Sports is an important investment for the human resource development of a society: PM Modi
Sports can be expanded to mean S for Skill; P for Perseverance; O for Optimism; R for Resilience; T for Tenacity; S for Stamina: PM
We have no dearth of talent. But we need to provide right kind of opportunity & create an ecosystem to nurture the talent: PM
Women in our country have made us proud by their achievements in all fields- more so in sports: PM Modi
A strong sporting culture can help the growth of a sporting economy: PM Modi

“उषा ॲथलेटिक्स विद्यालयात कृत्रिम धावपट्टीच्या उद्‌घाटनप्रसंगी तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचे मनःपूर्वक स्वागत”.

उषा विद्यालयात सुरु झालेली ही कृत्रिम धावपट्टी म्हणजे या विद्यालयाच्या प्रगतीच्या प्रवासातला एक मैलाचा दगड मानता येईल, यामुळे प्रशिक्षणार्थी खेळाडूंना सरावासाठी आधुनिक सुविधा मिळणार आहेत. भारताच्या धावपटू, पाय्योली एक्स्प्रेस, उडान परी आणि गोल्डन गर्ल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पी टी उषा यांनी या शाळेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त करणे आज औचित्याचे ठरेल.

पी टी उषा भारतीय क्रीडा क्षेत्रातला दैदिप्यमान तारा आहे.    

त्यांनी आयुष्यात अनेक खडतर आव्हानांचा सामना करत ऑलम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारली, आणि त्यांचे पदक अगदी थोडक्यात हुकले.  भारतीय धावपटूंच्या इतिहासात खूप कमी खेळाडूंनी त्यांच्यासारखा विक्रम नोंदवला आहे.

उषाजी, देशाला तुमचा अतिशय अभिमान आहे आणि आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे, उषाजींनी निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्राशी संबंध ठेवला आहे. त्यांनी याकडे दिलेले वैयक्तिक लक्ष आणि प्रशिक्षण देऊन खेळाडू घडविण्यावर दिलेला भर, याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता दिसत आहेत. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या कुमारी टिंकू लुका आणि कुमारी जीस्ना मैथ्यू यांनी आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

उषाजींप्रमाणेच, त्यांचे ‘उषा विद्यालय’ ही त्यांच्याजवळ असलेल्या सर्व स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करून मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत आहे.

अनेक अडथळे आणि अडचणींमुळे प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल मी क्रीडा आणि युवक कार्यक्रम मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अभिनंदन करतो.

हा प्रकल्प अनेक कारणांमुळे रखडला होता, मात्र आता उशिरा का होईना तो पूर्ण झाला आहे. सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लावून त्यांची धडक अंमलबजावणी करणे आणि ते नियोजित काळात पूर्ण करण्याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ह्या प्रकल्पालाही २०११ सालीच मंजुरी मिळाली होती, मात्र कृत्रिम धावपट्टीसाठी निविदा २०१५ साली निघाली. मला असे सांगण्यात आले आहे की, ही धावपट्टी पूर्णपणे पीयुआर या सिंथेटिक लेदरने तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ही धावपट्टी बनवण्यात आली असून, यात धावपटूंना कमीतकमी इजा व्हावी, असाही प्रयत्न करण्यात आला आहे.  क्रीडाक्षेत्राचा समाजातल्या मनुष्यबळ विकासाशी जवळचा संबंध आहे.  

माझा नेहमीच असा दृष्टीकोन राहिला आहे की, खेळामुळे शरीर निरोगी तर राहातच, पण त्यासोबतच, खेळामुळे तुमच्या व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल होतो, तुमचा सर्वांगीण विकास होतो. खेळामुळे आपल्याला शिस्त आणि कठोर परिश्रमाची सवय जडते.

खेळामुळे आपल्याला जीवन जगण्याचे धडे मिळतात, आपण त्यातून समृद्ध होतो. क्रीडाक्षेत्र हे स्वतःच एक उत्तम शिक्षक आहे.क्रीडाक्षेत्राची एक सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे - विजय आणि पराजय या दोन्हीकडे एकाच तटस्थ दृष्टीने बघण्याची समानता खेळामुळेच आपल्यामध्ये विकसित होऊ शकते.

विजय आपल्याला नम्र बनवितो आणि त्याच वेळी पराजयाने खचून न जाण्याचा धडा या खिलाडूवृत्तीमुळेच मिळतो. पराजय हा शेवट नाही, खरं म्हणजे पुनः उठून ध्येय गाठण्याची ती सुरुवात असते. 

