विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आज भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक : पंतप्रधान
विकासाच्या उद्देशाने केंद्र सरकार येथे पायाभूत सुविधा,नवोन्मेष आणि गुंतवणुकीला निरंतर नवी चालना देत आहे: पंतप्रधान
बंगालचा विकास हा भारताच्या भविष्याचा पाया आहे: पंतप्रधान
शहर गॅस वितरण प्रकल्प केवळ एक गॅस वाहिनीचा प्रकल्प नाही, तर सरकारी योजना दारापर्यंत पोहोचवल्या जातात, याचे एक उदाहरण : पंतप्रधान
जिथे ऊर्जा स्वस्त, स्वच्छ आणि सहजपणे उपलब्ध असेल, अशा भारताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे : पंतप्रधान

भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना  संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष  आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. "विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे", यावर भर देत  मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले."बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे",असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला  आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5  लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.

त्याचबरोबर ,सीएनजी केंद्रांच्या विस्तारामुळे हरित इंधनाची उपलब्धता वाढेल,परिणामी खर्चात बचत होईल, वेळेची कार्यक्षमता वाढेल आणि पर्यावरणीय लाभ होतील. या नवीन सुविधेच्या प्रारंभाबद्दल त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारच्या नागरिकांचे अभिनंदन केले. "शहर गॅस वितरण प्रकल्प हा केवळ एक गॅस वाहिनीचा  उपक्रम नाही तर आवश्यक सेवा लोकांच्या दारापर्यंत  पोहोचवण्यासाठी  सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला  आहे”, असे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती अधोरेखित करताना, वायू आधारित अर्थव्यवस्थेकडे देश जलद गतीने करत असलेल्या संक्रमणावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की 2014 मध्ये, शहर गॅस सेवा केवळ 66 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होत्या, तर आज, शहर गॅस वितरण जाळे देशभरातील 550 हून अधिक जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की हे जाळे आता गावे आणि लहान शहरांपर्यंत विस्तारत  आहे, ज्यामुळे लाखो घरांना पाईपद्वारे गॅसची उपलब्धता सुनिश्चित होत आहे. सीएनजीच्या व्यापक वापराने सार्वजनिक वाहतुकीत बदल घडवून आणला आहे, ज्यामुळे प्रदूषण पातळीत लक्षणीय घट झाली आहे असे ते म्हणाले. या बदलामुळे केवळ नागरिकांचे आरोग्य सुधारत नाही तर आर्थिक भार देखील कमी होतो.

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे भारताच्या गॅस-आधारित अर्थव्यवस्थेकडे संक्रमणाला गती मिळाली आहे यावर भर देत, 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने लाखो गरीब महिलांची धुराने भरलेल्या स्वयंपाकघरांपासून मुक्तता करत त्यांचे आरोग्य सुधारून आणि स्वयंपाकघरात त्याची प्रतिष्ठा वाढवून त्यांचे जीवन लक्षणीयरीत्या सुधारले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2014 मध्ये देशात 14 कोटींपेक्षाही कमी एलपीजी कनेक्शन होते, तर आज ही संख्या 31 कोटींहून अधिक झाली आहे, ज्यामुळे सार्वत्रिक गॅस उपलब्धतेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. सरकारने देशभरात गॅस वितरण नेटवर्क मजबूत केल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे, यावर मोदी यांनी भर दिला. एलपीजी वितरकांची संख्या दुप्पट झाल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले की 2014 पूर्वी भारतात 14,000 पेक्षा कमी एलपीजी वितरक होते, तर आज ही संख्या 25,0000 पेक्षा जास्त झाली आहे. आता ग्रामीण भागातही गॅस सिलिंडर सहज उपलब्ध आहेत, ज्यामुळे देशभरातील घरांना स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध झाले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

पंतप्रधानांनी ऊर्जा गंगा प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. हा प्रकल्प गॅस-आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमांतर्गत, भारतातील पूर्वेकडील राज्यांना जोडण्यासाठी गॅस वाहिनी सेवेचा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामुळे पश्चिम बंगाल आणि इतर प्रदेशांमध्ये गॅसची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे केवळ ऊर्जा उपलब्धता वाढली नाही तर शहरी आणि ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. वाहिनी  टाकण्यापासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत, अनेक पातळ्यांवर रोजगार निर्मिती वाढली आहे, परिणामी गॅस-आधारित उद्योगांवर अवलंबून असलेल्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. "भारत आता अशा भविष्याकडे वाटचाल करत आहे जिथे ऊर्जा परवडणारी, स्वच्छ आणि सर्वत्र उपलब्ध असेल", असे पंतप्रधान म्हणाले.

 

पश्चिम बंगाल हे भारताच्या संस्कृती, ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीचे एक प्रमुख केंद्र आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. बंगालच्या विकासाशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन, केंद्र सरकारने गेल्या दशकात हजारो कोटी रुपयांचे विकासात्मक प्रकल्प सुरू केले आहेत, असे ते म्हणाले. पूर्व द्रुतगती मार्ग, दुर्गापूर द्रुतगती मार्ग, श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराचे आधुनिकीकरण, कोलकाता मेट्रोचा विस्तार, न्यू जलपाईगुडी स्थानकाचे रूपांतर आणि डुअर्स मार्गावर नवीन गाड्या सुरू करणे यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. हे सर्व प्रकल्प बंगालच्या प्रगतीला गती देण्याच्या उद्देशाने सुरू आहेत, असे ते म्हणाले. "नव्याने सुरू केलेला प्रकल्प केवळ एक गॅस वाहिनी नाही तर प्रगतीची जीवनरेखा आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नागरिकांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी आणि बंगालचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पश्चिम बंगाल विकासाकडे वाटचाल करत राहील अशी आशा व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. 

 

या कार्यक्रमात इतर मान्यवरांसह उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ. सुकांत मजुमदार, पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे खासदार मनोज टिग्गा हे उपस्थित होते.

पार्श्वभूमी

1010 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्पाचे उद्दिष्ट 2.5 लाखांहून अधिक घरांना, 100 हून अधिक व्यावसायिक आस्थापनांना आणि उद्योगांना वाहिनीद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवणे हा आहे, तसेच सरकारने निश्चित केलेल्या किमान कार्य कार्यक्रमाच्या (MWP) उद्दिष्टांनुसार सुमारे 19 सीएनजी स्टेशन्स स्थापन करून वाहनांसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल वायू (CNG) पुरवणे आहे. यामुळे सोयीस्कर, विश्वासार्ह, पर्यावरणपूरक तसेच किफायतशीर इंधन पुरवठा होईल आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।