"अत्यंत गरीब आणि सगळ्यात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पुर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही वचनबद्ध आहोत”
कोणत्याही पायाभूत सुविधांच्या विकासगाथेच्या केंद्रस्थानी जनता असली पाहिजे. भारतात आम्ही याच अनुषंगाने कार्यरत आहोत."
जर आपण पायाभूत सुविधा प्रतिरोधक बनवल्या तर आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी आपत्ती टाळू शकतो”

महामहिम,

तज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, धोरणकर्ते आणि जगभरातील माझ्या प्रिय मित्रांनो,

नमस्कार !

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वात सहभागी होताना मला आनंद होत आहे. सुरुवातीला, आपण स्वतःला हे स्मरण करून द्यायला हवे की, शाश्वत विकास उद्दिष्टांचे वचन कोणालाही मागे न ठेवण्याचे आहे. म्हणूनच आपण  अत्यंत  गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पूर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आणि, पायाभूत सुविधा म्हणजे केवळ भांडवली संपत्ती निर्माण करणे आणि गुंतवणुकीवर दीर्घकालीन परतावा निर्माण करणे असे नाही. ही आकडेवारी नाही. हे  पैशासाठी नाही, हे लोकांसाठी  आहे.  त्यांना उच्च दर्जाच्या, विश्वासार्ह आणि शाश्वत सेवा समन्यायी पद्धतीने प्रदान करण्याबद्दल आहे. जनता कोणत्याही पायाभूत सुविधांच्या  विकास गाथेच्या केंद्रस्थानी असली पाहिजे आणि, आम्ही भारतात तेच करत आहोत. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत, वीजेपासून वाहतुकीपर्यंत आणि बहुतांश क्षेत्रांमध्ये, आम्ही भारतातील मूलभूत सेवांची तरतूद वाढवत आहोत. आम्ही अगदी प्रत्यक्ष पद्धतीने हवामान बदलाचा सामना करत आहोत. म्हणूनच, कॉप -26 मध्ये, आम्ही   आमच्या विकासात्मक प्रयत्नांच्या समांतर 2070 पर्यंत उत्सर्जनासंदर्भातील 'निव्वळ शून्य' उद्दिष्ट गाठण्यासाठी वचनबद्ध आहोत.

मित्रांनो,

पायाभूत सुविधांचा विकास उल्लेखनीय मार्गांनी मानवी क्षमता मुक्त  करू शकतो. मात्र, आपण पायाभूत सुविधांना गृहीत धरू नये. या व्यवस्थांमध्ये  हवामान बदलासह ज्ञात आणि अज्ञात आव्हाने आहेत. जेव्हा आपण  2019 मध्ये सीडीआरआय म्हणजेच आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी निर्माण केली, तेव्हा ती  आमच्या स्वतःच्या अनुभवावर आणि जाणवलेल्या गरजांवर आधारित होती. जेव्हा एखादा पूल पुरात वाहून जातो, जेव्हा चक्रीवादळात वाऱ्याने वीजवाहिनी तुटते, जेव्हा जंगलात लागलेल्या आगीमुळे संपर्क मनोऱ्याचे नुकसान होते, यामुळे थेट हजारो लोकांचे जीवन आणि उपजीविका विस्कळीत होते. अशा पायाभूत सुविधांच्या हानीचे परिणाम वर्षानुवर्षे टिकू शकतात आणि लाखो लोकांवर परिणाम करतात. त्यामुळे आपल्यासमोरील आव्हान अगदी स्पष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान आपल्या हाती आहे, आपण शाश्वत आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करू शकतो का? या आव्हानाची निश्चिती  सीडीआरआयच्या निर्मितीला पाठबळ देते. या आघाडीचा झालेला  विस्तार  आणि आघाडीला  जगभरातून मिळालेला व्यापक पाठिंबा सूचित करतो  की, ही आपली  सामायिक चिंता आहे.


मित्रांनो,

अडीच वर्षांच्या अल्पावधीत सीडीआरआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बहुमूल्य योगदान दिले आहे. गेल्या वर्षी कॉप -26 मध्ये सुरू करण्यात आलेला 'द्वीपकल्पीय देशांसाठी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा' हा उपक्रम लहान द्वीप  देशांसोबत काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे. चक्रीवादळात वीज खंडित होण्याचा कालावधी कमी करून, वीज यंत्रणेची प्रतिरोधकता  बळकट करण्यासाठी सीडीआरआयने केलेल्या कार्यामुळे भारतात किनारपट्टीवरील नागरिकांना यापूर्वीच फायदा झाला आहे. जसजसे हे काम पुढच्या टप्प्यात जाईल तसतसे, दरवर्षी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा सामना करणार्‍या 130 दशलक्षहून अधिक लोकांना फायदा होण्यासाठी ते विस्तारले जाऊ शकते. आपत्ती प्रतिरोधक विमानतळांसंदर्भात जगभरातील 150 विमानतळांचा अभ्यास करण्याचे काम सीडीआयआर करत आहे. त्यात जागतिक कनेक्टिव्हिटीच्या प्रतिरोधकतेसाठी योगदान देण्याची क्षमता आहे. सीडीआरआयच्या नेतृत्वात 'पायाभूत सुविधांच्या आपत्ती प्रतिरोधकतेचे जागतिक मूल्यांकन', हे जागतिक माहिती संग्रह तयार करण्यात मदत करेल जो अत्यंत मौल्यवान असेल. सदस्य देशांमधील सीडीआरआय सहकारी आधीच उपाय तयार करत आहेत जे विस्तारले  जाऊ शकतात. ते वचनबद्ध तज्ज्ञांचे जागतिक नेटवर्क देखील तयार करत आहेत जे आपल्या  पायाभूत सुविधा प्रणालींसाठी एक आपत्ती प्रतिरोधक  भविष्य घडवण्यासाठी मदत करेल.

मित्रांनो,

आपले  भविष्य आपत्ती प्रतिरोधक  बनवण्यासाठी, आपल्याला  'आपत्ती व्यवस्थापन पायाभूत सुविधा संक्रमण 'च्या दिशेने काम करावे लागेल, जे या परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. प्रतिरोधक पायाभूत सुविधा देखील आपल्या  व्यापक समायोजन प्रयत्नांचा केंद्रबिंदू असू शकतात. जर आपण पायाभूत सुविधा प्रतिरोधक बनवल्या तर आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी आपत्ती टाळू शकतो. हे एक सामायिक स्वप्न आहे, एक सामायिक दृष्टीकोन  आहे, जो  आपण पूर्ण करू शकतो, आणि आपण ते प्रत्यक्षात आणले पाहिजे. मी समारोप करण्यापूर्वी, मी या परिषदेचे सह- आयोजन केल्याबद्दल सीडीआरआय आणि युनायटेड स्टेट्स सरकारचे अभिनंदन करतो.

हा कार्यक्रम ज्यांनी सह-निर्मित केला आहे अशा सर्व भागीदारांनाही मी माझ्या शुभेच्छा देतो. मी तुम्हाला सर्व फलदायी चर्चा आणि उत्पादनक्षम चर्चेसाठी शुभेच्छा देतो.


धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New train services to boost Purvanchal connectivity from June 19

Media Coverage

New train services to boost Purvanchal connectivity from June 19
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust: PM Modi at G7 Summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।