खेळाने संघ भावना वृद्धिंगत होते. खेळामुळे आपल्यात एक मुक्तपणा येतो आणि दुसऱ्यांना स्वीकारण्याची क्षमता प्राप्त होते. आपल्या देशातील युवकांनी खेळ हा जीवनाचा भाग म्हणून स्वीकारणे अतिशय गरजेचे आहे. 

माझ्यासाठी  खेळ ह्या शब्दाचे पुढील अर्थ आहेत. ते समजाविण्यासाठी मी स्पोर्ट्स ह्या शब्दाचा विस्तार करून सांगतो:

एस म्हणजे स्किल (कौशल्य)

पी म्हणजे  प्रेसेवेरंस (चिकाटी)

ओ म्हणजे ऑप्तीमीझम (आशावाद)

आर म्हणजे रेसिलीयांस (लवचिकता)

टी म्हणजे टेनासिटी (दृढता)

एस म्हणजे स्टॅमिना (तग धरण्याची क्षमता)

खेळाने खिलाडूवृत्ती निर्माण होते, जी मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनात देखील अतिशय उपयोगी पडते. 

त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जो खेळतो, तो बहरतो – जो खेळतो, तो चमकतो. 

सध्याच्या एकमेकांशी जोडलेल्या आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगात, देशाची सुप्त शक्ती अतिशय महत्वाची आहे. देशाच्या आर्थिक आणि सैनिक शक्ती व्यतिरिक्त, सुप्त शक्ती ही त्या देशाची मध्यवर्ती ओळख असते. खेळ ही एक महत्वाची सुप्त शक्ती बनली आहे.

खेळाची जागतिक व्याप्ती आणि खेळाडूंचे असंख्य चाहते बघता, एखादा देश खेळाच्या भरवशावर जगात आपली स्वतःची जागा तयार करू शकतो.

कोणत्याही खेळात नैपुण्य दाखवणारे यशस्वी खेळाडू जागतिक पातळीवर प्रेरणा स्रोत असतात. त्यांचे परिश्रम आणि यश यातून मुलांना आणि युवकांना सतत प्रेरणा मिळत असते. कुठल्या ही जागतिक महत्वाच्या क्रीडा  स्पर्धेदरम्यान, ऑलीम्पिक असो वा विश्व चषक स्पर्धा किंवा दुसरी तत्सम स्पर्धा, एखाद्या कितीही लहान आणि कितीही मोठ्या देशाच्या कामगिरीचा आनंद सगळं जग घेते.

सर्वांना एकत्र करण्याची ही खेळाची ताकद आहे. खेळ आणि संस्कृती ह्यांच्या मध्ये, लोकांमधील परस्पर संबंध दृढ आणि खोल करण्याचा बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. अगदी भारतातही एक खेळाडू संपूर्ण देशाला आकर्षित करू शकतो. त्याचा किंवा तिचा खेळ हा संपूर्ण देशाला जोडणारी शक्ती ठरतो. जेंव्हा ती किंवा तो  मैदानावर खेळत असतो, तेंव्हा देशातला प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी प्रार्थना करतो. 

या खेळाडूंची लोकप्रियता त्यांच्या कारकीर्दीनंतरही टिकून राहते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानसाधने सोबतच क्रिडा हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचे अविभाज्य अंग राहिला आहे. भारतात गेल्या अनेक शतकांपासून तिरंदाजी, तलवारबाजी, मुष्टी युध्द, मलखांब, नौका शर्यत असे खेळ अस्तित्वात आहेत. केरळ मध्ये कुट्टीयमकोलूम, कालारी या सारखे खेळ लोकप्रिय आहेत. चिखलातला फुटबॉल हा ही एक लोकप्रिय खेळ आहे. तुमच्यापैकी अनेकांना सागोलकंगजेई म्हणजेच या चिखलातल्या फुटबॉल बद्दल माहित असेल. मूळचा मणिपूरचा असलेला हा खेळ पोलोपेक्षा ही जुना असल्याचं मानले जाते. अनेक ठिकाणी हा खेळ खेळला जातो.

