मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात 55,600 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
अरुणाचल प्रदेशातील दिबांग बहुउद्देशीय जलऊर्जा प्रकल्पाची केली पायाभरणी
तवांगसोबत सर्व प्रकारच्या हवामानात संपर्कव्यवस्था प्रदान करण्यासाठी सेला बोगद्याचे केले राष्ट्रार्पण
सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेचा केला शुभारंभ
भारत आणि बांगलादेश दरम्यान प्रवासी आणि मालाची वाहतूक करण्याची सुविधा देणाऱ्या सबरूम भूमी बंदराचे केले उद्घाटन
विकसित अरुणाचलची उभारणी या कॉफी टेबल बुकचे केले प्रकाशन
“ईशान्येकडील राज्ये भारताच्या ‘अष्टलक्ष्मी’ आहेत”
“आमचे सरकार ईशान्य प्रदेशाच्या विकासाकरिता वचनबद्ध आहे”
“अरुणाचल आणि ईशान्येमध्ये विकासाची कामे सूर्याच्या पहिल्या किरणाप्रमाणे दाखल होत आहेत”
“उन्नती योजना ही ईशान्येमध्ये उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देणारी योजना आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित केले. मोदी यांनी मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात सुमारे 55,600 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी सेला बोगद्याचे लोकार्पण केले आणि सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेचा शुभारंभ केला. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

 

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या विकसित राज्याद्वारे विकसित भारत या राष्ट्रीय उत्सवाकडे लक्ष वेधले. ईशान्येकडील लोकांमध्ये विकसित ईशान्येविषयी निर्माण झालेल्या नव्या उत्साहाची त्यांनी दखल घेतली. या उपक्रमाला नारी शक्तीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ईशान्येच्या विकासासाठी 'अष्टलक्ष्मी' या त्यांच्या दृष्टीकोनाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधानांनी हा प्रदेश म्हणजे दक्षिण आणि आग्नेय आशियाबरोबर पर्यटन, व्यवसाय आणि सांस्कृतिक संबंधांचा एक मजबूत दुवा असल्याचे सांगितले.

आजच्या 55 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील 35 हजार कुटुंबांना त्यांची पक्की घरे, अरुणाचल आणि त्रिपुरातील हजारो कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी आणि या प्रदेशातील अनेक राज्यांसाठी संपर्कव्यवस्थेशी संबंधित प्रकल्प मिळाले आहेत. शिक्षण, रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा, रुग्णालये आणि पर्यटनाचे हे प्रकल्प ईशान्येकडील प्रदेशांच्या विकासाची हमी घेऊन आले आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत निधीचे वाटप पूर्वीच्या काळाच्या तुलनेत चार पटींनी जास्त आहे.

पंतप्रधानांनी यावेळी केंद्र सरकारने ईशान्येकडील भागांना विचारात घेऊन राबवलेल्या मिशन पाम ऑईल या विशेष मोहिमेला अधोरेखित केले आणि या मोहिमेअंतर्गत पहिल्या तेल गिरणीचे आज उद्घाटन होत असल्याची माहिती दिली. "मिशन पाम ऑईलमुळे भारत खाद्यतेल क्षेत्रात आत्मनिर्भर होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल", असे पंतप्रधान म्हणाले आणि पाम लागवडीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.

"येथे होत असलेल्या विकास कामांमुळे संपूर्ण ईशान्येकडील भाग मोदी की गॅरंटीचा अर्थ काय ते पाहू शकतो", यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2019 मध्ये पायाभरणी करण्यात आलेल्या सेला बोगदा आणि डोनी पोलो विमानतळाचे आज उद्घाटन झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. "वेळ, महिना किंवा वर्ष काहीही असो, मोदी केवळ देशाच्या आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी काम करतात", असे ते यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या पाठिंब्याची दखल घेत म्हणाले.

