पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक थिरू भारतीराजा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, थिरू भारतीराजा हे चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्या कलाकृतींनी तमिळ चित्रपटसृष्टीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले.

विशेषतः ग्रामीण जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.या दुःखद प्रसंगी आपल्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसोबत तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

‘एक्स’वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी सांगितले :

“थिरू भारतीराजा यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. चित्रपटसृष्टीतील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कलाकृतींनी तमिळ चित्रपटसृष्टीला नवे रूप दिले. विशेषतः ग्रामीण जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत उल्लेखनीय होते. या दुःखद क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indias wind turbine exports jumped 50% in FY26, further growth expected: IWTMA CEO

Media Coverage

Indias wind turbine exports jumped 50% in FY26, further growth expected: IWTMA CEO
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 सप्टेंबर 2026
September 09, 2026

Viksit Bharat Express: How PM Modi’s Reforms Are Supercharging India’s Economy and Infrastructure