अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे केले उद्घाटन
पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह यांना जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची केली पायाभरणी
सिप्झ सेझ इथे ‘भारत रत्नम’आणि न्यू एन्टरप्रायजेस अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॉवर (NEST)01 चे केले उद्घाटन
रेल्वे आणि पेयजल संबंधित विविध प्रकल्पांचे केले राष्ट्रार्पण
उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर दरम्यान ईएमयू रेल्वेच्या उद्घाटनपर फेरीला दाखवला हिरवा झेंडा
नमो महिला सक्षमीकरण अभियानाचा केला प्रारंभ
जपान सरकारचे आभार मानत शिंजो आबे यांचे केले स्मरण
‘अटल सेतूच्या उद्घाटनातून भारताच्या पायाभूत सुविधांमधील सामर्थ्याचे होते दर्शन आणि ‘विकसित भारत’ या दिशेने देशाचा वेगवान प्रवास होतो अधोरेखित’
‘आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प म्हणजे नव भारताच्या उभारणीचे माध्यम’
‘अटल सेतू विकसित भारताचे चित्र दर्शवतो’
‘पूर्वीच्या काळात करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची चर्चा होत असे, तर आता हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांच्या पूर्ततेविषयी होते चर्चा’
‘इतरांकडून अपेक
आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी, पेय जल, रत्ने आणि आभूषणे आणि महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश आहे.
अटल सेतू, या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा भारताच्या विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा दाखला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगरातून मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना माझा नमस्कार!

आजचा  दिवस, मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारताच्या संकल्पासाठी अतिशय मोठा, अतिशय ऐतिहासिक आहे. आज विकासाचा हा उत्सव भले ही मुंबईत होत असेल, पण त्यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. आज जगातील सर्वात मोठ्या सागरी सेतूंपैकी एक, हा विशाल अटल सेतू देशाला मिळाला आहे. हा आपल्या त्या संकल्पाचा दाखला आहे की भारताच्या विकासाकरिता आपण सागराला देखील धडक मारू शकतो, लाटांना कापू शकतो. आजचा हा कार्यक्रम संकल्पाने सिद्धीचा देखील दाखला आहे.

24 डिसेंबर, 2016 चा दिवस मी विसरू शकत नाही ज्यावेळी मी मुंबई ट्रांस हार्बर लिंक-अटल सेतूच्या पायाभरणीसाठी येथे आलो होतो. त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत सांगितले होते की ‘लिहून ठेवा, देश बदलेल देखील आणि देशाची प्रगती देखील होईल’. ज्या व्यवस्थेत वर्षानुवर्षे कामे लटकवून ठेवण्याची सवय जडली होती, त्यामुळे देशवासियांना कोणत्याही अपेक्षा उरल्या नव्हत्या. लोकांना वाटू लागले होते की त्यांच्या हयातीत मोठे प्रकल्प पूर्ण होणे हे अवघडच आहे आणि म्हणूनच मी सांगितले होते, लिहून ठेवा, देश बदलेल आणि नक्कीच बदलेल. ही तेव्हा मोदींची गॅरंटी होती आणि आज मी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा नमन करत, मुंब्रा देवीला नमन करत, सिद्विविनायकजींना प्रणाम करत हा अटल सेतू  मुंबईकरांना, देशाच्या लोकांना समर्पित करत आहे.

 

कोरोनाच्या महासंकटानंतरही मुंबई ट्रांस हार्बर लिंकचे काम पूर्ण होणे एक मोठी कामगिरी आहे. आमच्यासाठी शिलान्यास, भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण केवळ एका दिवसाचा फक्त कार्यक्रम नसतो. ना तो  मीडियामध्ये येण्यासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी असतो. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प, भारताच्या नवनिर्मितीचे माध्यम आहे. ज्या प्रकारे एकेका वीटेने मजबूत इमारत बनते तशाच प्रकारे प्रत्येक प्रकल्पाद्वारे भव्य भारताच्या इमारतीची उभारणी होत आहे.

 

मित्रहो,

आज या ठिकाणी देशाच्या , मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित 33 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. हे प्रकल्प रस्ते , रेल्वे , मेट्रो , पाणी यासारख्या सुविधांशी संबंधित आहेत. आज मुंबईला व्यापारी विश्वाला बळकट करणाऱ्या आधुनिक 'भारत रत्नम' आणि 'नेस्ट - वन' इमारतीही मिळाल्या आहेत. यापैकी बहुतेक प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिन सरकार स्थापन झाले तेव्हा सुरू करण्यात आले होते . म्हणूनच , महाराष्ट्रातील देवेंद्रजींपासून ते आताच्या एकनाथ शिंदेजींपर्यंत , अजित पवारजींच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे .

