Extraordinary transformation in India-Bangladesh relationship is a clear recognition of your strong and decisive leadership: PM Modi
Your decision to honour Indian soldiers who laid down their lives in 1971 war has deeply touched people of India: PM to Bangladesh PM
India has always stood for the prosperity of Bangladesh and its people: PM Modi
India will continue to be a willing partner in meeting the energy needs of Bangladesh: PM Modi
Agreement to open new Border Haats will empower border communities through trade and contribute to their livelihoods: PM
Bangabandu Sheikh Mujibur Rahman was a dear friend of India and a towering leader: PM Modi

माननीय,

पंतप्रधान शेख हसीना,

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी

माननीय पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतात स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे.

माननीय महोदया,

अतिशय शुभ प्रसंगी, पोयला बोइशाखच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत भेटीवर आला आहात. या निमित्ताने मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा(शुवो नबा बर्षो). तुमची ही भारतभेट म्हणजे आपले देश आणि आपल्या देशाची जनता यांच्यातील मैत्रीचा आणखी एक शोनाली अध्याय(सुवर्ण अध्याय) निर्माण करत आहे. आपले संबंध आणि आपल्या भागीदारीने साध्य केलेल्या कामगिरीमुळे झालेले असामान्य परिवर्तन तुमच्या भक्कम आणि निर्णयक्षम नेतृत्वाची प्रचिती देत आहे. 1971च्या मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणा-या भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याच्या तुमच्या निर्णयामुळे भारतीय जनता अतिशय भारावून गेली आहे. भारतीय सैनिक आणि बीर मुक्तिजोधा यांनी बांगलादेशला दहशतीच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी एकत्रितपणे दिलेला लढा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

मित्रांनो,

आज, माननीय शेख हसीना आणि मी दोन्ही देशांच्या भागीदारीविषयीच्या सर्व पैलूंसंदर्भात अतिशय फलदायी आणि सर्वसमावेशक चर्चा केल्या. आमच्या सहकार्याचा जाहीरनामा पूर्णपणे उद्देशपूर्ण कृतीवर आधारित असावा याबाबत आमची सहमती झाली. आमच्या देशांच्या संबंधाना पुढे नेण्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे आणि नवी दालने खुली करण्याकडे आम्ही विशेषत्वाने पाहात आहोत. आम्हाला नव्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढवायचे आहे, विशेषतः उच्च तंत्रज्ञानाची काही क्षेत्रे, ज्यामध्ये आमच्या दोन्ही देशांच्या समाजातील तरुणांचा खोलवर संबंध असेल. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, अंतराळ संशोधन, नागरी अणुऊर्जा आणि इतर क्षेत्र यांचा त्यात समावेश असेल.

मित्रांनो,

बांगलादेश आणि या देशाची जनता यांच्या समृद्धीसाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आम्ही बांगलादेशचे एका दीर्घ काळापासूनचे आणि विकास प्रक्रियेतील विश्वासू भागीदार आहोत. आमच्या सहकार्याची फळे आमच्या जनतेला फायदा मिळवून देणारी असली पाहिजेत हा देखील भारत आणि बांगलादेशचा निर्धार आहे. यासंदर्भात मला बांगलादेशमधील प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमधील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सवलतीच्या दराने 4.5 अब्ज ड़ॉलरचे नवे कर्ज जाहीर करायला आनंद होत आहे. यामुळे गेल्या सहा वर्षात आम्ही बांगलादेशसाठी उपलब्ध करून दिलेल्या संसाधनाचे मूल्य 8 अब्ज डॉलरच्याही वर पोहोचले आहे. आमच्या विकासविषयक भागीदारीमध्ये उर्जा सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे आणि आमची उर्जाविषयक भागीदारी सातत्याने वृद्धिंगत होत आहे. भारतातून बांगलादेशमध्ये आधीपासूनच दिल्या जात असलेल्या 600 मेगावॅटची भर घातली आहे. सध्याच्या अंतर्गत जोडणीद्वारे आणखी 500 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याचे देखील यापूर्वीच मान्य करण्यात आले आहे. नुमालीगढ ते परबतीपूर अशी डिझेल ऑइल पाइपलाईन जोडण्यासाठी देखील अर्थसाहाय्य देण्याचे आम्ही मान्य केले आहे. बांगलादेशाला हाय स्पीड डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आमच्या कंपन्या दीर्घ मुदतीचे करार करत आहेत.

