व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर मोहिमेचे यश युवकांवर अवलंबून – पंतप्रधान
लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी एनसीसी आणि एनएसएस संघटनांना आवाहन

मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री किरण रिजिजू जी, श्रीमती रेणुका सिंह सरूटा जी आणि देशभरातून येथे आलेले माझ्या प्रिय युवा सहकाऱ्यांनो, कोरोनाने खरोखरच खूप काही बदलून टाकले आहे. मास्क, कोरोना चाचणी, दोन मीटरचे अंतर हे सर्व काही आता असे वाटत आहे की, दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. पूर्वी आपण छायाचित्र काढण्यासाठी जात होतो तेव्हा छायाचित्रकार म्हणत असे, हसा. आता मास्कमुळे तो आता हे म्हणत नाही. इथे पण आपण बघत आहोत की, वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागली आहे. खूप अंतर ठेवावे लागले आहे. मात्र असे असले तरी तुमचा उत्साह, तुमची उमेद यात कोणतीही कमी दिसत नाही, तो जसाच्या तसा आहे.

मित्रांनो,

तुम्ही इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहात. इथे देशाच्या दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातून आलेले सहकारी आहेत. एनसीसी-एनएसएसचे उत्साही तरुणसुद्धा आहेत आणि राजपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून विविध राज्यांचे संदेश देशाच्या उर्वरित भागात पोहोचवणारे कलाकारही येथे उपस्थित आहेत. ज्या उत्कट भावनेने तुम्ही राजपथावर संचलन करता तेव्हा प्रत्येक देशवासियात उत्साह निर्माण होतो. जेव्हा तुम्ही भारताची समृद्ध कला, संस्कृती, परंपरा आणि वारसा यांची झलक दाखवता, तेव्हा प्रत्येक देशवासीयाची मान अभिमानाने आणखी उंचावते. आणि मी पाहिले आहे की, संचलनाच्यावेळी माझ्या बाजूला कोणत्या ना कोणत्या देशाचे प्रमुख बसलेले असतात, या सगळ्या गोष्टी बघून ते आश्चर्यचकित होतात आणि अनेक प्रश्न विचारून हे देशाच्या कोणत्या भागात आहे, काय आहे, कसे आहे ... ? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आमचे आदिवासी बांधव राजपथावर संस्कृतीचे रंग उधळतात , तेव्हा संपूर्ण भारत या रंगात रंगून जातो आणि आनंदित होतो. प्रजासत्ताक दिनाचे संचलन भारताच्या महान सामाजिक आणि सांस्कृतिक वारश्यासोबतच आपल्या सामरिक सामर्थ्याला मानवंदना देते. प्रजासत्ताक दिनाचे संचलन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला जिवंत करणाऱ्या आपल्या संविधानालाही अभिवादन करते. 26 जानेवारीला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मी तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा देतो. माझी तुम्हाला एक आग्रही विनंती आहे. दिल्लीत सध्या थंडी आहे, जे दक्षिणेकडून आले आहेत त्यांना तर आणखी त्रास होत असेल आणि तुम्ही खूप दिवसांपासून इथे आहात आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेक जणांना थंडीची सवय नाही. सकाळी लवकर उठून तुम्हाला कवायतीसाठी बाहेर पडावे लागते, मी इतकेच सांगेन तुम्ही तुमच्या आरोग्याची जरूर काळजी घ्या.

मित्रांनो,

यावर्षी आपला देश, आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करीत आहे. यावर्षी गुरू तेग बहादुर जी यांचे 400 वे प्रकाशपर्वही आहे. आणि याच वर्षी आपण नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंतीही साजरी करीत आहोत. नेताजींची जयंती आपण पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचे आता देशाने ठरविले आहे. काल पराक्रम दिवसानिमित्त मी त्यांची कर्मभूमी असलेल्या कोलकात्यातच होतो. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन, नेताजींचे शौर्य, त्यांचे धैर्य हे सर्व काही आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची संधी मिळाली नाही कारण आपल्यापैकी अधिकाधिक लोक स्वातंत्र्यानंतर जन्मले आहेत. पण देशाने आपल्याला आपले सर्वोत्तम देण्याची संधी नक्कीच दिली आहे. आपण जे काही देशासाठी चांगले करू शकतो, भारताला मजबूत करण्यासाठी जे काही करू शकतो ते आपण करीत राहिले पाहिजे.

