पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीच्या भविष्यासाठी शिस्त, सेवा आणि विद्वत्ता या सार्वत्रिक तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
"सेवाभाव आणि आणि प्रामाणिकपणाने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. संकल्प, समर्पण आणि सकारात्मकतेने आपण स्वतःबरोबरच संपूर्ण मानवतेचे भले करु शकतो.
सत्यं बृहदृतमुग्रं दीक्षा तपो ब्रह्म यज्ञः पृथिवीं धारयन्ति ।
सा नो भूतस्य भव्यस्य पत्न्युरुं लोकं पृथिवी नः कृणोतु॥"
हे सुभाषित असे सांगते की, कठोर शिस्त, सर्वांप्रती सेवाभावी वृत्ती, तपश्चर्येचे संयमी जीवन आणि गहन ज्ञानाने परिपूर्ण अखंड कृती या सार्वत्रिक तत्वांमुळेच संपूर्ण पृथ्वी टिकून आहे. जी पृथ्वी आपल्या भूतकाळास घडवते आणि भविष्याला दिशा देते, ती आम्हाला विशाल आणि समृद्ध भूमीचे वरदान देवो.”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
"सेवाभाव आणि आणि प्रामाणिकपणाने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. संकल्प, समर्पण आणि सकारात्मकतेने आपण स्वतःबरोबरच संपूर्ण मानवतेचे भले करु शकतो.
सत्यं बृहदृतमुग्रं दीक्षा तपो ब्रह्म यज्ञः पृथिवीं धारयन्ति ।
सा नो भूतस्य भव्यस्य पत्न्युरुं लोकं पृथिवी नः कृणोतु॥"
सेवाभाव और सत्यनिष्ठा से किए गए कार्य कभी व्यर्थ नहीं जाते। संकल्प, समर्पण और सकारात्मकता से हम अपने साथ-साथ पूरी मानवता का भी भला कर सकते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
सत्यं बृहदृतमुग्रं दीक्षा तपो ब्रह्म यज्ञः पृथिवीं धारयन्ति ।
सा नो भूतस्य भव्यस्य पत्न्युरुं लोकं पृथिवी नः कृणोतु॥ pic.twitter.com/WmxwhrmYpC