ही पाइपलाईन पूर्ण होईपर्यंत नियमित पुरवठा करण्यासाठी एका वेळापत्रकावरही आमची सहमती झाली आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आम्ही दोन्ही देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देत आहोत. आगामी दिवसांमध्ये बांगलादेशमधील उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात अनेक भारतीय कंपन्यांकडून करार होण्याची अपेक्षा आहे. बांगलादेशाच्या उर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी आणि 2021 पर्यंत सर्वांसाठी उर्जा हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत नेहमीच एक उत्सुक भागीदार असेल.

मित्रांनो,

द्विपक्षीय विकासविषयक भागीदारीच्या यशस्वितेसाठी तसेच उपप्रादेशिक आर्थिक प्रकल्प आणि विशाल प्रादेशिक आर्थिक समृद्धीसाठी एकमेकांमधील संपर्कव्यवस्था फार महत्त्वाची आहे. आज, पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थे संदर्भात आम्ही अनेक नव्या लिंकची आमच्या वाढत्या संपर्क व्यवस्थेत भर घातली आहे. कोलकाता व खुलना आणि राधिकापूर-बीरोल यांच्या दरम्यानची बस आणि रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत जलमार्ग योग्य प्रकारे वाहतूकयोग्य केले जात आहेत आणि किनारपट्टी नौवहन करार कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. दोन्ही बाजूंनी चालणा-या ट्रान्स शिपमेंट वाहतुकीमध्ये होत असलेली प्रगती पाहून आम्हाला आनंद होत आहे. बी. बी. आय. एन मोटर वाहन करार तातडीने अंमलात येण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. यामुळे उपप्रादेशिक एकात्मतेचा एक नवा अध्याय सुरू होऊ शकेल.

मित्रांनो,

पंतप्रधान शेख हसीना आणि मी आमच्या वाणीज्यविषयक भागीदारीमध्ये विविधता आणण्याची गरज लक्षात घेतली आहे. दोन्ही देशांदरम्यान केवळ विस्तृत व्यावसायिक भागीदारीला बळकट करण्याचाच नव्हे तर अधिक जास्त प्रादेशिक फायदे मिळवून देण्याचा त्यामागे उद्देश आहे. यामध्ये दोन्ही देशांचे व्यवसाय व उद्योग यांचा सर्वाधिक वाटा असला पाहिजे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत आलेल्या उच्च अधिकारप्राप्त व्यावसायिक शिष्टमंडळाचे स्वागत करायला आम्हाला आनंद होत आहे. सीमेवर नवे हाट सुरू करण्याच्या आमच्या करारामुळे सीमेवरील समुदायांना व्यापाराच्या माध्यमातून सक्षम करता येईल आणि त्यांच्या चरितार्थामध्ये भर घालता येईल.

मित्रांनो,

आमच्या देशांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षणविषयक उपक्रम यांचे यश पंतप्रधान शेख हसीना आणि मी लक्षात घेतले आहे. बांगलादेशच्या 1500 सनदी सेवकांचे भारतातील प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे. अशाच प्रकारे बांगलादेशच्या 1500 न्यायालयीन अधिका-यांना आमच्या न्यायालयीन शिक्षण संस्थांमध्ये आम्ही प्रशिक्षण देणार आहोत.

