We cannot achieve a Clean India, unless 1.25 billion people come together: PM Modi
We keep fighting over building statues for great leaders but we don't fight over cleanliness in India. Let us change that: PM
Criticise me, but don't politicise issue of cleanliness, says PM Narendra Modi
A positive spirit of competition has been created due to Swachh Bharat Mission, says PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ भारत मिशन च्या तिसऱ्या वार्षिक कार्यक्रमात तसेच “स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्याच्या सांगता कार्यक्रमात संबोधन केले.

 

पंतप्रधान म्हणाले की, २ ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या प्रसंगी आपण ‘स्वच्छ भारत’ च्या उद्दिष्टाकडे किती वाटचाल केली याची पाहणी करता येते.

त्यांनी तीन वर्षांपूर्वी बऱ्याच टीका होत असतांना सुद्धा,” स्वच्छ भारत चळवळीला ” कशी सुरवात केली याची आठवण करून दिली. ते म्हणाले कि,” मी लोकांना महात्मा गांधीजींनी जो स्वच्छतेचा मार्ग दाखविला तो कसा बरोबर होता हे समजावून दिले. अनेक आव्हाने असतांना सुद्धा कुठलीही लाज ना बाळगता काम करत राहणे महत्वाचे,” असेही पंतप्रधान म्हणाले

 

 

” आज लोक एका आवाजात स्वच्छतेची इच्छा व्यक्त करतात.” स्वच्छता राखण्या साठी ” केवळ सरकार आणि नेत्यांचे प्रयत्न पुरेसे नाही तर समाजाचा सहभाग असेल तर स्वछता ठेवता येऊ शकते असे पंतप्रधान मोदी म्हणाले “. जनभागीदारीचे विशेष महत्व असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, स्वच्छता अभियान आज सामाजिक चळवळ झाली असून जे काय आत्तापर्यंत या अभियानाद्वारे मिळवले ते भारतीय जनतेच्या “स्वच्छता घर” या कल्पनेशी संबंधित आहे.

 

 

जर सत्याग्रहीद्वारे , ‘स्वराज’ मिळवू शकतो तर “श्रेष्ठ भारत सुद्धा सत्याग्रहीं द्वारेच मिळवता येईल. , असेही पंतप्रधानांनी सांगितले

शहरांना स्वच्छतेचा दर्जा देण्या संबंधात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, यासाठी सकारात्मक, स्पर्धात्मक वातावरण आम्ही तयार करणार आहोत. स्वच्छतेला संकल्पनांची क्रांती आवश्यक आहे तर स्वच्छता या संकल्पनेवर आधारित स्पर्धा हि या क्रांतीसाठी व्यासपीठ मिळवून देते.

 

 

” स्वच्छता हि सेवा” या पंधरवड्यात आपले योगदान देणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि अजून बरेच प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी स्वच्छता या विषयावर आधारित राष्ट्रीय निबंध, पेंटिंग आणि चित्रपट स्पर्धेचं विजेत्यांना पुरस्कार वितरण केले. त्यांनी डीजिटल प्रदर्शनालाही भेट दिली.

Click here to read the full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Ayushman Bharat Digital Mission Crosses 90 Crore ABHA Registrations, Nearly Half Are Women

Media Coverage

India's Ayushman Bharat Digital Mission Crosses 90 Crore ABHA Registrations, Nearly Half Are Women
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays tribute to Lokmata Ahilyabai Holkar on her birth anniversary
May 31, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Lokmata Ahilyabai Holkar on her birth anniversary.

Shri Modi said that the entire nation remembers Lokmata Ahilyabai Holkar with deep respect and reverence for her wisdom, compassion and unwavering commitment to public welfare.

The Prime Minister noted that her life remains an exemplary model of good governance, patriotism and cultural pride. He said that she always led with courage and a strong sense of duty.

The Prime Minister highlighted her unparalleled contribution to ensuring justice and welfare for all, as well as her efforts towards the reconstruction of sacred temples and pilgrimage sites across the country. He remarked that her work further strengthened India’s cultural consciousness.

The Prime Minister stated that Lokmata Ahilyabai Holkar’s dedication to society, culture and nation-building will continue to inspire every generation of the country.

The Prime Minister wrote on X;

“लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और कर्तव्यनिष्ठा के साथ नेतृत्व किया। देशभर में पावन मंदिरों और तीर्थस्थलों के पुनर्निर्माण से लेकर सभी के लिए न्याय और कल्याण सुनिश्चित करने में उन्होंने अतुलनीय योगदान दिया। उन्होंने भारत की सांस्कृतिक चेतना को और सशक्त बनाया। समाज, संस्कृति और राष्ट्र निर्माण के प्रति उनका समर्पण भाव देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।”