मी आज महाराष्ट्रातील भगिनींचेही अभिनंदन करत आहे.. इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे येणे आणि या माता-भगिनींचे आपल्याला आशीर्वाद देणे, यापेक्षा मोठे भाग्य दुसरे कोणते असू शकते. देशातील माता-भगिनी आणि कन्यांच्या सक्षमीकरणासाठी जी गॅरंटी आणि गॅरंटी मोदींनी दिली आहे तिला महाराष्ट्र सरकार देखील पुढे नेत आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान , नारी शक्तीदूत ऍप्लिकेशन आणि लेक लाडकी योजना हे असेच उत्तम प्रयत्न आहेत . आज या कार्यक्रमात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या माता-भगिनी आणि कन्या इतक्या मोठ्या संख्येने येथे आल्या आहेत. विकसित भारताच्या निर्मितीसाठी भारताची नारी शक्ती पुढे येण्याची, नेतृत्व करण्याची तितकीच गरज आहे.

माता-भगिनी आणि कन्यांच्या मार्गात येणाऱा  प्रत्येक अडथळा दूर करण्याचा, त्यांचे जीवन सुकर करण्याचा आमच्या सरकारचा सातत्याने प्रयत्न आहे. उज्ज्वला गॅस सिलिंडर असो , आयुष्मान योजनेंतर्गत 5 लाख रुपयांची मोफत उपचारांची सुविधा असो, जनधन बँक खाती, पंतप्रधान आवासची पक्की घरे , महिलांच्या नावे घरांची नोंदणी , गर्भवती महिलांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये हस्तांतरित करणे , काम करणाऱ्या महिलांना  26 आठवड्यांची भरपगारी रजा , सुकन्या समृद्धी खात्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्याज देणे असो, आमच्या सरकारने महिलांच्या प्रत्येक समस्येची काळजी  घेतली आहे. डबल इंजिन सरकार, कोणत्याही राज्यात असो, महिला कल्याण, त्याची सर्वात प्रमुख आमची गॅरंटी आहे. आज ज्या योजना सुरू होत आहेत, त्या देखील याच दिशेने एक मोठे पाऊल आहे.

 

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,

गेले काही दिवस देशात मुंबई ट्रांस हार्बर लिंक-अटल सेतूची चर्चा होत आहे. आज जो कोणी अटल सेतू पाहात आहे, जो त्याची छायाचित्रे पाहात आहे, तो अभिमानाने भरून जात आहे.  कोणी त्याच्या विशालतेने, समुद्रामधील त्याच्या अढळ छबीमुळे मंत्रमुग्ध आहे, कोणी त्याच्या अभियांत्रिकीमुळे प्रभावित आहे. जसे यामध्ये जितक्या तारांचा वापर झाला आहे त्यांची लांबी पृथ्वीला दोनदा प्रशिक्षणा घातल्याइतकी आहे. या प्रकल्पात जितक्या लोखंडाचा-पोलादाचा वापर झाला आहे, त्याद्वारे 4 हावडा ब्रिज आणि 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टींची निर्मिती होऊ शकते. कोणाला या गोष्टीचा आनंद आहे की आता मुंबई आणि रायगडमधील अंतर आता आणखी कमी झाले आहे. ज्या प्रवासाला पूर्वी अनेक तास लागत होते आता तोच प्रवास केवळ काही मिनिटात पूर्ण होईल. यामुळे नवी मुंबईबरोबरच पुणे आणि गोवा देखील मुंबईच्या जवळ येतील. हा पूल बनवण्यासाठी जपान ने जे सहकार्य केले आहे, त्यासाठी मी जपान सरकारचे देखील विशेष आभार मानतो. मी आज माझे प्रिय मित्र स्वर्गवासी शिंजो आबे यांची नक्कीच आठवण करेन. या पुलाची उभारणी लवकरात लवकर करण्याचा संकल्प आम्ही दोघांनी मिळून केला होता.

पण मित्रांनो, अटल सेतूला आपण इतक्या मर्यादित कक्षेत पाहू शकत नाही. अटल सेतू भारताच्या त्या आकांक्षांचा जयघोष आहे, ज्याचे आवाहन 2014 मध्ये संपूर्ण देशाने केले होते. ज्यावेळी माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी 2014 च्या निवडणुकीच्या काही दिवस आधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून मी काही क्षण व्यतित केले होते. त्या संकल्पांना सिद्धीमध्ये बदलण्याची त्यांची इच्छाशक्ती, जनशक्ति ला राष्ट्रशक्ती बनवण्याची त्यांची दूरदृष्टी, हे सर्व काही माझ्या डोळ्यासमोर आणि आशीर्वाद बनून आले होते. या गोष्टीला 10 वर्षे होत आहेत. या 10 वर्षात देशाने आपली स्वप्ने खरी होताना पाहिली आहेत, आपल्या संकल्पांचे सिद्धीमध्ये रुपांतर होताना पाहिले आहे. अटल सेतू याच भावनेचे प्रतिबिंब आहे.

