For me, Rising India means the rise of 125 crores Indians: PM Modi
In many countries it is believed that government leads change. But now common citizens lead change and government follows: PM at #News18RisingIndia Summit
#SwachhBharatMission has become a public revolution. The country's people have accepted digital payments and made it their weapon: PM at #News18RisingIndia
India is the fastest growing country to make digital payments at large: PM Modi at #News18RisingIndia
The transformational shift in India is due to people and their will power: PM at #News18RisingIndia Summit
The #UjjwalaYojana is not only changing the face of kitchens, but also face of the nation: PM Modi at #News18RisingIndia summit
Our Govt is focused on Act East and India Act Fast for East: PM Modi at #News18RisingIndia summit
Isolation to Integration, is the only way to a ‘Rising India.’ And we have adopted this mantra: PM at #News18RisingIndia summit
This Government is focused on the mantra – No Silos, only Solution: PM Narendra Modi at #News18RisingIndia summit
We now have nearly 80% sanitation coverage in the country: PM Modi at #News18RisingIndia Summit
Yoga has become a mass movement today: PM Modi at #News18RisingIndia summit
It’s very important to have affordable and easily accessible healthcare. Government has opened Jan Aushadhi Kendras that provide medicines at affordable prices: PM Modi at #News18RisingIndia summit
We aim to bring health wellness in every panchayat and make healthcare affordable to people. We have reduced prices of heart stents and knee implants: PM at #News18RisingIndia summit
We have launched #NationalNutritionMission. This will have a positive impact on health of mother and child: PM Modi at #News18RisingIndia summit
The power sector is undergoing transformation to fight power shortage: PM Narendra Modi at #News18RisingIndia summit
India is moving from power shortage to power surplus, network failure to exporter. We have also moved towards 'One Nation One Grid': PM Modi at #News18RisingIndia Summit
India is spearheading solar revolution in the world. In the last 4 years, India's influence on world stage has increased consistently: PM at #News18RisingIndia Summit
India is working towards eradicating TB by 2025, which is fine years ahead of global aim: PM Modi at #News18RisingIndia Summit
India helped 48 countries during the crisis in Yemen. Our motto of 'Sabka Saath, Sabka Vikas' is not just restricted to our country, but covers the world: PM Modi at #News18RisingIndiaSummit
India has contributed massively to world economy. Our contribution has increased by 7 times: PM Modi at #News18RisingIndia Summit
India is today among the top two emerging economies and one of the most popular FDI destinations: PM Modi at #News18RisingIndia Summit

नेटवर्क 18 ने आयोजित केलेल्या रायझिंग इंडिया परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

एखाद्या राष्ट्राच्या संदर्भात आपण ‘उदय’ हा शब्द वापरतो, तेव्हा त्याला व्यापक संदर्भ असतो. अर्थव्यवस्थेच्या वृद्धी पलीकडे जाऊन रायझिंग इंडिया मध्ये भारतीय जनतेत आत्मसन्मान वाढणे आपल्याला अभिप्रेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जनतेच्या एकत्रित इच्छा शक्तीच्या बळावर अशक्यप्राय गोष्ट ही साध्य होऊ शकते. आज ही एकत्रित इच्छाशक्ती, नव भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहे.

अनेक राष्ट्रांमध्ये, सरकार विकास आणि परिवर्तनासाठी पुढाकार घेते या सर्व साधारणपणे असलेल्या संकल्पनेच्या उलट चित्र भारतात गेल्या चार वर्षात दिसत आहे, आता जनता पुढाकार घेते आणि सरकार त्यांना अनुसरते. अल्पावधीत स्वच्छ भारत अभियान म्हणजे व्यापक चळवळ ठरली आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधातले हत्यार म्हणून जनता डिजिटल पेमेंटचा वापर करत आहे. सरकारला मोठे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देशातली जनता स्फूर्ती देत आहे. जनतेच्या निर्धारामुळे भारतात परिवर्तनात्मक बदल घडत असल्याचे ते म्हणाले. उज्वला योजनेच्या माध्यमातून केवळ स्वयंपाक घराचे रूप पालटले नसून संपूर्ण कुटुंबात परिवर्तन कसे घडत आहे हे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले. आपल्या सामाजिक रचनेतला मोठा असमतोल दूर करण्यासाठी याचा कसा उपयोग होत आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