मित्रांनो,

इथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या तयारीदरम्यान आपला देश किती वैविध्यपूर्ण आहे याची जाणीव तुम्हाला झाली असेल. अनेक भाषा, अनेक पोटभाषा, भिन्न खाद्यपदार्थ यात किती विविधता आहे. मात्र इतके वैविध्य असूनही भारत एक आहे. भारत म्हणजे कोट्यवधी सामान्य जनांचे रक्त - घाम, आकांक्षा आणि अपेक्षांची सामूहिक शक्ती. भारत म्हणजे राज्य अनेक राष्ट्र एक. भारत म्हणजे समाज अनेक भावना एक. भारत म्हणजे पंथ अनेक लक्ष्य एक. भारत म्हणजे परंपरा अनेक मूल्य एक. भारत म्हणजे भाषा अनेक अभिव्यक्ती एक. भारत म्हणजे रंग अनेक तिरंगा एक. एका ओळीत वर्णन करायचे असेल तर भारतात मार्ग भलेही वेगवेगळे आहेत मात्र अंतिम ठिकाण एकच आहे, आणि हे एकमेव अंतिम ठिकाण म्हणजे एक भारत, श्रेष्ठ भारत.

मित्रांनो,

आज एक भारत, श्रेष्ठ भारत ही शाश्वत भावना, देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येते आहे, ती मजबूत होत आहे. तुम्ही आता पाहिले आणि ऐकलेही की, मिझोरमच्या एका 4 वर्षीय बालिकेने जेव्हा वंदे मातरम गायले तेव्हा श्रोते अभिमानाने भारावले. केरळमधील एक शालेय विद्यार्थिनी कठोर मेहनतीने शिकून हिमालयीन गीत परिपूर्णतेने गाते तेव्हा देशाच्या सामर्थ्याची जाणीव होते. तेलुगू भाषक एक मुलगी शालेय प्रकल्पाचा एक भाग म्हणून अतिशय

मनोरंजक पद्धतीने हरयाणाच्या खाद्यपदार्थांचा परिचय करून देते तेव्हा आपल्याला भारताच्या श्रेष्ठतेचे दर्शन घडते.

मित्रांनो,

देश आणि जगाला भारताच्या याच सामर्थ्याचा परिचय करून देण्यासाठी एक भारत, श्रेष्ठ भारत पोर्टल तयार करण्यात आले आहे. आणि तुम्ही तर सगळे डिजिटल पिढीतील आहात त्यामुळे या पोर्टलला नक्की भेट द्या. या पोर्टलवर जो पाककृती विभाग आहे, या विभागात एक हजारांहून अधिक लोकांनी आपल्या प्रदेशातील पाककृती उपलब्ध केल्या आहेत. कधीतरी वेळ काढून तुम्ही हे पोर्टल नक्की बघा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना विशेष करून तुमच्या आईला सांगा, तुम्हाला नक्की आनंद मिळेल.

मित्रांनो ,

गेल्या दिवसांमध्ये कोरोना काळात शाळा, महाविद्यालये इत्यादी बंद झाल्यानंतरही देशातील युवा वर्गाने डिजिटल माध्यमातून अन्य राज्यांसोबत वेबिनार आयोजित केले. या वेबिनार्स मध्ये संगीत, नृत्य, खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या राज्यातील विविध पद्धतींवर मोठ्या विशेष चर्चा झाल्या. प्रत्येक प्रांत, प्रत्येक प्रदेशातील भाषा, खाद्यपदार्थ आणि कलांचा प्रसार संपूर्ण देशात होण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची जीवनशैली, सण उत्सवांविषयी देशात जागरूकता आणखी वाढली पाहिजे. विशेषतः आपल्या समृद्ध आदिवासी परंपरा, कला आणि कलाकुसर यातून देश खूप काही शिकू शकतो. या सर्व गोष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियान खूप सहाय्य्यकारी ठरत आहे.