आपले पारंपारिक खेळ आधुनिकतेच्या प्रवासात हरवले जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. भारतीय जीवन शैलीतून तयार झालेल्या या स्वदेशी खेळांना आपण नक्कीच प्रोत्साहन द्यायला हवे. लोकांनी नैसर्गिकरित्याच हे खेळ खेळणं सुरु ठेवलं तर त्यांच्या व्यक्तीमत्वात आणि बौद्धिक क्षमतेत आपोआप वाढ होईल. त्यामुळे या खेळांचे आणि खेळाडूंचीही मुळे पक्की होतील. आज जग नव्यानं योग साधनेत रुची घेत आहे. योग आज निरोगी आणि सुदृढ आयुष्याचं तसच ताण तणाव दूर करण्याचं साधन बनलं आहे. आपल्या खेळाडूंनीही त्यांच्या नियमित सरावात योगाभ्यासाचा समावेश करावा. यातून नक्कीच खूप उत्तम परीणाम दिसतील. भारत हे योगाचं उगमस्थान आहे. त्यामुळे योगाभ्यास जगभर लोकप्रिय करणे ही आपलीच जबाबदारी आहे. आणि जसं योग आज लोकप्रिय होतो आहे तसेच आपले पारंपारिक खेळही जगभारत लोकप्रिय होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

गेल्या काही वर्षात आपण पहिले की कसं कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा भाग झाला. आणि देशभरातही कबड्डीच्या अनेक स्पर्धा भरविल्या जातात. अनेक उद्योगपती या स्पर्धांना प्रायोजित करतात. आणि या स्पर्धा जगभरात बघितल्या जातात असंही मला सांगण्यात आले आहे. कबड्डी प्रमाणेच आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून इतरही देशी खेळांना राष्ट्रीय पातळीवर आणावे लागेल. ह्यात सरकार बरोबरच खेळाशी संबंधित संस्था आणि समाजालाही मोठी भूमिका पार पाडायची आहे. आपल्या देशाला समृद्ध आणि विविधतेने परिपूर्ण संस्कृती आहे. त्यात जवळपास १०० भाषा आणी १६०० बोलीभाषा आहेत. विविध खान-पान, पेहराव, सण – उत्सव.अशा विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या सर्वाना एकत्र धाग्यात बांधण्यात खेळाची महत्वाची भूमिका आहे.

सततचा आणि नियमित संवाद, स्पर्धांसाठी केला जाणारा प्रवास, सामने, प्रशिक्षण इत्यादीमुळे आपल्याला देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरांबद्दल जाणून घेण्यास मदत होते.

ह्यामुळे “एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना दृढ होते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बहुमोल मदत होते.

आपल्याकडे प्रतिभेची वानवा नाही. पण ह्या प्रतिभेला योग्य संधी देण्याची आणि तिची जोपासना करण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याची गरज आहे.  यासाठीच, आम्ही ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांतर्गंत शाळा, महाविद्यालये ते राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातील. खेळांमधली प्रतिभा शोधणे आणि अशा गुणवंत खेळाडूंना हवी ती मदत देऊन त्यांची जोपासना करणे हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश आहे. 'खेलो इंडिया' अंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यास मदत केली जाते. आपल्या देशातील महिलांनी, विशेषतः खेळात साऱ्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.

आपण विशेषतः आपल्या मुलींना विविध खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली हे अतिशय आनंददायक आहे. 

 कदाचित, खेळातील कामगिरीच्या पलीकडे देखील, ह्या पॅरालम्पिक खेळाडुंनी दिव्यांग बंधू आणि भगिनींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. पदक स्वीकारतांना दीपिका मलिक, वास्तविक हे अतिशय सामान्य नाव आहे, ती जे म्हणाली ते मी कधीच विसरू शकणार नाही.

ती म्हणाली, “हे पदक मिळवून मी खरतर अपंगत्वावर मात केली आहे.”

या वाक्यात विलक्षण शक्ती आहे. क्रीडा क्षेत्रासाठी जन समर्थन तयार करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या दशकांत असे वातावरण होते की कुणी खेळात कारकीर्द करण्याचा विचारही करत नसे. आता हे बदलायला सुरुवात झाली आहे. लवकरच क्रीडांगणावर ह्याचे परिणाम दिसू लागतील. एक सशक्त खेळ संस्कृती, सशक्त खेळ अर्थव्यवस्था उभी करण्यात मदत करू शकते.

एक परिपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून क्रीडा क्षेत्र नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देऊ शकते. एक उद्योग म्हणून क्रीडा क्षेत्र, व्यावसायिक स्पर्धा, क्रीडा साहित्य, क्रीडा विज्ञान, औषधे, क्रीडापटू, पोशाख, पौष्टिक खाद्य, कौशल्य विकास, क्रीडा व्यवस्थापन आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण करू शकते.

क्रीडाक्षेत्र हा एक बहु अब्ज डॉलरचा जागतिक उद्योग आहे. ह्याला लोकांमधून प्रचंड मागणी आहे. जागतिक क्रीडा उद्योग जवळपास ६०० अब्ज अमेरिकी डॉलर इतका मोठा असल्याचा अंदाज आहे. भारतात संपूर्ण क्रीडा क्षेत्र केवळ २ अब्ज अमेरिकी डॉलर इतके असल्याचा अंदाज आहे.