मित्रांनो,

आमच्या भागीदारीमुळे आमच्या जनतेला एकीकडे समृद्धी प्राप्त होत असताना, दुसरीकडे त्यांचे मूलतत्ववादी आणि कट्टरवादी शक्तींपासून रक्षण देखील होत आहे. या शक्तींचा प्रसार केवळ भारत आणि बांगलादेश यांच्यासाठीच नव्हे तर या संपूर्ण प्रदेशासाठी एक गंभीर धोका निर्माण करत आहे.

दहशतवादाशी सामना करण्यासाठी दाखवलेल्या खंबीर निर्धाराबद्दल आम्ही पंतप्रधान शेख हसीना यांची प्रशंसा करतो. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे त्यांच्या सरकारचे धोरण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शांतता, सुरक्षितता आणि आमच्या जनतेचा आणि या प्रदेशाचा विकास आमच्या भागीदारीच्या केंद्रस्थानी असेल याबाबत आम्ही सहमती व्यक्त केली आहे. आमच्या संरक्षण दलांमध्ये निकटचे सहकार्य निर्माण करण्यासंदर्भातही एका करारावर स्वाक्ष-या करून आम्ही एक बहुप्रतिक्षित मोठे पाऊल उचलले आहे. तसेच बांगलादेशाच्या संरक्षण संबंधित सामग्रीच्या खरेदीसाठी 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हे कर्ज उपलब्ध करून देताना बांगलादेशाच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाच्या बाबींना विचारात घेतले जाईल.

मित्रांनो,

आमच्या दोन्ही देशांदरम्यान सर्वाधिक लांब सीमारेषांपैकी एक आहे. जून 2015 मध्ये माझ्या ढाका भेटीदरम्यान आम्ही भू-सीमा कराराची पूर्तता केली होती. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. आमच्या सामाईक भू-सीमांबरोबरच आमच्या नद्यादेखील सामाईक आहेत. त्यांच्यावर आमच्या देशातील जनतेचे जीवनमान आणि चरितार्थ अवलंबून आहे आणि यामध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रित झाले आहे ते तीस्ता नदीवर. भारतासाठी, बांगलादेशसाठी आणि भारत-बांगलादेश संबंधांसाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज आमच्या सन्माननीय अतिथी असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. माझ्याप्रमाणेच बांगलादेशबाबत त्यांच्या भावना देखील तितक्याच जिव्हाळ्याच्या आहेत याची मला कल्पना आहे. मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला आमच्या बांधिलकीची व सातत्यपूर्ण प्रयत्नांची हमी देत आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की माझे सरकार आणि माननीय शेख हसीना, तुमचे सरकार हेच केवळ तिस्ता पाणीवाटपाबाबत तातडीचा तोडगा काढू शकेल आणि काढेल.

मित्रांनो,

बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान हे भारताचे प्रिय मित्र आणि उत्तुंग नेते होते. बांगलादेशच्या राष्ट्रपित्याबाबत आमची आदरभावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या राजधानीतील एका महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. बंगबंधूचे जीवन आणि कार्य यावर आधारित एका चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती करण्याबाबतही आमची सहमती झाली आहे. हा चित्रपट 2020मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रदर्शित करण्यात येईल. पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत बंगबंधुंच्या अप्रसिद्ध स्मृतींचे हिंदी भाषांतर प्रकाशित करताना मला अतिशय सन्मान वाटत आहे. त्यांचे आयुष्य, संघर्ष आणि बांगलादेशच्या निर्मितीमधील योगदान नेहमीच भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे 2021 मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आम्ही बांगलादेश मुक्तिसंग्रामावर एक माहितीपट निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे.

