डाळींची लागवड करण्यासाठी मदत अनुदान तसेच वाढीव एमएसपी खरेदी यांच्या माध्यमातून डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी मिशन मोडवर काम हाती घेण्यात येईल यावर त्यांनी अधिक भर दिला.
 
आजचा दिवस अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे असे सांगत पंतप्रधानांनी सांगितले की सरकारने देशात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओज) स्थापन करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते आणि आता ते साध्य झाले आहे. ते पुढे म्हणाले की, दहा हजारावी एफपीओ बिहारमध्ये स्थापन झाली असून खगरिया जिल्ह्यात नोंदणी झालेली ही एफपीओ मका, केळी तसेच धान यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

 

एफपीओज केवळ संस्था नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी अभूतपूर्व प्रेरक शक्ती आहे यावर त्यांनी भर दिला. एफपीओज छोट्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या बाजारपेठ लाभांशी थेट जोडून घेतात असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की याआधी उपलब्ध न झालेल्या संधी आता आपल्या शेतकरी बंधू भगिनींना एफपीओजच्या माध्यमातून उपलब्ध होतील.देशभरातील 30 लाख शेतकरी सध्या एफपीओजशी जोडलेले असून त्यापैकी 40 टक्के महिला शेतकरी आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या एफपीओज आता कृषी क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी 10,000 एफपीओजच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.  

बिहारच्या औद्योगिक विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याची माहिती देताना मोदी यांनी बिहार सरकार भागलपूरमध्ये एक मोठा वीज प्रकल्प उभारत असून या प्रकल्पाला पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा होणार असल्याचे अधोरेखित केले. केंद्र सरकारने यासाठी कोळसा पुरवठ्याच्या स्रोतांसोबत जोडणीला मान्यता दिली असल्यावर त्यांनी भर दिला.निर्माण होणारी वीज बिहारच्या विकासासाठी नवीन ऊर्जा प्रदान करेल आणि बिहारमधील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

“बिहार हा पूर्व भारतातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे यावर भर देत मोदी यांनी विकसित भारताचा उदय पूर्वोदयापासून सुरू होईल, असे सांगितले. यापूर्वीच्या शासनकाळात झालेल्या चुकीच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली आणि यामुळेच बिहार राज्य उद्ध्वस्त झाले आणि राज्याची प्रतिमा मलीन झाली असा दावा केला. विकसित भारतामध्ये बिहार पुन्हा एकदा प्राचीन काळातील समृद्ध पाटलीपुत्र प्रमाणेच आपले स्थान प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लक्ष्याच्या दिशेने सातत्याने होत असलेले प्रयत्न पंतप्रधानांनी अधोरेखित केले. बिहारमध्ये आधुनिक संपर्कव्यवस्था,रस्त्यांचे जाळे आणि लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.मुंगेर ते भागलपूर ते मिर्झा चौकी पर्यंत सुमारे 5000 कोटी रुपये खर्चाचा एक नवा महामार्ग उभारला जात असल्याची घोषणा त्यांनी केली. त्या व्यतिरिक्त भागलपूर ते अंशदिहवा दरम्यान चार पदरी  रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. भारत सरकारने विक्रमशिला ते कटारिया दरम्यान एक नवी रेल्वे लाईन आणि रेल्वे पूल उभारणीला देखील मंजुरी दिली आहे.

भागलपूर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी विक्रमशिला विद्यापीठाच्या काळात ते ज्ञानाचे जागतिक केंद्र होते असे अधोरेखित केले. नालंदा विद्यापीठाचे प्राचीन वैभव आधुनिक भारताशी जोडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. नालंदा विद्यापीठाच्या अनुषंगाने, विक्रमशिला येथे एक केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जात आहे आणि केंद्र सरकार लवकरच या प्रकल्पावर काम सुरू करेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी नीतीश कुमार आणि संपूर्ण बिहार सरकारचे या प्रकल्पाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अतिशय वेगाने प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन केले.

“भारताचा गौरवशाली वारसा जपण्यासाठी आणि समृद्ध भविष्य घडविण्यासाठी आमचे सरकार एकत्रितपणे काम करत आहे",असे  मोदी म्हणाले. सध्या प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ भारताच्या श्रद्धा, एकता आणि सौहार्दाचा सर्वात मोठा उत्सव आहे. असे त्यांनी अधोरेखित केले. युरोपची जितकी लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त लोकांनी या महाकुंभात स्नान केले आहे, असे त्यांनी नमूद केले. बिहारमधील विविध गावांमधील भाविक महाकुंभला भेट देत असल्यावर त्यांनी भर दिला. महाकुंभचा अपमान करणाऱ्या आणि त्याविषयी अवमानकारक विधाने करणाऱ्या राजकीय पक्षांवर त्यांनी टीका केली.ज्यांनी राम मंदिरावर टीका केली होती तेच हे लोक आहेत जे आता महाकुंभवर टीका करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. ज्यांनी महाकुंभचा अपमान केला आहे त्यांना बिहार कधीही माफ करणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. बिहारला समृद्धीच्या नव्या मार्गावर नेतृत्व करण्यासाठी आपले सरकार अथक प्रयत्न करणे सुरूच ठेवेल असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. देशातील शेतकरी आणि बिहारच्या जनतेचे त्यांनी हार्दिक अभिनंदन केले.

या कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार, केंद्रीय मंत्री  शिवराज सिंह चौहान,  जीतन राम मांजी,  गिरीराज सिंह,  ललन सिंह, चिराग पासवान, केंद्रीय राज्यमंत्री  रामनाथ ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान वचनबद्ध आहेत. या अनुषंगाने, भागलपूर येथे त्यांच्याकडून अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले गेले. देशभरातील 9.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 21,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा थेट आर्थिक लाभ मिळेल.

 

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगला मोबदला मिळेल यावर पंतप्रधानांचा भर आहे. हीच बाब विचारात घेऊन, 29 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPO) स्थापनेसाठी आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय योजना सुरू केली, जी शेतकऱ्यांना एकत्रितपणे त्यांच्या कृषी उत्पादनांचे विपणन आणि उत्पादन करण्यास मदत करते. पाच वर्षांत, पंतप्रधानांची शेतकऱ्यांप्रति वचनबद्धता पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान देशातील 10,000 व्या एफपीओच्या स्थापनेचा टप्पा त्यांनी गाठला.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत बांधलेल्या मोतिहारी येथील स्थानिक प्रजाती साठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन देखील पंतप्रधानांनी केले. अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करणे, पुढील पिढीत उत्तम प्रजनन सुरू ठेवण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या उच्च दर्जाच्या पशुंचे उत्पादन आणि आधुनिक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचे शेतकरी आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तीन लाख दुग्धोत्पादकांसाठी संघटित बाजारपेठ निर्माण करण्यासाठी बरौनीमधील दूध उत्पादन प्लांटचे देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

संपर्कव्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधानांनी 526 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या वारिसालीगंज-नवाडा- तिलैया रेल्वे सेक्शनच्या दुपदरीकरण प्रकल्पाचे आणि इस्माईलपूर-रफीगंज रोड ओव्हरब्रिजचे लोकार्पण केले.  

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims

Media Coverage

Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address during launch of development works, nationwide campaign for HPV vaccination from Ajmer
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।