मित्रांनो,

आजकाल तुम्ही ऐकत असाल देशात व्होकल फॉर लोकल खूपदा बोलले जाते, हा शब्द अनेकदा कानावर पडतो. ज्या वस्तू आपल्या घराच्या आजूबाजूला तयार होत आहेत, स्थानिक स्तरावर तयार केल्या जात आहेत, त्यांचा आदर करणे, त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याला प्रोत्साहित करणे, हेच आहे व्होकल फॉर लोकल. जेव्हा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून सामर्थ्य मिळेल तेव्हाच ही व्होकल फॉर लोकल ची भावना आणखी बळकट होईल. हरयाणाशी संबंधित एखाद्या गोष्टीचा मी तामिळनाडूत राहात असेल तरी मला अभिमान वाटायला हवा. मी हिमाचलमध्ये राहात असेन तरी मला केरळच्या एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा. एखाद्या प्रदेशातील स्थानिक उत्पादनाचा दुसऱ्या प्रदेशालाही अभिमान वाटेल. त्याला प्रोत्साहन मिळेल तेव्हाच स्थानिक उत्पादने देशभर पोहोचतील आणि त्या उत्पादनांमध्ये जागतिक उत्पादन बनण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.

मित्रांनो,

हे व्होकल फॉर लोकल, हे आत्मनिर्भर भारत अभियान यांची यशस्विता तुमच्यासारख्या तरुणांवर अवलंबून आहे आणि आज माझ्यासमोर एनसीसी आणि एनएसएसचे इतके सगळे तरुण आहेत. या सगळ्यांना शिक्षण - दीक्षा सर्व काही इथे दिले जाते. मी आज तुम्हाला एक छोटेसे कार्य देऊ इच्छितो आणि देशभरातील आपले एनसीसीचे तरुण मला या कार्यात नक्की मदत करतील. तुम्ही एक काम करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टींचा तुम्ही वापर करता, टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, कंगवा असेल अगदी काहीही, घरातील एसी असेल, मोबाईल फोन असेल, काहीही असो जरा बघा तरी तुम्हाला दिवसभर किती गोष्टींची आवश्यकता भासते आणि त्यापैकी किती वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये आपल्या देशातील मजुरांच्या घामाचा वास आहे. किती वस्तू आहेत ज्यात आपल्या या महान देशाच्या मातीचा सुगंध आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कळत नकळत इतक्या परदेशी वस्तू आपल्या आयुष्यात घुसल्या आहेत आणि हे आपल्याला माहितदेखील नाही. एकदा आपण यावर नजर टाकली तर आपल्याला समजेल आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सगळ्यात पहिले कर्तव्य आपल्याकडूनच सुरु करावे लागेल. मी हे सांगतो आहे याचा अर्थ असा नाही की, कोणतेही परदेशी वस्तू तुम्ही उद्या जाऊन फेकून द्याल. मी असेही म्हटलेले नाही की, जगातील एखादी चांगली वस्तू असेल आणि ती आपल्याकडे नसेल तर ती खरेदी करू नये, हे शक्य होणार नाही ₹. मात्र आपल्याला माहितीदेखील नाही अशा वस्तूंनी आपल्याला दैनंदिन आयुष्यात एका प्रकारे गुलाम बनवले आहे, मानसिक गुलाम बनवले आहे. माझ्या तरुण मित्रांना मी आग्रह करेन की, तुम्ही आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बसवून एक यादी तयार करा, एकदा बघा, तुम्हाला माझे शब्द पुन्हा आठवावे लागणार नाहीत, तुमचा आत्माच तुम्हाला सांगेल आपण आपल्या देशाचे कितीतरी नुकसान केले आहे.

मित्रांनो,

एखाद्याच्या सांगण्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार नाही तर मी जसे तुम्हाला सांगितले की, तुमच्या सारख्या तरुण सहकार्यांमुळे भारत आत्मनिर्भर होईल. आणि तुमच्याकडे आवश्यक कौशल्य संच असेल तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे हे करू शकाल .

मित्रांनो,

कौशल्याचे महत्व लक्षात घेऊनच, 2014 ला सरकार आल्यानंतर कौशल्य विकासासाठी विशेष मंत्रालय तयार करण्यात आले. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडे पाच कोटींहून अधिक युवा मित्रांना विविध कला आणि कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कौशल्यविकासाच्या या कार्यक्रमांतर्गत केवळ प्रशिक्षणच दिले जात नाही तर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मदतही केली जात आहे. भारताकडे कौशल्य असलेला युवा वर्गही असावा आणि कौशल्य संचाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील, हे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात युवा वर्गाच्या कौशल्यावर भर देण्यात आला आहे. तुम्हीही ते पाहू शकाल. यात अभ्यासासोबतच अभ्यासाला उपयुक्त अशा एप्लिकेशनवरही तितकाच भर देण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा प्रयत्न आहे की, युवा वर्गाला त्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यांना कधी अभ्यास करायचा आहे , कधी अभ्यास सोडायचा आहे आणि पुन्हा कधी अभ्यास करायचा आहे, यासाठीही लवचिकता देण्यात आली आहे. आपले विद्यार्थी जे काही स्वतः करू इच्छितात त्यात ते पुढे जावेत हाच प्रयत्न आहे.

