पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर दिले आहे.
“गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥”
हे सुभाषित सांगते की भूतकाळाबद्दल शोक करू नये किंवा भविष्याबद्दल चिंता करू नये; शहाणे लोक फक्त वर्तमानकाळातच कृती करतात.
पंतप्रधानांनी आपल्या एकस वरील संदेशात लिहिले आहे;
“गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥”
गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
— Narendra Modi (@narendramodi) December 22, 2025
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥ pic.twitter.com/DsAfM1m5UC