युवा सहकाऱ्यांसाठी, हा नवा विश्वास घेऊन येत आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग अटल सेतूसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांमधून जातो . अटल सेतू हे विकसित भारताचे चित्र आहे . विकसित भारत कसा होणार आहे याची ही झलक आहे . विकसित भारतात सर्वांसाठी सुविधा असतील , सर्वांची समृद्धी होईल, गती आणि प्रगती असेल. विकसित भारतात अंतर कमी होईल. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. जीवन असो किंवा उपजीविका , सर्व काही अखंडपणे , कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू राहील . हा अटल सेतूचा संदेश आहे .

 

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,

गेल्या 10 वर्षांत भारत खूप बदलला आहे , त्याची बरीच चर्चा होते. ज्यावेळी आपण 10 वर्षांपूर्वीच्या भारताची आठवण काढतो, तेव्हा बदललेल्या भारताचे चित्र अधिक स्पष्ट होते. दहा वर्षांपूर्वी हजारो, लाखो कोटी रुपयांच्या मोठ्या घोटाळ्यांची चर्चा होती. आज हजारो कोटी रुपयांचे महाकाय प्रकल्प पूर्ण होण्याची चर्चा होत आहे. सुशासनाचा हा संकल्प देशभरात दिसून येत आहे.

ईशान्येकडील भूपेन हजारिका सेतू आणि बोगीबील पूल यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाल्याचे देशाने पाहिले आहे . आज अटल बोगदा आणि चिनाब पूल यासारख्या प्रकल्पांची चर्चा होत आहे . आज एकापाठोपाठ एक द्रुतगती मार्ग तयार होत असल्याची चर्चा होत आहे . आज भारतात आधुनिक आणि भव्य रेल्वे स्थानके उभारली जात असल्याचे आपण पाहत आहोत . पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक मार्गिका रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहेत. वंदे भारत , नमो भारत, अमृत भारत रेल्वेगाड्या सामान्य माणसाचा प्रवास सोपा आणि आधुनिक बनवत आहेत . आज दर काही आठवड्यांनी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात एक नव्या विमानतळाचे लोकार्पण होत आहे.

 

मित्रांनो,

इथे मुंबईत, महाराष्ट्रातच या काही वर्षात अनेक भव्य प्रकल्प एकत्र पूर्ण झाले आहेत किंवा लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षीच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. नवी मुंबई विमानतळ आणि समुद्रकिनारी मार्ग प्रकल्पाचे काम देखील जलदगतीने सुरू आहे. समुद्रकिनारी मार्ग प्रकल्पामुळे मुंबई महानगराच्या संपर्क सुविधेचा कायापालट होणार आहे. ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग आणि मरीन ड्राईव्हची भूमीगत बोगद्याद्वारे संपर्क सुविधा यामुळे मुंबई शहराची प्रवास  सुलभता वृद्धिंगत होईल.

येत्या काही वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेन देखील मिळणार आहे. दिल्ली - मुंबई आर्थिक कॉरिडॉर, महाराष्ट्राला मध्य भारत आणि उत्तर भारताबरोबर जोडणार आहे. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि अन्य शेजारी राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळे पसरवले जात आहे. याशिवाय, ऑईल किंवा गॅस पाइपलाइन असो, औरंगाबाद औद्योगिक नगरी असो, नवी मुंबई विमानतळ असो, शेंद्री - बिडकिन इंडस्ट्रीयल पार्क असो, हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे आहेत.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

कर दात्यांचा पैसा देश विकासाच्या कामात कशाप्रकारे वापरला जात आहे हे आज संपूर्ण देश प्रत्यक्ष स्वरूपात पाहत आहे. मात्र देशावर अनेक दशके शासन करणाऱ्यांनी देशाचा वेळ आणि करदात्यांचा पैसा या दोन्हीची परवा केली नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळात एखादा प्रकल्प एकतर प्रत्यक्ष साकार होत नव्हता  किंवा तो अनेक दशके लटकून राहत होता. महाराष्ट्र अशा अनेक प्रकल्पांचा साक्षीदार आहे. निळवंडे धरणाचे काम 5 दशकांपूर्वी सुरू झाले होते. मात्र,  ते काम आमच्या सरकारने पूर्ण केले. उरण - खारकोपर रेल्वे मार्गाचे काम देखील सुमारे 3 दशकांपूर्वी सुरू झाले होते. हे काम देखील दुहेरी इंजिनच्या सरकारच्या काळात पूर्ण झाले. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प देखील बऱ्याच काळापासून अडकून पडला होता. इथे दुहेरी इंजिनचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या कामाला गती दिली आणि आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

आज हा अटल सेतू जो आपल्याला भेट स्वरूपात मिळाला आहे, त्याची योजना कित्येक वर्षांपासून आखली जात होती. म्हणजेच मुंबईसाठी हा प्रकल्प गरजेचा आहे  हे तेव्हा पासून लक्षात आले होते, मात्र हा प्रकल्प पूर्ण करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, बांद्रा - वरळी सी लिंक प्रकल्प अटल सेतूपेक्षा सुमारे 5 पट छोटा आहे. पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 10 वर्षांहूनही अधिक काळ लागला होता आणि यासाठीचा खर्च 4 ते 5 पटीने वाढला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सरकारची कार्यपद्धती अशी होती.