माननीय महोदया,

तुम्ही बंगबंधूचा वारसा आणि त्यांचा दृष्टिकोन यशस्वीरित्या पुढे नेत आहात. आज तुमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश उच्च वृद्धी आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. बांगलादेशबरोबरच्या संबंधांचे आम्ही भारतात स्वागत करत आहोत. हे संबंध आमच्या रक्तामध्ये मिसळून गेले आहेत आणि अतिशय दृढ नातेसंबंधांच्या पिढ्या निर्माण झाल्या आहेत. आमच्या जनतेच्या समृद्ध आणि सुरक्षित भवितव्याची निर्मिती करणारे हे संबंध आहेत. या शब्दांबरोबरच, महोदया मी पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करत आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Sanand 2.0's swift semicon wave accelerates India's chip ambitions

Media Coverage

Sanand 2.0's swift semicon wave accelerates India's chip ambitions
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The government places great emphasis on bringing a 'technology culture' to agriculture: PM Modi
March 06, 2026
This year’s Union Budget gives a strong push to agriculture and rural transformation : PM
Government has continuously strengthened the agriculture sector ,major efforts have reduced the risks for farmers and provided them with basic economic security: PM
If we scale high-value agriculture together, it will transform agriculture into a globally competitive sector: PM
As export-oriented production increases, employment will be created in rural areas through processing and value addition: PM
Fisheries can become a major platform for export growth, a high-value, high-impact sector of rural prosperity: PM
The government is developing digital public infrastructure for agriculture through AgriStack: PM
Technology delivers results when systems adopt it, institutions integrate it, and entrepreneurs build innovations on it: PM

नमस्कार !

बजट वेबिनार सीरीज के तीसरे वेबिनार में, मैं आप सभी का अभिनंदन करता हूं। इससे पहले, टेक्नोलॉजी, रिफॉर्म्स और इकोनॉमिक ग्रोथ जैसे अहम विषयों पर दो वेबिनार हो चुके हैं। आज, Rural Economy और Agriculture जैसे अहम सेक्टर पर चर्चा हो रही है। आप सभी ने बजट निर्माण में अपने मूल्यवान सुझावों से बहुत सहयोग दिया, और आपने देखा होगा बजट में आप सबके सुझाव रिफ्लेक्ट हो रहे हैं, बहुत काम आए हैं। लेकिन अब बजट आ चुका है, अब बजट के बाद उसके full potential का लाभ देश को मिले, इस दिशा में भी आपका अनुभव, आपके सुझाव और सरल तरीके से बजट का सर्वाधिक लोगों को लाभ हो। बजट का पाई-पाई पैसा जिस हेतु से दिया गया है, उसको परिपूर्ण कैसे करें? जल्द से जल्द कैसे करें? आपके सुझाव ये वेबिनार के लिए बहुत अहम है।

साथियों,

आप सभी जानते हैं, कृषि, एग्रीकल्चर, विश्वकर्मा, ये सब हमारी अर्थव्यवस्था का मुख्य आधार है। एग्रीकल्चर, भारत की लॉन्ग टर्म डेवलपमेंट जर्नी का Strategic Pillar भी है, और इसी सोच के साथ हमारी सरकार ने कृषि सेक्टर को लगातार मजबूत किया है। करीब 10 करोड़ किसानों को 4 लाख करोड़ रुपए से अधिक की पीएम किसान सम्मान निधि मिली है। MSP में हुए Reforms से अब किसानों को डेढ़ गुना तक रिटर्न मिल रहा है। इंस्टिट्यूशनल क्रेडिट कवरेज 75 प्रतिशत से अधिक हो चुका है। पीएम फसल बीमा योजना के तहत लगभग 2 लाख करोड़ रुपए के क्लेम सेटल किए गए हैं। ऐसे अनेक प्रयासों से किसानों का रिस्क बहुत कम हुआ है, और उन्हें एक बेसिक इकोनॉमिक सिक्योरिटी मिली है। इससे कृषि क्षेत्र का आत्मविश्वास भी बढ़ा है। आज खाद्यान्न और दालों से लेकर तिलहन तक देश रिकॉर्ड उत्पादन कर रहा है। लेकिन अब, जब 21वीं सदी का दूसरा क्वार्टर शुरू हो चुका है, 25 साल बीत चुके हैं, तब कृषि क्षेत्र को नई ऊर्जा से भरना भी उतना ही आवश्यक है। इस साल के बजट में इस दिशा में नए प्रयास हुए हैं। मुझे विश्वास है, इस वेबिनार में आप सभी के बीच हुई चर्चा, इससे निकले सुझाव, बजट प्रावधानों को जल्द से जल्द जमीन पर उतारने में मदद करेंगे।