मित्रांनो,

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रथमच व्यावसायिक शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इयत्ता 6 वी पासूनच विद्यार्थ्यांना स्थानिक आवश्यकता आणि स्थानिक व्यवसायाशी संबंधित आपल्या आवडीचा कोणताही अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम फक्त अभ्यासासाठी नसतील तर शिकण्याचे आणि शिकविण्याचे हे अभ्यासक्रम असतील. यात स्थानिक कुशल कारागिरांसोबत प्रत्यक्ष अनुभवही दिला जाईल. त्यांनतर टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक विषयात व्यावसायिक शिक्षणाला एकीकृत करण्याचेही उद्दिष्ट आहे. मी आज तुम्हाला हे विस्ताराने अशासाठी सांगत आहे, कारण तुम्ही जितके जागरूक राहाल तितकेच तुमचे भविष्यही उज्वल होईल.

मित्रांनो,

तुम्ही सगळे आत्मनिर्भर भारताचे खरे कर्णधार आहात. एनसीसी असेल, एनएसएस असेल किंवा दुसरी एखादी संस्था असेल, देशावर आलेली प्रत्येक आव्हाने, प्रत्येक संकटकाळात तुम्ही आपली भूमिका निभावली आहे. कोरोना काळातही तुम्ही स्वयंसेवकांच्या रूपात जे काम केले आहे, त्याची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. जेव्हा देशाला, शासन - प्रशासनाला सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही स्वयंसेवकांच्या रूपात पुढे येऊन व्यवस्था उभी करायला मदत केली. आरोग्य सेतू एपला जनतेपर्यंत पोहोचवणे असो की कोरोना संक्रमणाशी संबंधित इतर माहितीबाबत जागरूकता, तुम्ही प्रशंसनीय काम केले आहे. कोरोनाच्या या काळात फिट इंडिया मोहिमेच्या माध्यमातून तंदुरुस्तीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

मित्रांनो,

तुम्ही आतापर्यंत जे काही केले त्याला पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. आणि मी हे तुम्हाला यासाठी सांगत आहे, कारण देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक समाजापर्यंत तुमची पोच आहे. माझा तुम्हाला आग्रह आहे की देशात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाची मदत करण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवे. देशातील अत्यंत गरीब आणि सामान्याहून सामान्य नागरिकांना लसीसंदर्भात तुम्ही योग्य माहिती द्यावी. कोरोना प्रतिबंधक लस भारतात तयार करून, भारतीय वैज्ञानिकांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे निभावले आहे. आता आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. असत्य आणि अफवा पसरविणाऱ्या प्रत्येक यंत्रणेला आपल्याला अचूक माहितीसह पराभूत करायचे आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की, कर्तव्याच्या भावनेने वचनबद्ध असल्यामुळेच आपले प्रजासत्ताक बळकट आहे. याच भावनेला आपल्याला मजबूत करायचे आहे. यामुळे आपले प्रजासत्ताकही बळकट होईल आणि आत्मनिर्भरतेचा आपला संकल्पही दृढ होईल. तुम्हाला सगळ्यांना या महत्वपूर्ण राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मनाला जाणीव करून देण्याचा, देशासाठी काही ना काही करण्याचा, याच्यापेक्षा मोठा संस्कार अन्य कोणताही असूच शकत नाही.आपणा सर्वाना हे भाग्य लाभले आहे. मला विश्वास आहे की, 26 जानेवारीच्या भव्य कार्यक्रमानंतर तुम्ही जेव्हा घरी परताल, तेव्हा इथल्या अनेक गोष्टींची आठवण घेऊन जाल. मात्र त्यासोबतच हे कधीच विसरू नका, आपल्याला देशासाठी आपले सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. ते आपल्याला द्यावेच लागेल आणि आपल्याला द्यायचेच आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ..

खूप खूप धन्यवाद ..

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!