पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो, अशीही पंतप्रधानांनी सदिच्छा व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स ' या सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
"तेलंगणातील हैदराबाद येथे आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे वाटो.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येईल. – पंतप्रधान"
Deeply anguished by the loss of lives due to a fire tragedy in Hyderabad, Telangana. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) May 18, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be…
తెలంగాణ రాష్ట్రంలో హైదరాబాద్ నగరంలో సంభవించిన అగ్ని ప్రమాదంలో జరిగిన ప్రాణనష్టం తీవ్ర ఆవేదన కలిగించింది. తమ ప్రియమైన వారిని కోల్పోయిన వారికి నా సంతాపం. గాయపడినవారు త్వరగా కోలుకోవాలని కోరుకుంటున్నాను.
— PMO India (@PMOIndia) May 18, 2025
మృతుల బంధువులకు పీఎంఎన్ ఆర్ ఎఫ్ నుండి రూ. 2 లక్షల ఎక్స్గ్రేషియా,గాయపడిన వారికి…