साथियों,

आज दुनिया के बाजार खुल रहे हैं, ग्लोबल डिमांड बदल रही है। इस वेबिनार में अपनी खेती को एक्सपोर्ट ओरिएंटेड बनाने पर भी ज्यादा से ज्यादा चर्चा आवश्य़क है। हमारे पास Diverse Climate है, हमें इसका पूरा फायदा उठाना है। एग्रो क्लाइमेटिक जोन, उस विषय में हम बहुत समृद्ध है। इस साल का बजट इन सब बातों के लिए अनगिनत नए अवसर देने वाला बजट है। प्रोडक्टिविटी बढ़ाने की दिशा तय करता है, और एक्सपोर्ट स्ट्रेंथ को बढ़ावा देता है। बजट में हमने high value agriculture पर फोकस किया है। नारियल, काजू, कोको, चंदन, ऐसे उत्पादों के regional-specific promotion की बात कही है, और आपको मालूम है, दक्षिण के हमारे जो राज्य हैं खासकर केरल है, तमिलनाडु है, नारियल की पैदावार बहुत करते हैं। लेकिन अब वो क्रॉप, वो सारे पेड़ इतने पुराने हो चुके हैं कि उसकी वो क्षमता नहीं रही है। केरल के किसानों को अतिरिक्त लाभ हो, तमिलनाडु के किसानों को अतिरिक्त लाभ हो। इसलिए इस बार कोकोनट पर एक विशेष बल दिया गया है, जिसका फायदा आने वाले दिनों में हमारे इन किसानों को मिलेगा।

साथियों,

नॉर्थ ईस्ट की तरफ देखें, अगरवुड बहुत कम लोगों को मालूम है, जो ये अगरबत्ती शब्द है ना, वो अगरवुड से आया हुआ है। अब हिमालयन राज्यों में टेम्परेट नट क्रॉप्स, और इन्हें बढ़ावा देने का प्रस्ताव बजट में रखा गया है। जब एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन बढ़ेगा, तो ग्रामीण क्षेत्रों में प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन के जरिए रोजगार सृजन होगा। इस दिशा में एक coordinated action कैसे हो, आप सभी स्टेकहोल्डर्स मिलकर जरूर मंथन करें। अगर हम मिलकर High Value Agriculture को स्केल करते हैं, तो ये एग्रीकल्चर को ग्लोबली कंपेटिटिव सेक्टर में बदल सकता है। एग्री experts, इंडस्ट्री और किसान एक साथ कैसे आएं, किसानों को ग्लोबल मार्केट से जोड़ने के लिए किस तरह से गोल्स सेट किए जाएं, क्वालिटी, ब्रांडिंग और स्टैंडर्ड्स, ऐसे हर पहलू, इन सबको कैसे प्रमोट किया जाए, इन सारे विषयों पर चर्चा, इस वेबिनार को, इसके महत्व को बढ़ाएंगे। मैं एक और बात आपसे कहना चाहूंगा। आज दुनिया हेल्थ के संबंध में ज्यादा कॉनशियस है। होलिस्टिक हेल्थ केयर और उसमें ऑर्गेनिक डाइट, ऑर्गेनिक फूड, इस पर बहुत रुचि है। भारत में हमें केमिकल फ्री खेती पर बल देना ही होगा, हमें नेचुरल फार्मिंग पर बल देना होगा। नेचुरल फार्मिंग से, केमिकल फ्री प्रोडक्ट से दुनिया के बाजार तक पहुंचने में हमारे लिए एक राजमार्ग बन जाता है। उसके लिए सर्टिफिकेशन, लेबोरेटरी ये सारी व्यवस्थाएं सरकार सोच रही है। लेकिन आप लोग इसमें भी जरूर अपने विचार रखिए।

