“भारताने कोविड-19 लसींच्या 300 दशलक्षपेक्षा अधिक मात्रा, दक्षिणेकडील देशांसह 100 देशांना पाठवल्या”
“भारतातील पारंपरिक ज्ञान असे सांगते की आजार नसणे याचा अर्थ उत्तम आरोग्य असा होत नाही”
“भारतातील प्राचीन ग्रंथ आपल्याला, ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वाची शिकवण देतात”
“शेवटच्या घटकापर्यंत निरोगी आयुष्याचे वरदान पोहोचवणे हा भारताचा प्रयत्न आहे.”
“भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात जो दृष्टिकोन यशस्वी होऊ शकतो, तो इतर देशांसाठी सुद्धा मार्गदर्शक आराखडा ठरू शकतो.”

महोदय, आदरणीय मान्यवर आणि प्रतिनिधी, नमस्कार!

जिनिव्हा इथल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या 76 व्या अधिवेशनासाठी उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 75 वर्ष जगाची सेवा करण्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल मी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अभिनंदन करतो. डब्ल्यूएचओ आपली शताब्दी पूर्ण करेल, म्हणजेच पुढच्या 25 वर्षांसाठीचे उद्दिष्ट या संस्थेने निश्चित केले असेल, असा मला विश्वास आहे.

 

मित्रांनो,

कोविड-19 महामारीने आपल्याला आरोग्य यंत्रणेत अधिक सहकार्याची गरज दाखवून दिली. या महामारीने जागतिक आरोग्य संरचनेमधील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकला. अशा संकटात टिकून राहील, अशी जागतिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

 

मित्रांनो,

जगात उपलब्ध असलेल्या आरोग्य सांसाधानांच्या उपयोगाबाबत समतेचे धोरण असावे, अशी शिकवणही या कोविड महामारीने आपल्याला दिली आहे. संकटकाळात भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीची आपल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. भारताने 100 पेक्षा जास्त देशांना जवळजवळ 300 दशलक्ष लसी पाठवल्या. यापैकी अनेक दक्षिणेकडील अविकसित देशही होते. आगामी वर्षांमध्ये आरोग्यविषयक संसाधनांची सर्वांना सामान उपलब्धता यावर काम करणे डब्ल्यूएचओ साठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असेल, असा मला विश्वास आहे. 

 

मित्रांनो,

भारताचे पारंपरिक ज्ञान हे सांगते की, तुम्हाला काहीही आजार नसणे याचा अर्थ तुम्ही सुदृढ आहात असा होत नाही. त्यामुळे, आपण  केवळ आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न न करता, संपूर्ण निरामयतेच्या दिशेने आणखी एक पाउल पुढे जायला हवे. योग, आयुर्वेद आणि प्राणायाम सारख्या पारंपरिक पद्धती, शरीराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याशी निगडीत पैलूंवर उपचार करणाऱ्या आहेत.. डब्ल्यूएचओ चे पहिले जागतिक पारंपरिक उपचार केंद्र भारतात स्थापन होत आहे याचा मला आनंद आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या माध्यमातून जग भरड धान्यांचे महत्व ओळखत आहे, याचाही मला आनंद आहे.

 

मित्रांनो,

भारताचे प्राचीन धर्मग्रंथ आपल्याला जगाकडे एक कुटुंब, म्हणजेच ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणून पाहायला शिकवतात. आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, या वर्षी आम्ही ''एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'' या संकल्पनेवर काम करत आहोत. ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ हा आमचा उत्तम आरोग्याबाबतचा दृष्टीकोन आहे. आपली संपूर्ण परिसंस्था निरोगी असेल, तेव्हाच आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच, आपला हा दृष्टीकोन केवळ मानवापुरता सीमित नसून, तो प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणा सह संपूर्ण परीसंस्थेचा विचार करणारा आहे. 

 

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आरोग्य सेवेची उपलब्धता, सहजपणे आणि किफायतशीर दरात सर्वपर्यंत ही व्यवस्था पोहोचवण्यावर मोठे काम केले आहे. मग ती जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना- आयुष्मान भारत असो, किंवा आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे असो किंवा लाखो कुटुंबांना स्वच्छता आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची मोहीम असो, शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य सेवा वितरणाला चालना देणे, हेच आमच्या अनेक प्रयत्नांचे उद्दिष्ट राहिले आहे. भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा दृष्टिकोन इतर देशांसाठीही पथदर्शक ठरू शकतो. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओ करत असलेल्या अशा प्रकारच्या प्रयत्नांना पाठींबा द्यायला आम्ही उत्सुक आहोत. 

 

मित्रांनो,

सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्धता सुधारण्यामध्ये 75 वर्ष केलेल्या प्रयत्नांबद्दल मी डब्ल्यूएचओची प्रशंसा करतो. डब्ल्यूएचओसारख्या जागतिक संस्थांची भूमिका यापूर्वीही  नक्कीच महत्त्वाची होती. पण आव्हानांनी भरलेल्या उद्याच्या भविष्यात ती अधिक महत्त्वाची ठरेल. निरामय जगाच्या निर्मितीसाठीच्या प्रत्येक प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Semiconductor Mission 2.0 to boost domestic chip manufacturing

Media Coverage

India Semiconductor Mission 2.0 to boost domestic chip manufacturing
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Seychelles is an integral part of India’s MAHASAGAR Vision: PM Modi at the India and Seychelles joint press meet
February 09, 2026

Your Excellency, डॉक्टर पैट्रिक अर्मिनी,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार,

राष्ट्रपति अर्मिनी और उनके delegation का भारत में स्वागत करते हुए मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है।

सेशेल्स के राष्ट्रपति के रूप में चुने जाने पर मैं उन्हें 140 करोड़ भारतवासियों की ओर से हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ।

