उष्णतेच्या लाटेदरम्यान सतर्क राहा, पुरेसे पाणी प्या आणि दुर्बळांची काळजी घ्या - पंतप्रधान
तीव्र उष्णतेने त्रस्त असलेले पक्षी, प्राणी आणि लोकांना मदत करावी- पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी लोकांना पुरेसे पाणी पिण्याचे, बाहेर पडताना पाणी सोबत ठेवण्याचे तसेच या कडक उन्हाळ्यात इतरांना पाणी देऊन मदत करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी लोकांना चक्कर येणे, मळमळणे आणि तीव्र थकवा अशा अति उष्णतेमुळे होणाऱ्या थकव्याच्या लक्षणांबद्दल सतर्क राहण्याचा सल्लाही दिला. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआरएस उपलब्ध करून देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. 

तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

 

“देश के अलग-अलग हिस्सों में तापमान लगातार बढ़ रहा है और इसके साथ ही दैनिक जीवन में गर्मी से होने वाली कई कठिनाइयां भी बढ़ रही हैं। मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं कि जितनी अधिक सावधानी बरत सकें, अवश्य बरतें। कृपया स्वयं को हाइड्रेटेड रखें, घर से बाहर निकलते समय पानी साथ रखें। ऐसे मौसम में आपकी संवेदनशीलता भी बहुत बड़ा सहारा बन जाती है। यदि संभव हो, तो किसी प्यासे व्यक्ति को एक गिलास पानी अवश्य दें। मैं ऐसे लोगों की सराहना भी करूँगा जो अपने घरों के और दुकानों के बाहर मटके में जल रखते हैं ताकि कोई भी उनसे पानी पी सके।”

“अत्यधिक गर्मी से होने वाली परेशानी, जैसे चक्कर आना, मतली या ज्यादा थकान लगे तो उसे बिल्कुल भी नजरअंदाज न करें। यदि आपके आसपास किसी व्यक्ति को अचानक बेहोशी जैसा लगे, कमजोरी महसूस करे या फिर अस्वस्थ दिखाई दे, तो उसे तुरंत किसी ठंडी और छायादार जगह पर ले जाएं। उसे पानी, ORS या अन्य तरल पदार्थ दें, जिससे शरीर को राहत मिल सके। बच्चे, बुज़ुर्ग और धूप में काम करने वाले लोग इस भीषण गर्मी में सबसे अधिक प्रभावित होते हैं। समय रहते ध्यान न देने पर यह स्थिति हीटस्ट्रोक जैसी गंभीर समस्या का रूप ले सकती है। ऐसे समय में आपकी सतर्कता और देखभाल किसी का जीवन बचा सकती है।”

“जब भी संभव हो, अपने माता-पिता, दादा-दादी, नाना-नानी और अन्य प्रियजनों को फोन कर उनका हालचाल अवश्य पूछें। उन्हें पर्याप्त पानी पीने, दोपहर की तेज धूप में बाहर न निकलने और जितना हो सके, आराम करने की सलाह दें।”

“इस प्रचंड गर्मी में हमें अपने आसपास के पशु-पक्षियों को भी नहीं भूलना चाहिए। अपने घर, बालकनी, छत, दुकान या ऑफिस के बाहर पानी से भरा एक छोटा-सा बर्तन रखना भी किसी प्यासे पक्षी के लिए जीवनदान बन सकता है। आइए, इन कठिन दिनों में पूरी संवेदनशीलता और करुणा के साथ एक-दूसरे का ध्यान रखें।”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI — an eventful journey

Media Coverage

UPI — an eventful journey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 ऑगस्ट 2026
August 25, 2026

Nari Shakti to Capital Markets: PM Modi’s Reforms Are Rewiring India’s Growth Story