 

मित्रांनो,

अटल सेतू सारख्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प केवळ सुविधा प्रदान करत नाहीत तर रोजगाराचे देखील खूप मोठे साधन असतात. या प्रकल्पाच्या निर्मिती दरम्यान माझ्या सूमारे 17 हजार मजूर बंधू - भगिनींना आणि 1500 अभियंत्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. याशिवाय, वाहतूकीशी संबंधित व्यवसाय, निर्मितीशी संबंधित इतर व्यवसायांमध्ये जी रोजगार निर्मिती झाली ती वेगळीच आहे . आता हा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्रातील प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला चालना देईल, आणि सोबतच व्यवसाय सुलभीकरण घडवून लोकांचे जीवन जगणे सुलभ बनवेल.

 

माझ्या कुटुंबीयांनो,

आज भारताचा विकास दोन्ही रुळावरून एकदाच होत आहे. आज एकीकडे गरीबाचे जीवन सुखकर करण्यासाठी महाभियान चालवले जात आहे तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यात महा योजना राबविल्या जात आहेत. आम्ही अटल निवृत्ती वेतन योजना देखील चालवत आहोत आणि अटल सेतू सुद्धा तयार करत आहोत. आम्ही आयुष्मान भारत योजना राबवत आहोत आणि वंदे भारत - अमृत भारत रेल्वे गाड्या देखील तयार करत आहोत. आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप करत आहोत आणि प्रधानमंत्री गतिशक्ती देखील तयार करत आहोत. आजचा भारत हे सर्व एकदाच कसे काय करु शकत आहे? वृत्ती आणि निष्ठा हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आमच्या सरकारची नियत स्वच्छ आहे. आज सरकारची निष्ठा केवळ आणि केवळ देशाप्रती आणि देशवासीयांप्रती आहे. आणि जशी निष्ठा असेल, जशी नियत असेल तशीच निती देखील असते, आणि जशी निती असेल तशाच रीतीने काम केले जाते.

ज्यांनी बऱ्याच काळापर्यंत देशावर शासन केले, त्यांची नियत आणि निष्ठा दोन्ही बाबींवर सवाल उपस्थित केले जातात.  त्यांची वृत्ती केवळ सत्ता काबीज करण्याची होती, वोट बँक तयार करण्याची होती, आपल्या तिजोऱ्या भरण्याची होती. त्यांची निष्ठा देशवासीयांप्रती नसून केवळ आणि केवळ आपल्या घराण्यांच्या विकासापुरती सिमित होती. म्हणूनच ते विकसित भारताविषयी विचार करु शकले नाहीत किंवा आधुनिक पायाभूत सुविधांचे उद्दिष्ट निर्धारित करु शकले नाहीत. यामुळे देशाचे किती नुकसान झाले हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. मी तुम्हाला एक आकडा सांगतो. 2014 पूर्वीच्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी केवळ 12 लाख कोटी रुपये रुपयांचा अर्थसंकल्प दिला जात होता. मात्र आमच्या सरकारने 10 वर्षात 44 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांसाठी दिला आहे. तेव्हाच तर आज देशात इतके मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्रातच केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपये मुल्याच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत किंवा त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. हा पैसा प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहे.

 

मित्रांनो,

आम्ही आज देशात प्रत्येक कुटुंबासाठी पायाभूत सुविधांची संपृक्तता म्हणजेच शंभर टक्के सेवा उपलब्धतेची मोहीम चालवत आहोत. विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत आज मोदींची हमी देणारे वाहन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात तेथून मोदींची हमी सुरू होते. आमच्या माता भगिनींनी तर हे सर्वात जास्त अनुभवले आहे. गाव असो किंवा शहर, स्वच्छतेपासून शिक्षण, औषधे आणि उत्पन्न, प्रत्येक योजनेचा सर्वात जास्त लाभ आमच्या माता भगिनींना झाला आहे. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.

मोदींची हमी गरीब कुटुंबातील भगिनींना पक्के घर देण्याची आहे. ज्यांची पूर्वी कोणीही विचारपूस केली नव्हती त्यांची पहिल्यांदाच मोदी विचारपूस करत आहे, त्यांना बॅंकांकडून मदत मिळवून दिली जात आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे मुंबई येथील हजारो फेरीवाले बंधू भगिनींना लाभ मिळाला आहे. आमचे सरकार महिला बचत गटांना देखील मदत करत आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक भगिनींना लखपती दिदी बनवले आहे. आणि आता माझा संकल्प आहे की, येत्या काही वर्षात 2 कोटी, हा आकडा ऐकून काही लोक आश्चर्यचकित होऊन जातात, 2 कोटी महिलांना मी लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून चालत आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने देखील जे नवीन अभियान सुरू केले आहे ते महिलांच्या सशक्तिकरणात मोठी भूमिका निभावेल. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान आणि नारी शक्तीदूत अभियानामुळे महिलांच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल. दुहेरी इंजिनचे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी अशाच समर्पित भावनेने काम करत राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्र विकसित भारताचा एक मजबूत स्तंभ बनावा यासाठी कसल्याही प्रकारची उणीव न ठेवता आम्ही काम करत राहू.

पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना या नवीन प्रकल्पासाठी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. माता भगिनींना विशेष रूपाने प्रणाम करतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येऊन आम्हाला आशीर्वाद दिले.

खूप खूप आभार!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Portraits of PVC recipients replace British officers at Rashtrapati Bhavan

Media Coverage

Portraits of PVC recipients replace British officers at Rashtrapati Bhavan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address to Indian students and the Indian community in Oman
December 18, 2025

नमस्ते!
अहलन व सहलन !!!

ये युवा जोश आपकी एनर्जी यहां का पूरा atmosphere चार्ज हो गया है। मैं उन सब भाई बहनों को भी नमस्कार करता हूँ, जो जगह की कमी के कारण, इस हॉल में नहीं हैं, और पास के हॉल में स्क्रीन पर यह प्रोग्राम लाइव देख रहें हैं। अब आप कल्पना कर सकते हैं, कि यहाँ तक आएं और अंदर तक नहीं आ पाएं तोह उनके दिल में क्या होता होगा।

साथियों,

मैं मेरे सामने एक मिनी इंडिया देख रहा हूं, मुझे लगता है यहां बहुत सारे मलयाली भी हैं।

सुखम आणो ?

औऱ सिर्फ मलयालम नहीं, यहां तमिल, तेलुगू, कन्नड़ा और गुजराती बोलने वाले बहुत सारे लोग भी हैं।

नलमा?
बागुन्नारा?
चेन्ना-गिद्दिरा?
केम छो?

साथियों,

आज हम एक फैमिली की तरह इकट्ठा हुए हैं। आज हम अपने देश को, अपनी टीम इंडिया को सेलिब्रेट कर रहे हैं।

साथियों,

भारत में हमारी diversity, हमारी संस्कृति का मजबूत आधार है। हमारे लिए हर दिन एक नया रंग लेकर आता है। हर मौसम एक नया उत्सव बन जाता है। हर परंपरा एक नई सोच के साथ आती है।

और यही कारण है कि हम भारतीय कहीं भी जाएं, कहीं भी रहें, हम diversity का सम्मान करते हैं। हम वहां के कल्चर, वहां के नियम-कायदों के साथ घुलमिल जाते हैं। ओमान में भी मैं आज यही होते हुए अपनी आंखों के सामने देख रहा हूं।

यह भारत का डायस्पोरा co-existence का, co-operation का, एक लिविंग Example बना हुआ है।

साथियों,

भारत की इसी समृद्ध सांस्कृतिक विरासत का एक और अद्भुत सम्मान हाल ही में मिला है। आपको शायद पता होगा, यूनेस्को ने दिवाली को Intangible Cultural Heritage of Humanity में शामिल किया है।

अब दिवाली का दिया हमारे घर को ही नहीं, पूरी दुनिया को रोशन करेगा। यह दुनिया भर में बसे प्रत्येक भारतीय के लिए गर्व का विषय है। दिवाली की यह वैश्विक पहचान हमारी उस रोशनी की मान्यता है, जो आशा, सद्भाव, और मानवता के संदेश को, उस प्रकाश को फैलाती है।

साथियों,

आज हम सब यहां भारत-ओमान "मैत्री पर्व” भी मना रहे हैं।

मैत्री यानि:
M से maritime heritage
A से Aspirations
I से Innovation
T से Trust and technology
R से Respect
I से Inclusive growth

यानि ये "मैत्री पर्व,” हम दोनों देशों की दोस्ती, हमारी शेयर्ड हिस्ट्री, और prosperous future का उत्सव हैं। भारत और ओमान के बीच शताब्दियों से एक आत्मीय और जीवंत नाता रहा है।

Indian Ocean की Monsoon Winds ने दोनों देशों के बीच ट्रेड को दिशा दी है। हमारे पूर्वज लोथल, मांडवी, और तामरालिप्ति जैसे पोर्ट्स से लकड़ी की नाव लेकर मस्कट, सूर, और सलालाह तक आते थे।

और साथियों,

मुझे खुशी है कि मांडवी टू मस्कट के इन ऐतिहासिक संबंधों को हमारी एंबेसी ने एक किताब में भी समेटा है। मैं चाहूंगा कि यहां रहने वाला हर साथी, हर नौजवान इसको पढ़े, और अपने ओमानी दोस्तों को भी ये गिफ्ट करे।

अब आपको लगेगा की स्कूल में भी मास्टरजी होमवर्क देते हैं, और इधर मोदीजी ने भी होमवर्क दे दिया।

