8 नोव्हेंबर 2016 ला निश्चलनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यामुळे देशाला अनेक फायदे झाले. सरकारच्या या निर्णयामुळे भारतात आत्तापर्यंतचा सर्वात जास्त काळा पैसा उघडकीस आला, कर अनुपालनात वाढ झाली आणि आर्थिक प्रणालीचे शुद्धीकरण झाले.