 

ईशान्येकडील औद्योगिक विकासासाठी नवीन स्वरूपात आणि विस्तारासाठी वाव असलेल्या उन्नती योजनेला मंत्रिमंडळाने अलीकडेच दिलेल्या मंजुरीचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी सरकारच्या कामकाजाची शैली अधोरेखित केली. कारण ही योजना एका दिवसात अधिसूचित करण्यात आली आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. गेल्या 10 वर्षातील आधुनिक पायाभूत सुविधांवर भर, सुमारे डझनभर शांतता करारांची अंमलबजावणी आणि सीमा विवादांचे निराकरण याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या भागातील उद्योगांचा विस्तार हे पुढचे पाऊल असेल, असे पंतप्रधान म्हणाले. 10,000 कोटी रुपयांची उन्नती योजना गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन शक्यता घेऊन येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या भागातील तरुणांसाठी स्टार्टअप्स, नवीन तंत्रज्ञान, होमस्टे आणि पर्यटनाशी संबंधित संधींवर आपण लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

ईशान्येकडील महिलांचे जीवन सुलभ करण्याच्या सरकारच्या प्राधान्यावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी काल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केल्याचा उल्लेख केला.

नागरिकांना नळाद्वारे पाण्याची जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.  विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये अरुणाचल आणि ईशान्य भारत आघाडीवर असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले, "विकास कामे सूर्याच्या पहिल्या किरणांप्रमाणे अरुणाचल आणि ईशान्येकडे पोहोचत आहेत".

 

राज्यातील 45,000 घरांसाठीच्या पेयजल पुरवठा प्रकल्पाच्या उद्घाटनाची त्यांनी दखल घेतली. अमृत सरोवर मोहिमेअंतर्गत स्वयंसहाय्यता गटांच्या मदतीने गावांमध्ये लखपती दीदींची निर्मिती करून बांधण्यात आलेल्या अनेक सरोवराचाही त्यांनी उल्लेख केला. "देशात 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि ईशान्येकडील महिलांना देखील याचा फायदा होईल", असे ते म्हणाले.

सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी झालेल्या दुर्लक्षावर पंतप्रधानांनी टीका केली. सेला बोगद्याचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी निवडणुकीसाठी नव्हे तर देशाच्या गरजेनुसार आपल्या काम करण्याच्या शैलीचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी संरक्षण कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की ते त्यांच्या यापुढच्या कार्यकाळात या अभियांत्रिकी चमत्काराचा दाखला असलेल्या स्थानी त्यांना भेटण्यासाठी येतील. हा बोगदा सर्व हवामानात संपर्कव्यवस्था प्रदान करेल आणि तवांगच्या लोकांसाठी प्रवासाची सोय सुधारेल. या प्रदेशात अनेक बोगद्यांवर काम करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

यापूर्वीच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा दृष्टीकोन बाळगत सीमावर्ती गावांना आपण नेहमीच पहिली गावे मानले आहे  आणि व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाने याच विचारसरणीचा पुरस्कार केला आहे, असे त्यांनी सांगितले. आज सुमारे 125 गावांसाठी रस्ते प्रकल्प सुरू झाले आहेत आणि 150 गावांमध्ये पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

पीएम-जनमन योजनेच्या माध्यमातून सर्वात असुरक्षित आणि मागास आदिवासींच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. आज अशा जमातींसाठी मणिपूरमध्ये अंगणवाडी केंद्रांची पायाभरणी करण्यात आली.

 

दळणवळण आणि विजेशी संबंधित विकास कामे जीवनमान सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत दळणवळणाला चालना देण्यासाठी केलेल्या कामाची आणि 2014 नंतरच्या कामाची तुलना करताना पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत 6,000 कि. मी. महामार्ग बांधण्यात आले आहेत, तर गेल्या सात दशकांत 10,000 कि. मी. महामार्ग बांधण्यात आले होते आणि 2000 कि. मी. रेल्वे मार्ग तयार करण्यात आले होते.

ऊर्जा क्षेत्रात, पंतप्रधानांनी आज अरुणाचल प्रदेशातील दिबांग बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आणि त्रिपुरातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा उल्लेख केला. "दिबांग धरण हे भारतातील सर्वात उंच धरण असेल", असे त्यांनी सर्वात उंच पूल आणि सर्वात उंच धरणाचे ईशान्येला लोकार्पण करताना सांगितले.

पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यांसह त्यांच्या आजच्या वेळापत्रकाची माहिती दिली. प्रत्येक भारतीय माझे कुटुंब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नागरिकांना आश्वासन दिले की जोपर्यंत पक्के घर, मोफत रेशन, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, शौचालये, गॅस जोडणी, मोफत उपचार आणि इंटरनेट जोडणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, "तुमची स्वप्ने हे माझे संकल्प आहेत" आणि आजच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी संपूर्ण ईशान्य प्रदेशाचे आभार मानले. पंतप्रधानांच्या विनंतीवरून जमावाने विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनचे फ्लॅशलाइट चालू केले. "हे दृश्य देशाला ताकद देईल", असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. यावेळी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल(निवृत्त) कैवल्य त्रिविक्रम पारनायक आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

इटानगरमधील 'विकसित भारत  विकसित ईशान्य' कार्यक्रमात मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेल्वे, रस्ता, आरोग्य, गृह, शिक्षण, सीमा पायाभूत सुविधा, आयटी, पॉवर ऑइल आणि गॅस सारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास उपक्रम पाहिल्यामुळे ईशान्येच्या प्रगती आणि विकासासाठी पंतप्रधानांचा  दृष्टीकोन बळकट झाला आहे.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी उत्तर पूर्वेसाठी एक नवीन औद्योगिक विकास योजना, यूएनएनएटीआय (उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकीकरण योजना) सुरू केली. ही योजना ईशान्येकडील औद्योगिक परिसंस्था मजबूत करेल, नवीन गुंतवणूक आकर्षित करेल, नवीन उत्पादन आणि सेवा तुकड्यांची स्थापना करण्यास मदत करेल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये रोजगाराला चालना देईल. या योजनेसाठी, 10,000 कोटी रुपये, भारत सरकारद्वारे पूर्णपणे निधी दिला जातो आणि सर्व ईशान्येकडील 8 राज्यांचा समावेश होतो. ही योजना भांडवली गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन, व्याज सवलत आणि मंजूर तुकड्यांना उत्पादन आणि सेवा संलग्न प्रोत्साहन देईल. पात्र तुकड्यांच्या सुलभ आणि पारदर्शक नोंदणीसाठी एक पोर्टल देखील सुरू केले जात आहे. यूएनएनएटीआय औद्योगिक विकासाला चालना देईल आणि ईशान्येकडील क्षेत्राच्या आर्थिक वाढ आणि विकासास मदत करेल.

सुमारे 825 कोटी रुपये खर्चून बांधलेला सेला बोगदा प्रकल्प एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. हे अरुणाचल प्रदेशातील बलीपारा - चारिदुर - तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व-हवामान संपर्कसेवा प्रदान करेल. हे नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून तयार केले गेले आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प केवळ या प्रदेशात जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशासाठी धोरणात्मक महत्त्वाचा आहे. सेला बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती.

पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशमध्ये 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.

पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यात दिबांग बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली. 31,875 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जाणारे हे देशातील सर्वात मोठे धरण असेल. हे धरण वीज निर्माण करेल व पूर नियंत्रणात मदत करेल आणि प्रदेशात रोजगाराच्या संधी आणि सामाजिक आर्थिक विकासाला कारणीभूत ठरेल.

इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत अनेक रस्ते, पर्यावरण आणि पर्यटन प्रकल्पांचा समावेश आहे; शाळांच्या 50 सुवर्ण जयंती शाळांमध्ये श्रेणीसुधारित करणे ज्यामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधांद्वारे सर्वांगीण शिक्षण दिले जाईल; डोनी-पोलो विमानतळ ते नाहरलागुन रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूक सुलभ  करण्यासाठी दुहेरी मार्ग आहेत.

पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशातील अनेक रस्ते प्रकल्पांसह विविध महत्त्वाचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले; जल जीवन मिशनचे सुमारे 1100 प्रकल्प, युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) अंतर्गत 170 दूरसंचार टॉवर्सचा लाभ 300 हून अधिक गावांना होणार आहे. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत) 450 कोटी रुपये खर्चून बांधलेली 35,000 हून अधिक घरे लाभार्थ्यांना सुपूर्द केली.

पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ज्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्यात नीलकुठी येथील युनिटी मॉलच्या बांधकामाचा समावेश आहे; मंत्रीपुखरी येथील मणिपूर आयटी सेझच्या प्रोसेसिंग झोनच्या पायाभूत सुविधांचा विकास; विशेष मानसोपचार सेवा देण्यासाठी लॅम्पझेलपट येथे 60 खाटांचे राज्य रुग्णालय बांधणे; आणि मणिपूर टेक्निकल युनिव्हर्सिटी, इंफाळ पश्चिम जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी इतर प्रकल्पांसह मणिपूरमधील विविध रस्ते प्रकल्प आणि अनेक पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटनही केले.

पंतप्रधानांनी नागालँडमध्ये 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ज्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्यात अनेक रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे; उदा. चुमौकेदिमा जिल्ह्यात युनिटी मॉलचे बांधकाम; आणि 132केव्ही उपकेंद्र नागर्जन, दिमापूर येथे क्षमता परिवर्तनाचे अपग्रेडेशन, ई.  चेंदांग सॅडल ते नोकलाक (फेज-1) पर्यंतच्या रस्त्याच्या अपग्रेडेशनसाठी आणि कोहिमा-जेस्सामी रोडसह इतर अनेक रस्ते प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी मेघालयमध्ये 290 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ज्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे त्यात तुरा येथे आयटी पार्कचे बांधकाम समाविष्ट आहे; आणि नवीन चार पदरी रस्त्याचे बांधकाम आणि न्यू शिलॉन्ग टाऊनशिप येथे सध्याच्या दोन लेनचे चार लेनमध्ये रूपांतर यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी अप्पर शिलाँग येथे शेतकरी वसतिगृह-सह-प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही केले.

पंतप्रधानांनी सिक्कीममध्ये 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ज्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली त्यामध्ये रंगपो रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास आणि अनेक रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. सिक्कीममधील थारपू आणि दरमदीन यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्याचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये 8,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ज्या महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली त्यात आगरतळा वेस्टर्न बायपास आणि राज्यभरातील अनेक रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. उदा. सेकरकोट येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा नवीन डेपो बांधण्यात येणार आहे; आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींसाठी एकात्मिक पुनर्वसन केंद्राचे बांधकाम. राज्यातील विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले; 1.46 लाख ग्रामीण कार्यात्मक घरगुती नळ जोडणीसाठी प्रकल्प; आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम येथे लँड पोर्ट सुमारे 230 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.

नव्याने विकसित झालेले सबरूम लँड पोर्ट भारत आणि बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर आहे. लँड पोर्ट पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, कार्गो प्रशासकीय इमारत, गोदाम, अग्निशमन केंद्र इमारत, इलेक्ट्रिकल सबस्टेशन, पंप हाऊस इत्यादी सुविधा प्रदान करेल. यामुळे भारत आणि बांग्लादेश दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक करणे सुलभ होईल.  कारण नवीन बंदराद्वारे कोणीही सुमारे 1700 किलोमीटर अंतरावरील पश्चिम बंगालमधील कोलकाता/हल्दिया बंदरात जाण्याऐवजी थेट बांगलादेशच्या चितगाव बंदरात जाऊ शकते जे 75 किलोमीटर दूर आहे. पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये सबरूम लँड पोर्टची पायाभरणी केली.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Great To See How He Supports Art': 'Fauda' Star Lior Raz On Meeting PM Modi In Israel

Media Coverage

Great To See How He Supports Art': 'Fauda' Star Lior Raz On Meeting PM Modi In Israel
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The HPV vaccination campaign, launched from Ajmer, marks a significant step towards empowering the nation’s Nari Shakti: PM Modi in Rajasthan
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।