पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका श्रेष्ठ व गुणी समाजाच्या निर्मितीमध्ये बुद्धिमत्ता, परिश्रम आणि सदाचाराचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. हे सुभाषित प्रत्येकाने प्रकाश आणि ज्ञानाचा मार्ग अनुसरावा, आपल्या प्रयत्नांमध्ये सदैव दक्ष व ठाम रहावे आणि एका उन्नत व सुसंस्कृत समाजाच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन करते.
"तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥"
X वर पंतप्रधानांनी पोस्ट केले,
तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥
तन्तुं तन्वन्रजसो भानुमन्विहि ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2026
अनुल्बणं वयत जोगुवामपो मनुर्भव जनया दैव्यं जनम्॥ pic.twitter.com/hB4MEzeWC9