राष्ट्रपति के रूप में यह उनकी पहली भारत यात्रा है। उनकी यह यात्रा ऐसे शुभ वर्ष में हो रही है जब सेशेल्स का पचासवां स्वतंत्रता दिवस और हमारे राजनयिक संबंधों की पचासवीं वर्षगांठ मनाई जा रही है। मुझे विश्वास है कि ये milestones हमें निरंतर नई ऊंचाइयों को छूने के लिए प्रेरित करते रहेंगे।

Friends,

भारत और सेशेल्स के संबंध केवल राजनयिक संपर्क तक सीमित नहीं है। हिंद महासागर की लहरें सदियों से हमारे लोगों को जोड़ती आई हैं। इसके तटों पर दोनों देशों के बीच व्यापार बढ़ा, संस्कृतियाँ मिलीं और विश्वास की परंपराएँ मजबूत होती गईं।

India and Seychelles are connected not just by geography, but by history, trust and a shared vision for the future.

हमारा नाता कल, आज, और आने वाले कल का है। एक maritime neighbour और विश्वसनीय साझेदार के रूप में सेशेल्स भारत के MAHASAGAR Vision का अभिन्न अंग है। हमारा सहयोग जल, थल और नभ को समाहित करता है।

आज की चर्चाओं में हमने इस साझेदारी को और अधिक सशक्त बनाने का मार्ग प्रशस्त किया। अपने आर्थिक सहयोग को और सुदृढ़ बनाने के लिए नए अवसरों की तलाश जारी रखने पर हम सहमत हैं।

Local Currencies में व्यापार बढ़ाने के साथ साथ हम FinTech और Digital Solutions में भी आगे बढ़ेंगे।

विकास साझेदारी भारत–सेशेल्स संबंधों की मजबूत नींव रही है। हमारे सभी प्रयास सेशेल्स की प्राथमिकताओं और आवश्यकताओं पर आधारित रहे हैं। इस दिशा में आगे बढ़ते हुए आज हम 175 मिलियन डॉलर के Special Economic Package की घोषणा करने जा रहे हैं। यह पैकेज social housing, e-mobility, vocational training, स्वास्थ्य, रक्षा, और maritime security जैसे क्षेत्रों में ठोस परियोजनाओं को सपोर्ट देगा। इन पहलों से सेशेल्स के लोगों, विशेषकर युवाओं, के लिए रोज़गार और कौशल के नए अवसर सृजित होंगे।

सेशेल्स की capacity building में भारत के ITEC प्रोग्राम की महत्वपूर्ण भूमिका रही है। मुझे खुशी है कि सेशेल्स के civil servants की भारत में ट्रेनिंग के लिए आज MOU किया जा रहा है।

टेक्नॉलजी के क्षेत्र में करीबी सहयोग से हम अपने सहयोग को एक futuristic दिशा दे रहे हैं। आज Digital Transformation पर MOU हो रहा है। इसके तहत हम भारत का सफल अनुभव सेशेल्स के साथ साझा करेंगे।

स्वास्थ्य क्षेत्र में सेशेल्स के लिए भारत एक स्थिर और भरोसेमंद साझेदार रहा है। किफायती और quality medicines की supply, मेडिकल टूरिज़्म, और health infrastructure के विकास में हम सेशेल्स के साथ मिलकर आगे बढ़ेंगे। ऊर्जा और जलवायु के क्षेत्र में हमारा सहयोग sustainable development की साझा प्रतिबद्धता से प्रेरित है। हम renewable energy, resilience और climate-adaptive solutions पर अपने सहयोग को और विस्तार देंगे।

Friends,

Maritime neighbours के रूप में Blue Economy हमारे लिए स्वाभाविक सहयोग का क्षेत्र है। हम, Marine Research, Capacity Building, Data Sharing जैसे क्षेत्रों में भारत की विशेषज्ञता सेशेल्स के साथ साझा करेंगे।

रक्षा सहयोग और maritime सुरक्षा हमारी साझेदारी के महत्वपूर्ण स्तंभ हैं। Colombo Security Conclave से full member के तौर पर हम सेशेल्स का स्वागत करते हैं। इससे हमारा आपसी समन्वय सुदृढ़ होगा, और हिन्द महासागर में शांति और स्थिरता सुनिश्चित करने के प्रयासों को बल मिलेगा।

Together, we will shape not just bilateral cooperation, but a shared future for the Indian Ocean.

Friends,

भारत–सेशेल्स संबंधों की सबसे बड़ी शक्ति हमारे people-to-people ties हैं। सेशेल्स में बसे भारतीय समुदाय ने सेशेल्स के सामाजिक और आर्थिक जीवन में उल्लेखनीय योगदान दिया है। साथ साथ उन्होंने हमारी मित्रता को पीढ़ी दर पीढ़ी मजबूत भी किया है।

आज हमने पर्यटन, शिक्षा, संस्कृति और खेल के माध्यम इन संबंधों को और सशक्त बनाने पर विचार विमर्श किया। हम दोनों देशों के युवाओं के बीच आदान प्रदान बढ़ाने पर विशेष बल देंगे।

Friends,

आज की बैठक से यह स्पष्ट है कि भारत और सेशेल्स की साझेदारी एक नए चरण में प्रवेश कर रही है। सभी क्षेत्रों में आगे बढ़ने के लिए आज हम India-Seychelles Joint Vision जारी करने जा रहे हैं। यह Vision आने वाले वर्षों में हमारे सहयोग का roadmap बनेगा।

Excellency,

मैं एक बार फिर आपकी भारत यात्रा और भारत के प्रति आपकी अटूट मित्रता और प्रतिबद्धता के लिए आपका हृदय से आभार व्यक्त करता हूँ।