मात्र, क्रीडा क्षेत्राला वाढण्यास भारतात प्रचंड वाव आहे. भारत हा खेळावर प्रेम करणारा देश आहे. ज्या प्रचंड आवडीने माझे युवा मित्र सध्या सुरु असलेल्या क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचे सामने बघत आहेत, तितक्याच प्रचंड आवडीने ते इपीएल फुटबॉल किंवा एनबीए बास्केटबॉल सामने आणि एफ१ शर्यती देखील बघतात.

आणि, मी आधी म्हटल्याप्रमाणे, ते कबड्डी सारख्या खेळाकडे देखील आकर्षित होत आहेत. आपली क्रीडांगणे आणि स्टेडीयम त्यांच्या पूर्ण क्षमतेला वापरली गेली पाहिजेत. सुट्टीत देखील बाहेर जाऊन एखादा खेळ खेळला पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांची क्रीडांगणे किंवा जिल्ह्यातील आधुनिक सुविधा असलेली स्टेडीयम वापरली गेली पाहिजेत.

माझे भाषण पूर्ण करण्यापूर्वी, केरळ राज्याचे, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अभिनंदन केले पाहिजे. मी देशासाठी खेळलेल्या एकूण एक खेळाडूचे अभिनंदन करतो. खेळात प्राविण्य मिळविण्यासाठीची इच्छाशक्ती आणि त्यासाठी घेतलेले कष्ट यासाठी मी खेळाडूंना सलाम करतो.

मी उषा शाळेला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. नवी कृत्रिम धावपट्टीमुळे त्यांना खेळात नवीन उंची गाठण्यास मदत होईल. २०२० साली टोकियो ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या तयारीसाठी उपयोगी पडेल.

मी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आवर्जून सांगू इच्छितो की, क्रीडा क्षेत्रासाठी काही ध्येय ठरवून २०२२ मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करू तोपर्यंत ती पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.

मला विश्वास आहे, उषा विद्यालयातून ऑलिम्पिक आणि इतर जागतिक क्रिडा स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करणारे अधिकाधिक खेळाडू निर्माण होतील, असा मला विश्वास वाटतो. भारत सरकार तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत देईल. 

धन्यवाद !!

खूप खूप धन्यवाद !! 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The Dedicated Freight Corridor is the lifeline of a rapidly developing India: PM Modi in Vadodara, Gujarat
September 08, 2026
We are strengthening India's infrastructure to move people and goods faster, create new opportunities and power economic growth: PM
The Dedicated Freight Corridor is the lifeline of a rapidly developing India: PM
From chips to ships, India is now building a new manufacturing future: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत जी, यहां के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल, इस कार्यक्रम में ऑनलाइन हमारे साथ अनेक राज्यों के महानुभाव जुड़े हैं। महाराष्ट्र के गवर्नर जिष्णु देव वर्मा जी, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस जी, डिप्टी सीएम एकनाथ शिंदे जी, डिप्टी सीएम श्रीमती सुनेत्र पवार जी, अन्य मंत्रीगण, सांसदगण, विधायकगण और वहां पर भी इकट्ठे हुए लाखों नागरिक भाई-बहन। यहां मंच पर उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे साथी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री, युवा नेता हर्ष संघवी, गुजरात सरकार के मंत्रीगण, उपस्थित अन्य जनप्रतिनिधिगण, गुजरात के मेरे प्यारे भाइयों और बहनों।

और खास इसलिए के मेरे ब़डौदा के महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी का ये मैदान अलग-अलग फील्ड में काम करने वाले सभी साथियों का साथ और विकास का ये उत्सव, यहां सबकुछ एक साथ हो रहा है।

साथियों,

आज मैं विकसित भारत की यात्रा को और गति देने के लिए आपके बीच आया हूं। थोड़ी देर पहले यहां देश के विकास से जुड़े हज़ारों करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। मैं देश की जनता को बहुत-बहुत बधाई देता हूं। इस विकास पर्व पर आप सभी ने जिस सेवा भाव से और सेवा भाव के साथ पूरे वडोदरा शहर में स्वच्छता से स्वागत अभियान चलाया है, इसके लिए मैं वड़ोदरा के हर एक नागरिक को ह्दय से बहुत-बहुत बधाई देता हूं, उनकी सराहना करता हूं। और ये जो आपने रंग दिखाया ना, मैं कल एक वीडियो देख रहा था, सीना चौड़ा हो गया, वाह! क्या ये मेरा वडोदरा है? और अब तो गणेशोत्सव की तैयारी, बाद में नवरात्रि। और गणेशोत्सव और नवरात्रि पूरा गुजरात का ध्यान वडोदरा पर होता है। और आज आपने, मैं देख रहा था पिछले एक सप्ताह से हर परिवार में वातावरण बन गया है स्वच्छता का। मुझे लगता है कि इस बार जब गणेश जी पधारेंगे ना, सारे आशीर्वाद वड़ोदरा पर बरसने वाले हैं।