साथियों,

ये किताब बताती है कि भारत और ओमान सिर्फ Geography से नहीं, बल्कि Generations से जुड़े हुए हैं। और आप सभी सैकड़ों वर्षों के इन संबंधों के सबसे बड़े Custodians हैं।

साथियों,

मुझे भारत को जानिए क्विज़ में ओमान के participation बारे में भी पता चला है। ओमान से Ten thousand से अधिक लोगों ने इस क्विज में participate किया। ओमान, ग्लोबली फोर्थ पोज़िशन पर रहा है।

लेकिन में तालियां नहीं बजाऊंगा। ओमान तो नंबर एक पे होना चाहिए। मैं चाहूँगा कि ओमान की भागीदारी और अधिक बढ़े, ज्यादा से ज्यादा संख्या में लोग जुड़ें। भारतीय बच्चे तो इसमें भाग ज़रूर लें। आप ओमान के अपने दोस्तों को भी इस क्विज़ का हिस्सा बनने के लिए मोटिवेट करें।

साथियों,

भारत और ओमान के बीच जो रिश्ता ट्रेड से शुरू हुआ था, आज उसको education सशक्त कर रही है। मुझे बताया गया है कि यहां के भारतीय स्कूलों में करीब फोर्टी सिक्स थाउज़ेंड स्टूड़ेंट्स पढ़ाई कर रहे हैं। इनमें ओमान में रहने वाले अन्य समुदायों के भी हज़ारों बच्चे शामिल हैं।

ओमान में भारतीय शिक्षा के पचास वर्ष पूरे हो रहे हैं। ये हम दोनों देशों के संबंधों का एक बहुत बड़ा पड़ाव है।

साथियों,

भारतीय स्कूलों की ये सफलता His Majesty the Late सुल्तान क़ाबूस के प्रयासों के बिना संभव नहीं थी। उन्होंने Indian School मस्कत सहित अनेक भारतीय स्कूलों के लिए ज़मीन दी हर ज़रूरी मदद की।

इस परंपरा को His Majesty सुल्तान हैथम ने आगे बढ़ाया।

वे जिस प्रकार यहां भारतीयों का सहयोग करते हैं, संरक्षण देते हैं, इसके लिए मैं उनका विशेष तौर पर आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आप सभी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम से भी परिचित हैं। यहां ओमान से काफी सारे बच्चे भी इस प्रोग्राम से जुड़ते हैं। मुझे यकीन है, कि यह चर्चा आपके काम आती होगी, पैरेंट्स हों या स्टूडेंट्स, सभी को stress-free तरीके से exam देने में हमारी बातचीत बहुत मदद करती है।

साथियों,

ओमान में रहने वाले भारतीय अक्सर भारत आते-जाते रहते हैं। आप भारत की हर घटना से अपडेट रहते हैं। आप सभी देख रहे हैं कि आज हमारा भारत कैसे प्रगति की नई गति से आगे बढ़ रहा है। भारत की गति हमारे इरादों में दिख रही है, हमारी परफॉर्मेंस में नज़र आती है।

कुछ दिन पहले ही इकॉनॉमिक ग्रोथ के आंकड़े आए हैं, और आपको पता होगा, भारत की ग्रोथ 8 परसेंट से अधिक रही है। यानि भारत, लगातार दुनिया की Fastest growing major economy बना हुआ है। ये तब हुआ है, जब पूरी दुनिया चुनौतियों से घिरी हुई है। दुनिया की बड़ी-बड़ी economies, कुछ ही परसेंट ग्रोथ अचीव करने के लिए तरस गई हैं। लेकिन भारत लगातार हाई ग्रोथ के पथ पर चल रहा है। ये दिखाता है कि भारत का सामर्थ्य आज क्या है।

साथियों,

भारत आज हर सेक्टर में हर मोर्चे पर अभूतपूर्व गति के साथ काम कर रहा है। मैं आज आपको बीते 11 साल के आंकड़े देता हूं। आपको भी सुनकर गर्व होगा।

यहां क्योंकि बहुत बड़ी संख्या में, स्टूडेंट्स और पेरेंट्स आए हैं, तो शुरुआत मैं शिक्षा और कौशल के सेक्टर से ही बात करुंगा। बीते 11 साल में भारत में हज़ारों नए कॉलेज बनाए गए हैं।

I.I.T’s की संख्या सोलह से बढ़कर तेईस हो चुकी है। 11 वर्ष पहले भारत में 13 IIM थे, आज 21 हैं। इसी तरह AIIMs की बात करुं तो 2014 से पहले सिर्फ 7 एम्स ही बने थे। आज भारत में 22 एम्स हैं।

मेडिकल कॉलेज 400 से भी कम थे, आज भारत में करीब 800 मेडिकल कॉलेज हैं।

साथियों,

आज हम विकसित भारत के लिए अपने एजुकेशन और स्किल इकोसिस्टम को तैयार कर रहे हैं। न्यू एजुकेशन पॉलिसी इसमें बहुत बड़ी भूमिका निभा रही है। इस पॉलिसी के मॉडल के रूप में चौदह हज़ार से अधिक पीएम श्री स्कूल भी खोले जा रहे हैं।

