राजकारणात पूर्णविराम नसतात; तुमचा अनुभव आणि योगदान देशाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग राहील: पंतप्रधान
समाजाने दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रती पूर्णपणे बांधील राहण्याविषयी या ज्येष्ठ नेत्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे: पंतप्रधान
येथील वारसा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून ती आपली संसदीय प्रणाली समृद्ध करते: पंतप्रधान
दुसरे मत जाणून घेण्याची संकल्पना संसदीय प्रणालीला प्रचंड बळ देणारी; या दुसऱ्या मताचे आपल्या लोकशाहीत मोठे योगदान असून ती परंपरा आपण जपली पाहिजे: पंतप्रधान
एखाद्याने येथे व्यतीत केलेली सहा वर्षे देश घडविण्यात मोठे योगदान देणारी तसेच आत्मविकासासाठीही अत्यंत मोलाची असतात: पंतप्रधान
औपचारिक व्यवस्थेत असो किंवा स्वतंत्र सामाजिक कार्याद्वारे देशाची सेवा करणाऱ्या सेवानिवृत्त होत असलेल्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची, पुढेही जाणीव होत राहील: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यासाठी त्यांना संबोधित केले. सेवानिवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करताना, अशा प्रसंगी सभागृहाला पक्षीय अभिनिवेशांच्या पलीकडे जाऊन समान भावना अनुभवता येते, असे नमूद केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सदस्य सभागृहात परत येवोत किंवा ते नंतर ते व्यापक समाजसेवेकडे वळले तरी, त्यांचा संचित अनुभव देशासाठी संपत्तीच राहतो. राजकारणाच्या गतिमान क्षेत्रात, प्रवास कधीच खऱ्या अर्थाने संपत नाही, कारण अनुभवी नेत्यांसाठी भविष्य नेहमीच नवीन संधी घेऊन येते. "राजकारणात पूर्णविराम नसतात; तुमचा अनुभव आणि योगदान राष्ट्राच्या जीवनाचा एक भाग म्हणून कायम राहील," असे प्रतिपादन मोदींनी केले.

पंतप्रधानांनी निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव करत खासदारांच्या नवीन पिढीने देवेगौडा, खर्गे आणि शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आदर्श मानून त्यांच्याकडून धडे घ्यावेत, अशी सूचना केली. त्यांनी उपसभापती हरिवंशजी यांच्या मृदू वागण्याची आणि गुंतागुंतीची परिस्थिती हाताळताना सभागृहाचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. अशा प्रकारे समर्पित सेवा समाजाने सोपवलेल्या जबाबदाऱ्यांप्रती गाढ वचनबद्धता दर्शवते, याकडे मोदींनी लक्ष वेधले. "समाजाने दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रती पूर्णपणे वचनबद्ध कसे रहावे याबद्दल या ज्येष्ठ नेत्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे," असे पंतप्रधानांनी नमूद केले.

सभागृहाच्या बदलत्या परंपरांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, दिवसरात्र चालणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या वातावरणामुळे प्रत्येकजण अधिक जागरूक झाला असला तरी, विनोद आणि हजरजबाबीपणाची परंपरा संसदीय जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. दर दोन वर्षांनी एक गट सभागृहातून निवृत्त होत असल्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सातत्याने सुरू राहण्यासोबतच सभागृहात नवीन येणाऱ्या सदस्यांकडून समृद्ध परंपरा कायम ठेवली जाईल हे देखील सुनिश्चित होते, असे त्यांनी नमूद केले. मोदी पुढे म्हणाले की, हे संस्थात्मक सातत्य हा लोकशाही प्रक्रियेला बळकट करणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. "येथील वारसा ही एक निरंतर प्रक्रिया असून ती आपल्या संसदीय प्रणालीला समृद्ध करते," असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेचे अद्वितीय संस्थात्मक मूल्य अधोरेखित करत 'दुसऱ्या मता'च्या संकल्पनेमुळे संसदीय प्रणालीला प्रचंड बळ मिळते, याकडे अंगुलीनिर्देश केला. दोन्ही सभागृहांच्या निर्णयांतील संक्रमण कायदेविषयक प्रक्रियेला महत्त्वाचा नवीन आयाम देते, असे नमूद करत त्यामुळे देशासाठी अधिक परिष्कृत परिणाम सुनिश्चित होतात. हा लोकशाही वारसा राष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत खुलेपणा आणि सखोलतेची भावना वाढण्यास चालना मिळते, असे ते म्हणाले. "हे दुसरे मत आपल्या लोकशाहीत मोठे योगदान देणारे असून आपण ही गोष्ट जपली पाहिजे," असे मोदी म्हणाले.

निवृत्त होत असलेल्या या सदस्यांना त्यांच्या कार्यकाळात जुन्या आणि नवीन अशा दोन्ही संसद भवनांमध्ये सेवा बजावण्याची दुर्मिळ संधी मिळाली आहे याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. नवीन सभागृहातील या ऐतिहासिक संक्रमणाच भाग असणे,त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या कारकिर्दीतील ताजी आणि लक्षणीय आठवण ठरेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मोदींनी हे सभागृह 'महान मुक्त विद्यापीठ' असल्याचे म्हणत ते सदस्यांना राष्ट्रीय जीवनातील जटिलेतेचे अनोखे शिक्षण देते असे सांगितले."येथे घालवलेली सहा वर्षे देशासाठी योगदान देण्याच्या आणि आत्मविकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची असतात,"असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, मोदींनी सदस्यांच्या अनेक वर्षांच्या संसदीय अनुभवामुळे त्यांची दूरदृष्टी आणि क्षमता अनेक पटींनी वाढली असल्याचा विश्वास व्यक्त केला. निवृत्त होणारे सदस्य औपचारिक व्यवस्थेत सेवा करोत किंवा स्वतंत्र सामाजिक कार्याद्वारे, राष्ट्र उभारणीतील त्यांचे अमूल्य योगदान पुढेही जाणवत राहील, असे नमूद केले. पंतप्रधान मोदींनी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रतिनिधींच्या दीर्घ आणि समर्पित सेवेची पुन्हा एकदा प्रशंसा करत त्यांनी समर्पितपणे, सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. “मी सर्व सेवानिवृत्त सदस्यांच्या योगदानाला पुनश्च प्रणाम आणि गौरव करतो,” यावर मोदींनी भर दिला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation

Media Coverage

India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addressing session on ''Forging New Partnerships and Rebuilding International Solidarity'' at G7 summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।