साथियों,

इस वर्ष लाल किले से मैंने विकसित भारत के लिए संकल्प की सप्तधारा का आह्वान किया है। इस सप्तधारा में एक धारा गतिशक्ति की भी है। विकसित भारत के लिए हमें ऐसी कनेक्टिविटी चाहिए, जो सुगम भी हो और जमाने के हिसाब से जरा तेज भी हो। वड़ोदरा तो गतिशक्ति यूनिवर्सिटी का शहर है। आज यहां से डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर की आखिरी कड़ियां भी जुड़ गई हैं। आज 2800 किलोमीटर से अधिक का डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रोजेक्ट पूरा हो गया। ये 21वीं सदी के भारत के लिए बहुत ऐतिहासिक कार्य संपन्न हुआ है।

साथियों,

ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, इस बात का साक्षी है कि बीते 12 साल में देश की काम करने की संस्कृति कैसे बदली है। इस डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर पर 2004 में विचार शुरू हुआ था। यानी, यहां मैं सारे नौजवान देख रहा हूं, जब इसका विचार शुरू हुआ, आप में से बहुत लोग होंगे जिनका जन्म भी नहीं हुआ होगा, उस समय शुरू हुआ था। 2006 में एक विशेष कंपनी बनाई गई इस काम को करने के लिए और फिर 2014 तक फाइलें ही यहां से वहां होती रहीं। फाइलें टेबल पर यात्रा कर रही थी और दुर्भाग्य देखिए, इन फाइलों को भी कोई डेडिकेटेड कॉरिडोर नसीब नहीं हुआ, फाइल को भी नहीं नसीब हुआ। फाइलें अटकती थीं, लटकती थीं, भटकती थीं। और 2014 में वड़ोदरा के और गुजरात के और देश के लोगों ने मुझे गुजरात से निकाल करके दिल्ली भेज दिया। पहले वाली सरकार 2000 तक रही। आपने मुझे भेजा और उनकी विदाई हुई, और सच्चाई ये थी कि सात-आठ वर्ष में, जरा मेरे नौजवान सुन लीजिए, ये याद रखिए, सात-आठ वर्ष में एक किलोमीटर फ्रेट कॉरिडोर पर भी काम पूरा नहीं हो पाया था। अगर उनके हिसाब से देश चलाते, तो पता नहीं आपके बाद तीन-चार पीढ़ियां आती, तो भी नहीं होता। भारत के लॉजिस्टिक्स इकोसिस्टम को ट्रांसफॉर्म करने वाले प्रोजेक्ट की ये हालत करके रखी थी।

साथियों,

2014 के बाद आपने जो मुझे शिक्षा-दीक्षा दी थी, इस धरती ने मुझे जो सिखाया था, आपके पास से जो लेसन लेके मैं दिल्ली पहुंचा था, हमने वहां पहुंचते ही इसको गति देने का काम प्रारंभ कर दिया। 2800 किलोमीटर के कॉरिडोर का काम आज पूरा करके दिखाया। और आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, देश के व्यापार-कारोबार का मुख्य आधार बन रहा है।

साथियों,

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है। इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है। पहले पैसेंजर ट्रेन जिस ट्रैक पर चलती थी, उसी ट्रैक पर मालगाड़ी भी चलती थी। यानि ट्रैवल और ट्रांसपोर्ट, दोनों धीमा था। लेकिन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर ने इस स्थिति को बदल दिया है। आज पूर्वी और पश्चिमी फ्रेट कॉरिडोर्स पर हर रोज़ 430 से ज्यादा मालगाड़ियां चलती हैं, प्रतिदिन 430 मालगाड़ी। और पहले जो मालगाड़ी, साढ़े 6 घंटे में 100 किलोमीटर का सफऱ तय करती थी और अब वही मालगाड़ी आधे से भी कम समय में 100 किलोमीटर का सफर तय कर लेगी। जिस जगह पर ट्रक से सामान भेजने में सामान्य तौर पर 30 घंटे लगते हैं, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर पर यही दूरी 10-12 घंटे में पूरी हो जाती है। यानि, इस कॉरिडोर पर मालगाड़ी के चलने से ट्रक और ट्रेन में लगने वाला फ्यूल बचता है, किराया-भाड़ा का खर्च कम हुआ है, समय बचा है, पर्यावरण को फायदा हुआ है। यानि, इन्वेस्टमेंट एक ट्रैक पर किया और फायदे अनेक सारे हुए हैं।