साथियों,

जब स्कूल बढ़ते हैं, कॉलेज बढ़ते हैं, यूनिवर्सिटीज़ बढ़ती हैं तो सिर्फ़ इमारतें नहीं बनतीं देश का भविष्य मज़बूत होता है।

साथियों,

भारत के विकास की स्पीड और स्केल शिक्षा के साथ ही अन्य क्षेत्रों में भी दिखती है। बीते 11 वर्षों में हमारी Solar Energy Installed Capacity 30 गुना बढ़ी है, Solar module manufacturing 10 गुना बढ़ी है, यानि भारत आज ग्रीन ग्रोथ की तरफ तेजी से कदम आगे बढ़ा रहा है।

आज भारत दुनिया का सबसे बड़ा फिनटेक इकोसिस्टम है। दुनिया का दूसरा सबसे बड़ा Steel Producer है। दूसरा सबसे बड़ा Mobile Manufacturer है।

साथियों,

आज जो भी भारत आता है तो हमारे आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को देखकर हैरान रह जाता है। ये इसलिए संभव हो पा रहा है क्योंकि बीते 11 वर्षों में हमने इंफ्रास्ट्रक्चर पर पांच गुना अधिक निवेश किया है।

Airports की संख्या double हो गई है। आज हर रोज, पहले की तुलना में डबल स्पीड से हाइवे बन रहे हैं, तेज़ गति से रेल लाइन बिछ रही हैं, रेलवे का इलेक्ट्रिफिकेशन हो रहा है।

साथियों,

ये आंकड़े सिर्फ उपलब्धियों के ही नहीं हैं। ये विकसित भारत के संकल्प तक पहुंचने वाली सीढ़ियां हैं। 21वीं सदी का भारत बड़े फैसले लेता है। तेज़ी से निर्णय लेता है, बड़े लक्ष्यों के साथ आगे बढ़ता है, और एक तय टाइमलाइन पर रिजल्ट लाकर ही दम लेता है।

साथियों,

मैं आपको गर्व की एक और बात बताता हूं। आज भारत, दुनिया का सबसे बड़ा digital public infrastructure बना रहा है।

भारत का UPI यानि यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, दुनिया का सबसे बड़ा रियल टाइम डिजिटल पेमेंट सिस्टम है। आपको ये बताने के लिए कि इस पेमेंट सिस्टम का स्केल क्या है, मैं एक छोटा सा Example देता हूं।

मुझे यहाँ आ कर के करीब 30 मिनट्स हुए हैं। इन 30 मिनट में भारत में यूपीआई से फोर्टीन मिलियन रियल टाइम डिजिटल पेमेंट्स हुए हैं। इन ट्रांजैक्शन्स की टोटल वैल्यू, ट्वेंटी बिलियन रुपीज़ से ज्यादा है। भारत में बड़े से बड़े शोरूम से लेकर एक छोटे से वेंडर तक सब इस पेमेंट सिस्टम से जुड़े हुए हैं।

साथियों,

यहां इतने सारे स्टूडेंट्स हैं। मैं आपको एक और दिलचस्प उदाहरण दूंगा। भारत ने डिजीलॉकर की आधुनिक व्यवस्था बनाई है। भारत में बोर्ड के एग्ज़ाम होते हैं, तो मार्कशीट सीधे बच्चों के डिजीलॉकर अकाउंट में आती है। जन्म से लेकर बुढ़ापे तक, जो भी डॉक्युमेंट सरकार जेनरेट करती है, वो डिजीलॉकर में रखा जा सकता है। ऐसे बहुत सारे डिजिटल सिस्टम आज भारत में ease of living सुनिश्चित कर रहे हैं।

साथियों,

भारत के चंद्रयान का कमाल भी आप सभी ने देखा है। भारत दुनिया का पहला ऐसा देश है, जो मून के साउथ पोल तक पहुंचा है, सिर्फ इतना ही नहीं, हमने एक बार में 104 सैटेलाइट्स को एक साथ लॉन्च करने का कीर्तिमान भी बनाया है।

अब भारत अपने गगनयान से पहला ह्युमेन स्पेस मिशन भी भेजने जा रहा है। और वो समय भी दूर नहीं जब अंतरिक्ष में भारत का अपना खुद का स्पेस स्टेशन भी होगा।

साथियों,

भारत का स्पेस प्रोग्राम सिर्फ अपने तक सीमित नहीं है, हम ओमान की स्पेस एस्पिरेशन्स को भी सपोर्ट कर रहे हैं। 6-7 साल पहले हमने space cooperation को लेकर एक समझौता किया था। मुझे बताते हुए खुशी है कि, ISRO ने India–Oman Space Portal विकसित किया है। अब हमारा प्रयास है कि ओमान के युवाओं को भी इस स्पेस पार्टनरशिप का लाभ मिले।

