QuoteGujarat has come a long way from the days of the past, when it faced tremendous water shortage: PM
QuoteThe more people have access to water, the more doors of progress will open: PM Modi
QuotePM Modi calls for embracing the latest technology in the sphere of water conservation

सौनी योजनेअंतर्गत राजकोटजवळ अजी धरणाच्या भरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्‌घाटन केले.

|
|

यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की गुजरातने कोणे एकेकाळचे तीव्र पाणीटंचाईचे दिवस आता मागे टाकले आहेत.

|

गेल्या दोन दशकांनी गुजरातच्या विकासयात्रेत अनेक सकारात्मक बदल पहिले आहेत.

|

अधिक लोकांना पाणी उपलब्ध झाल्यावर प्रगतीची अधिक कवाडे खुली होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. सरकार लोकांना त्वरित पाणी देण्याला प्राधान्य देणार आहेत. पाण्याचा जपून वापर करणे आणि शक्य तितके संवर्धन करणे हीसुद्धा जबाबदारी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले .

 

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Over 88% Trust PM Modi On National Security Matters After Op Sindoor: News18 Survey

Media Coverage

Over 88% Trust PM Modi On National Security Matters After Op Sindoor: News18 Survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 जून 2025
June 08, 2025

PM Modi’s Vision of Women-led Development – Transforming Women into Nation Builders