Khelo India programme introduced to revive the sports culture in India at the grass-root level
Talented players identified in priority sports disciplines at various levels by a High-Powered Committee to be provided annual financial assistance of Rs. 5 lakh per annum for 8 years

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे उद्‌घाटन करणार आहेत. देशात सर्वच स्तरावर क्रीडा संस्कृती बहरावी, सर्व प्रकारच्या खेळांसाठी मजबूत ढाचा निर्माण व्हावा आणि क्रीडा जगतातले अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हावी या उद्देशाने खेलो इंडिया कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमधले क्रीडा नैपुण्य ओळखून भविष्यातले खेळाडू म्हणून त्यांची जोपासना व्हावी हे उद्दिष्ट यामागे ठेवण्यात आले आहे. उच्चाधिकार समितीकडून विविध स्तरावर निवडण्यात आलेल्या गुणवान खेळाडूंना वार्षिक पाच लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ पुरवण्यात येणार असून आठ वर्षांसाठी हे सहाय्य केले जाणार आहे.

नवी दिल्लीत 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा चालू राहणार आहे. धर्नुविद्या, बॅडमिंटन, बास्केट बॉल, फुटबॉल, मुष्टियुद्ध, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, भारत्तोलन, कुस्ती आणि जिमॅस्टिक अशा 16 क्रीडा प्रकारांमध्ये 17 वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. देशातल्या युवा पिढीच्या क्रीडा नैपुण्याची आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेची झलक या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत 199 सुवर्ण पदकं तितकीच रौप्य पदकं आणि 275 कांस्य पदकांसाठी खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s annual food exports nearing Rs 5 lakh crore mark: Piyush Goyal

Media Coverage

India’s annual food exports nearing Rs 5 lakh crore mark: Piyush Goyal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on the triumph of truth
March 12, 2026

The Prime Minister Shri Narendra Modi, paid homage to all the great personalities who participated in the Dandi March, which began on this very day in 1930.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam emphasising on the triumph of truth:

“सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।

येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”

The Subhashitam conveys that, truth always prevails and falsehood is ultimately destroyed. Therefore, one should follow the path on which the Sages attained bliss and realised the supreme truth.

The Prime Minister wrote on X;

“सन् 1930 में आज ही के दिन दांडी मार्च की शुरुआत हुई थी। इसमें शामिल सभी विभूतियों का श्रद्धापूर्वक स्मरण!

सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।

येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”