मैं यहां बैठे स्टूडेंट्स को एक और जानकारी दूंगा। इसरो, "YUVIKA” नाम से एक स्पेशल प्रोग्राम चलाता है। इसमें भारत के हज़ारों स्टूडेंट्स space science से जुड़े हैं। अब हमारा प्रयास है कि इस प्रोग्राम में ओमानी स्टूडेंट्स को भी मौका मिले।

मैं चाहूंगा कि ओमान के कुछ स्टूडेंट्स, बैंगलुरु में ISRO के सेंटर में आएं, वहां कुछ समय गुज़ारें। ये ओमान के युवाओं की स्पेस एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने की बेहतरीन शुरुआत हो सकती है।

साथियों,

आज भारत, अपनी समस्याओं के सोल्यूशन्स तो खोज ही रहा है ये सॉल्यूशन्स दुनिया के करोड़ों लोगों का जीवन कैसे बेहतर बना सकते हैं इस पर भी काम कर रहा है।

software development से लेकर payroll management तक, data analysis से लेकर customer support तक अनेक global brands भारत के टैलेंट की ताकत से आगे बढ़ रहे हैं।

दशकों से भारत IT और IT-enabled services का global powerhouse रहा है। अब हम manufacturing को IT की ताक़त के साथ जोड़ रहे हैं। और इसके पीछे की सोच वसुधैव कुटुंबकम से ही प्रेरित है। यानि Make in India, Make for the World.

साथियों,

वैक्सीन्स हों या जेनरिक medicines, दुनिया हमें फार्मेसी of the World कहती है। यानि भारत के affordable और क्वालिटी हेल्थकेयर सोल्यूशन्स दुनिया के करोड़ों लोगों का जीवन बचा रहे हैं।

कोविड के दौरान भारत ने करीब 30 करोड़ vaccines दुनिया को भेजी थीं। मुझे संतोष है कि करीब, one hundred thousand मेड इन इंडिया कोविड वैक्सीन्स ओमान के लोगों के काम आ सकीं।

और साथियों,

याद कीजिए, ये काम भारत ने तब किया, जब हर कोई अपने बारे में सोच रहा था। तब हम दुनिया की चिंता करते थे। भारत ने अपने 140 करोड़ नागरिकों को भी रिकॉर्ड टाइम में वैक्सीन्स लगाईं, और दुनिया की ज़रूरतें भी पूरी कीं।

ये भारत का मॉडल है, ऐसा मॉडल, जो twenty first century की दुनिया को नई उम्मीद देता है। इसलिए आज जब भारत मेड इन इंडिया Chips बना रहा है, AI, क्वांटम कंप्यूटिंग और ग्रीन हाइड्रोजन को लेकर मिशन मोड पर काम कर रहा है, तब दुनिया के अन्य देशों में भी उम्मीद जगती है, कि भारत की सफलता से उन्हें भी सहयोग मिलेगा।

साथियों,

आप यहां ओमान में पढ़ाई कर रहे हैं, यहां काम कर रहे हैं। आने वाले समय में आप ओमान के विकास में, भारत के विकास में बहुत बड़ी भूमिका निभाएंगे। आप दुनिया को लीडरशिप देने वाली पीढ़ी हैं।

ओमान में रहने वाले भारतीयों को असुविधा न हो, इसके लिए यहां की सरकार हर संभव सहयोग दे रही है।

भारत सरकार भी आपकी सुविधा का पूरा ध्यान रख रही है। पूरे ओमान में 11 काउंसलर सर्विस सेंटर्स खोले हैं।

साथियों,

बीते दशक में जितने भी वैश्विक संकट आए हैं, उनमें हमारी सरकार ने तेज़ी से भारतीयों की मदद की है। दुनिया में जहां भी भारतीय रहते हैं, हमारी सरकार कदम-कदम पर उनके साथ है। इसके लिए Indian Community Welfare Fund, मदद पोर्टल, और प्रवासी भारतीय बीमा योजना जैसे प्रयास किए गए हैं।

साथियों,

भारत के लिए ये पूरा क्षेत्र बहुत ही स्पेशल है, और ओमान हमारे लिए और भी विशेष है। मुझे खुशी है कि भारत-ओमान का रिश्ता अब skill development, digital learning, student exchange और entrepreneurship तक पहुंच रहा है।

मुझे विश्वास है आपके बीच से ऐसे young innovators निकलेंगे जो आने वाले वर्षों में India–Oman relationship को नई ऊंचाई पर ले जाएंगे। अभी यहां भारतीय स्कूलों ने अपने 50 साल celebrate किए हैं। अब हमें अगले 50 साल के लक्ष्यों के साथ आगे बढ़ना है। इसलिए मैं हर youth से कहना चाहूंगा :

Dream big.
Learn deeply.
Innovate boldly.

क्योंकि आपका future सिर्फ आपका नहीं है, बल्कि पूरी मानवता का भविष्य है।

आप सभी को एक बार फिर उज्जवल भविष्य की बहुत-बहुत शुभकामनाएं।

बहुत-बहुत धन्यवाद!
Thank you!