साथियों,

इस फ्रेट कॉरिडोर से पूर्वी और पश्चिमी भारत के किसानों की उपज अब तेज़ी से बड़े बाज़ार तक पहुंच पा रही है। कई तरह के फूल, कई तरह की सब्जियां, कई तरह के फल, यानि जो चीजें मौसम के हिसाब से जल्दी खराब होती हैं, उनके लिए भी सही समय पर मंडियों और लोगों के बीच पहुंचने का रास्ता बना है। इससे किसान का बहुत बड़ा फायदा हुआ है।

साथियों,

ये फ्रेट कॉरिडोर एक और वजह से कमाल का है। हाल ही में JNPT मुंबई, JNPT पोर्ट से वड़ोदरा तक Double स्टैक Container मालगाड़ी का संचालन किया गया है। यानि डिब्बे के ऊपर एक और डिब्बा लगाकर मालगाड़ी को चलाया गया। इस मालगाड़ी के चलने से एक बार में ही 250 से अधिक ट्रकों के बराबर का सामान मुंबई से वड़ोदरा चला आया, 250 ट्रक। अब ये जो नाराज फूफा जी है, वो चिल्लाएंगे कि ट्रक वालों का क्या होगा? ट्रक कहां जाएंगे? जिन्होंने ट्रक खरीदा है, उनका क्या होगा? अब फूफा जी को काम मिल गया। यानि अब बड़ी मात्रा में सामान तेजी से देश के एक कोने से दूसरे कोने तक पहुंच पाएगा।

साथियों,

फ्रेट कॉरिडोर के साथ-साथ अब भारत में रेल वहां भी पहुंच रही है, जहां इतने दशकों तक नहीं पहुंची थी। गुजरात हो, मध्य प्रदेश हो, महाराष्ट्र हो, यहां जो आदिवासी क्षेत्र हैं, वो भी इस प्रोजेक्ट के द्वारा रेल से जुड़ रहे हैं। पहले की सरकार में बजट में एक-दो ट्रेनों की घोषणा होती थी और उसके भी साल भर ढोल पीटे जाते थे। जबकि आज देश में साल भर एक के बाद एक नई ट्रेनें चलाई जा रही हैं। आज भी इस कार्यक्रम में कई नई ट्रेन शुरु हुई हैं। नई ट्रेन से वड़ोदरा, छोटा उदयपुर और अलीराजपुर के लोगों को बहुत सुविधा होगी।

साथियों,

रोड, रेल, मेट्रो, एयरपोर्ट, गैस पाइपलाइन, गरीबों का घर, जब देश में करोड़ों लोगों के लिए ये चीजें बनती हैं, तो इससे लोगों का जीवन आसान होता है और साथ ही छोटे से बड़े कामगार को रोजगार के लाखों-लाख अवसर मिलते हैं। आप रेलवे का ही देखिए, इस वर्ष का रेल बजट पौने तीन लाख करोड़ रुपए से अधिक रहा है। जो 12 वर्ष पहले की तुलना में कई गुणा अधिक है। यानि रेलवे के आधुनिकीकरण पर हो रहा खर्च, हज़ारों हज़ार नए रोजगार बना रहा है। और ये रोजगार कंस्ट्रक्शन के दौरान तो बनता ही है। एक बार रोड, रेल, पाइपलाइन, पोर्ट, एयरपोर्ट बन गया, तो फिर उसके आसपास नए उद्योग लगना शुरू हो जाते हैं, नए बिजनेस आते हैं, ये फिर नए रोजगार बनाते हैं। वहां कुछ लोग, वो बेटी चित्र लेकर कब से खड़ी है, वो सज्जन भी कुछ कला लेकर के आए हैं। जरा हमारे साथी उसको कलेक्ट कर लें। ये आगे पहुंचा दीजिए, हां। एक और भी है कोई, हां, ले लीजिए। आपका बहुत-बहुत धन्यवाद।

