क्रोधाचे विनाशकारी स्वरुप आणि वैयक्तिक कल्याण आणि एकत्रित प्रगती यासाठी अंतर्गत संयमाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक गहन संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. एका प्राचीन संस्कृत श्लोकाला उद्धृत करत क्रोध कशा प्रकारे निर्णयक्षमता कमकुवत करतो, सामाजिक सौहार्द बिघडवतो आणि मानवाची क्षमता कमी करतो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी सांगितलेः
“क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः।
क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः सर्व क्रोधोऽपकर्षति॥”
क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः।
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2025
क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः सर्व क्रोधोऽपकर्षति॥ pic.twitter.com/GBxlYC0oIH