मणिपुरमध्ये विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन, क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी, ईशान्येसाठी इतर महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करून एक दिवसाचा मणिपूर दौरा करून आपण परतलो असल्याचे ते म्हणाले. भावनात्मक एकात्मता आणि देशाच्या पूर्वेकडच्या भागाचा डेमोग्राफिकडिव्हिडंड ध्यानात ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. “देशाच्या पूर्व भागासाठी जलद गतीने कार्य करा” हा मंत्र घेऊन सरकार काम करत आहे. केवळ ईशान्यच नव्हे तर उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल, ओदिशाचा यात समावेश आहे. आसाम मधला गॅस क्र्याकर प्रकल्प, गोरखपूर, बरौनी आणि सिंद्री मधला खत प्रकल्प, जगदीशपूर हल्दिया गॅस पाईप लाईन, धौला सादिया पूल यासारखी उदाहरणे देऊन या भागात प्रकल्पांना गती देण्यावर कसा भर दिला जात आहे हे त्यांनी स्पष्ट केले. पूर्व भागात 12 नवे विमानतळ बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वीज न पोहोचलेल्या 18000 खेड्यात, देशाच्या पूर्व भागातली 13000 खेडी तर 5000 खेडी ईशान्येकडील होती. या खेड्याच्या विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल असे पंतप्रधान म्हणाले. सौभाग्य योजना प्रत्येक घराला वीज जोडणी पुरवेल असे ते म्हणाले. काहीसे वेगळे पडलेल्या या भागाला एकात्मतेकडे नेणारा हा मार्गच “रायझिंग इंडियाला” बळ देईल.

आरोग्य क्षेत्रात सरकार चार महत्वाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करत असल्याचे ते म्हणाले-

प्रतिबंधात्मक उपाय

माफक दरातली आरोग्य सेवा

पुरवठा सुरळीत राहण्या साठीच्या उपाय योजना

अभियान अंमलबजावणी

प्रतिबंधात्मक उपाय यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये 6.5 कोटी घरात स्वच्छता गृहे होती, त्या तुलनेत सध्या 13 कोटी घरात स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छते संदर्भातली व्याप्ती वाढून ती 38 वरून 80 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. “योगाभ्यास” ही व्यापक चळवळ ठरली आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये “वेलनेस केंद्रांचा” उल्लेख त्यांनी केला. लसीकरणाचाही त्यांनी उल्लेख केला.

देशभरात 3000 पेक्षा जास्त जन औषधी केंद्र उघडण्यात आली आहेत. तिथे 800 पेक्षा जास्त औषधे कमी दरात उपलब्ध आहेत. स्टेण्ट आणि गुढघ्याशी संबंधित शस्त्रक्रिया संबंधी किंमतीचे नियमन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

“आयुष्मान भारत” योजने अंतर्गत 10 कोटी कुटुंबाना इलाज खर्चाबाबत दिलासा मिळत आहे.

डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महिलादिनी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाचा त्यांनी उल्लेख केला.

प्रत्येक क्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण विकास मॉडेल तयार करण्यासाठी केंद्रसरकार करत असलेले काम त्यांनी विषद केले.

उर्जा मंत्रालय, नवीकरणीय उर्जा, कोळसा मंत्रालय आता एकत्रित, संघटितपणे कार्य करतात. वीज तुटवड्या कडून भारत आता अतिरिक्त वीज निर्मितीकडे वाटचाल करत आहे, नेटवर्क फेल्युअरकडून नेट एक्स्पोर्टर कडे वाटचाल करत आहे.

भारत आपली दुर्बल स्थाने मागे टाकून आगेकूच करत असल्याचा जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास हाच रायझिंग इंडियाचा पाया आहे. आज संपूर्ण जग भारताच्या या उद्याची दखल घेत आहे. भारत केवळ स्वताःच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासाला एक नवी दिशा देत आहे. आज भारत सौर क्रांती मध्ये नेतृत्व करत आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या नुकत्याच झालेल्या परिषदेत याची प्रचिती आली. जी 20, संयुक्त राष्ट्र संघ या सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या दहशतवाद, काळापैसा आणि भ्रष्टाचार यासारखे मुद्दे उपस्थित केले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

आर्थिक आघाडीवर, गेल्या तीन चार वर्षात भारताने जागतिक आर्थिक विकासालाही बळ दिले आहे. अर्थव्यवस्थेच्या स्थूल निकष आघाडीवर भारत चांगली कामगिरी करत आहे. मानांकन संस्था, भारताच्या मानांकनात सुधारणा करून त्यात वाढ करत आहेत.

गरीब, कनीष्ठ मध्यम वर्ग, मध्यम वर्ग यांच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊन सर्वंकष दृष्टीकोन ठेवून सरकार काम करत आहे. प्रधान मंत्री मुद्रा योजना म्हणजे युवा आणि महिला सबलीकरणाचे प्रभावी साधन ठरल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Read Full Presentation Here

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation

Media Coverage

India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addressing session on ''Forging New Partnerships and Rebuilding International Solidarity'' at G7 summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।