साथियों,

मैंने देश के सामने विकसित भारत की जिन सप्तधाराओं का विजन रखा है, उनमें एक धारा मैन्युफैक्चरिंग की भी है। और वड़ोदरा शहर, इसकी ताकत अच्छे से जानता भी है, समझता भी है। एजुकेशन, स्किल और इंडस्ट्री का कोलैब कैसे होता है, ये वड़ोदरा करीब डेढ़ सौ साल से इसका प्रतिबिंब है। दशकों पहले, यहां टेक्स्टाइल और टाइल्स के निर्माण से एक यात्रा शुरु हुई थी, जो बाद में ऑयल और पेट्रोकेमिकल्स के साथ आगे बढ़ी। पिछले दो-ढाई दशक में वड़ोदरा MSMEs का एक बड़ा हब बन गया है। और मुझे याद है, जब मैं नया-नया मुख्यमंत्री बना था, तो वड़ोदरा का मेरे पर स्पेशल अधिकार रहा है हमेशा, तो हर हफ्ते कोई ना कोई डेलीगेशन आता था। बस हमारे वड़ोदरा में कुछ मैन्युफैक्चरिंग का हो, मैन्युफैक्चरिंग का हो, क्योंकि यहां पर आते थे, तो या तो ज्योति या एलएमबी या तो जीएसएफसी, यही सब दिखता था और कुछ सुनता नहीं देता। आज कहां से कहां बदल गया है। अब तो ये शहर देश के पहले मेड इन इंडिया मिलिट्री ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट के लिए भी जाना जा रहा है। C-295 एयरक्राफ्ट की पहली फ्लाइट यहां आसमान देख चुकी है। मैं वड़ोदरा के लोगों को ये गौरव पाने के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

जब देश की मैन्युफैक्चरिंग की बात हो रही है, तो मैं एक और आंकड़ा बताना चाहता हूं। बीते एक दशक में भारत रेल कोच-मेट्रो कोच बनाने का, रेल इंजन बनाने का भी एक बड़ा निर्माता बना है। 2014 के बाद से अब तक, भारत ने करीब 50 हज़ार, ये आंकड़ा सुनिए, 2014 के बाद भारत ने अब तक 50 हज़ार आधुनिक रेलवे कोच बनाए हैं। पुरानी सरकार 10 साल में 50 हजार टॉयलेट नहीं बना सकती थी। 50 हजार आधुनिक कोच तो किए ही हैं, करीब ढाई लाख वेगन, मालगाड़ी के लिए जो वेगन होते हैं, भारतीय रेल में जोड़े गए हैं, ढाई लाख।

साथियों,

अब भारत चिप से लेकर शिप तक, निर्माण की एक नई गाथा लिख रहा है। यानि पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा, आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी। और ये हम सोलर पावर के मामले में देख रहे हैं। जैसे कडाणा डैम पर जो फ्लोटिंग सोलर प्लांट का प्रोजेक्ट है, कुछ साल पहले तक देश में सोलर प्रोजेक्ट्स लगाने बहुत महंगे पड़ते थे। क्योंकि पीवी मॉड्यूल से लेकर, हर प्रकार का हार्डवेयर इंपोर्ट करना पड़ता था। लेकिन बीते वर्षों में हमने भारत में ही पीवी मॉड्यूल बनाने शुरु किए। और आज हम इसमें 200 गीगावॉट से ज्यादा की कैपेसिटी विकसित कर चुके हैं। और ऐसी ही आत्मनिर्भरता के कारण आज पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना का विस्तार हो रहा है। अब तक देश में 55 लाख परिवार अपने छत पर, टेरेस पर सोलर प्लांट लगा चुके हैं। और इसमें 11 लाख परिवार हमारे गुजरात के हैं। यहां इतने सारे परिवार, बिजली उत्पादक बन चुके हैं और इसके कारण, प्रोडक्शन से लेकर इंस्टॉलेशन और सर्विस तक, कितने ही युवाओं को रोजगार मिला है, कितने नए वेंडर्स आए हैं।

साथियों,

‘झूठ की गूंज’ से भरमाने वाले तो हर चौराहे पर मिल जाएंगे, लेकिन भारत का नौजवान सच की हुंकार से चलता है, सच की हुंकार के साथ चलता है, सच की हुंकार के लिए चलता है। हमारे युवा साथी ये देख रहे हैं कि आज देश में सोलर हो, विंड हो, हाइड्रो हो, न्यूक्लियर हो, सारे सेक्टर्स पर सरकार कितना फोकस से काम कर रही है।

साथियों,

आने वाले दौर में हर आधुनिक सेक्टर बिजली से ही चलेगा, इलेक्ट्रिक इकोसिस्टम पर निर्भर होगा। जैसे चिप इंडस्ट्री है, डेटा सेंटर और AI से जुड़ी इंडस्ट्री है, इनका खाद पानी बिजली ही है। इसलिए अगर हमें AI में दुनिया के सामने सुपर पावर बनना है, तो देश को उसकी तैयारी, उसका इकोसिस्टम भी बनाना होगा। यही काम भारत ग्राउंड पर कर रहा है। तभी किसी देश से यूरेनियम के लिए समझौते हो रहे हैं, किसी से क्रिटिकल मिनरल्स और रेयर अर्थ मिनरल्स को लेकर समझौते किए जा रहे हैं। ये सारी मेहनत देश के युवाओं का फ्यूचर सुरक्षित करने के लिए दिन-रात मेहनत करके की जा रही है, आपके भविष्य के लिए किया जा रहा है।

साथियों,

दुनिया तेज़ी से बदल रही है, तो दुनिया की ज़रूरतें भी बदल रही हैं और इसी प्रकार हमारी पढ़ाई-लिखाई के तौर-तरीके भी बदल रहे हैं। पहले फोकस सिर्फ डिग्री पर होता था, लेकिन अब डिग्री के साथ-साथ स्किल पर भी फोकस है, स्किल का महत्मय बढ़ रहा है। नौजवानों के पास स्किल हो और वो स्किल समय-समय पर अपग्रेड हो, एक बड़ी जरूरत बन गई है। और इसीलिए, आज हम अपनी शिक्षा नीति को, शिक्षण और ट्रेनिंग के संस्थानों को नए रूप में ढाल रहे हैं। और इसी भाव के साथ ही मैंने लाल किले से भी युवाशक्ति के लिए दो बड़ी घोषणाएं की हैं। पहली घोषणा, देश की पारंपरिक ज़रूरत से जुड़ी है। आप सब जानते हैं कि हमारे यहां लाखों नौजवान ऐसे हैं, जो प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी करते हैं। हर साल, हमारे मिडिल क्लास परिवारों की कमाई का एक बड़ा हिस्सा इन बच्चों की कोचिंग पर खर्च हो जाता है। हमारी कोशिश है कि गरीब और मिडिल क्लास के ऐसे बच्चों की, परिवारों के पैसे की बचत हो। और इसीलिए अब सरकार स्टूडेंट्स को ऑनलाइन फ्री-कोचिंग व्यवस्था देने की दिशा में आगे बढ़ रही है। और हिंदुस्तान के बेस्ट टीचर के द्वारा उनके कोचिंग हो। हमारे जो नौजवान, अपनी तैयारी कर रहे हैं, उनकी कोचिंग का ध्यान सरकार खुद रखेगी।

साथियों,

भारत के नौजवानों को AI में पारंगत होना उतना ही जरूरी है। हम चाहते हैं कि हमारे नौजवानों की पीढ़ी AI के लिए तैयार हो। ऐसा नहीं है, AI सीखने वालों की जरूरत सिर्फ आईटी सेक्टर में है, अगर कोई इस स्किल को जानता है, तो वो खेती के लिए नया AI solution बना सकता है। आरोग्य के क्षेत्र में technology विकसित कर सकता है। Manufacturing की productivity बढ़ा सकता है। Robotics में अपना startup शुरू कर सकता है। इसलिए जरूरी है कि हमारे पास देश और दुनिया की इंडस्ट्री के लिए AI को समझने वाले और AI का इस्तेमाल करने वाले युवा हों। सरकार इसके लिए एक बड़ा अभियान शुरू करने जा रही है।

साथियों,

भारत का ये कालखंड अभूतपूर्व है। ये भारत की युवाशक्ति का उत्कर्ष काल है, ये समय फिर भारत के जीवन में लौटकर नहीं आएगा। और इसलिए, हमें 2047 में विकसित भारत के लक्ष्य को सर्वोपरि रखना है। हमें भारत को विकसित बनाकर ही रहना है। इसी आह्वान के साथ, एक बार फिर आप सभी को विकास कार्यों की बहुत शुभकामनाएं।

अब मेरा एक काम करना पड़ेगा वडोदरा वालों को, करेंगे? पक्के तौर पर? आप सबने वड़ोदरा को इतना स्वच्छ बना दिया, कितनी मेहनत करनी पड़ी। मैं देख रहा था, हमारे नौजवान दिन-रात सफाई में लगे हुए थे। लेकिन एक बार हम तय करें कि अब हम वडोदरा को गंदा होने ही नहीं देंगे। मैं खुद गंदगी नहीं करूँगा, ये संकल्प लें, तो वडोदरा गंदा होगा? वडोदरा गंदा होगा? तो दिवाली ऐसी चकाचक जाएगी या नहीं, नवरात्रि शानदार जाएगी या नहीं, गणेशोत्सव में चार चाँद लगेंगे या नहीं, तो इतना काम तो हो जाएगा।

शाबाश।

धन्यवाद।

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!