साथियों,

एक्सपोर्ट बढ़ाने में एक बहुत बड़ा फैक्टर फिशरीज सेक्टर का पोटेंशियल भी है। भारत दुनिया का दूसरा सबसे बड़ा मछली उत्पादक देश भी है। आज हमारे अलग-अलग तरह के जलाशय, तालाब, ये सब मिलाकर लगभग 4 लाख टन मछली उत्पादन होता है। जबकि इसमें 20 लाख टन अतिरिक्त उत्पादन की संभावना मौजूद है। अब विचार कीजिए आप, 4 लाख टन से हम अतिरिक्त 20 लाख टन जोड़ दें, तो हमारे गरीब मछुआरे भाई-बहन हैं, उनकी जिंदगी कैसी बदल जाएगी। हमारे पास Rural Income को डायवर्सिफाई करने का अवसर है। फिशरीज एक्सपोर्ट ग्रोथ का बड़ा प्लेटफॉर्म बन सकता है, दुनिया में इसकी मांग है। इस वेबिनार से अगर बहुत ही प्रैक्टिकल सुझाव निकलते हैं, तो कैसे रिज़रवॉयर, उसकी पोटेंशियल की सटीक मैपिंग की जाए, कैसे क्लस्टर प्लानिंग की जाए, कैसे फिशरीज डिपार्टमेंट और लोकल कम्युनिटी के बीच मजबूत कोऑर्डिनेशन हो, तो बहुत ही उत्तम होगा। हैचरी, फीड, प्रोसेसिंग, ब्रांडिंग, एक्सपोर्ट, उसके लिए आवश्यक लॉजिस्टिक्स, हर स्तर पर हमें नए बिजनेस मॉडल विकसित करने ही होंगे। ये Rural Prosperity, ग्रामीण समृद्धि के लिए, वहां की हाई वैल्यू, हाई इम्पैक्ट सेक्टर के रूप में परिवर्तित करने का एक अवसर है हमारे लिए, और इस दिशा में भी हम सबको मिलकर काम करना है, और आप आज जो मंथन करेंगे, उसके लिए, उस कार्य के लिए रास्ता बनेगा।

साथियों,

पशुपालन सेक्टर, ग्रामीण इकोनॉमी का हाई ग्रोथ पिलर है। भारत आज दुनिया का सबसे बड़ा मिल्क प्रोड्यूसर है, Egg प्रोडक्शन में हम दूसरे स्थान पर है। हमें इसे और आगे ले जाने के लिए ब्रीडिंग क्वालिटी, डिजीज प्रिवेंशन और साइंटिफिक मैनेजमेंट पर फोकस करना होगा। एक और अहम विषय पशुधन के स्वास्थ्य का भी है। मैं जब One Earth One Health की बात करता हूं, तो उसमें पौधा हो या पशु, सबके स्वास्थ्य की बात शामिल है। भारत अब वैक्सीन उत्पादन में आत्मनिर्भर है। फुट एंड माउथ डिजीज, उससे पशुओं को बचाने के लिए सवा सौ करोड़ से अधिक डोज पशुओं को लगाई जा चुकी है। राष्ट्रीय गोकुल मिशन के तहत टेक्नोलॉजी का विस्तार किया जा रहा है। हमारी सरकार में अब पशुपालन क्षेत्र के किसानों को किसान क्रेडिट कार्ड का भी लाभ मिल रहा है। निजी निवेश को प्रोत्साहित करने के लिए एनिमल हसबेंड्री इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फंड की शुरुआत भी की गई है, और आपको ये पता है हम लोगों ने गोबरधन योजना लागू की है। गांव के पशुओं के निकलने वाला मलमूत्र है, गांव का जो वेस्ट है, कूड़ा-कचरा है। हम गोबरधन योजना में इसका उपयोग करके गांव भी स्वच्छ रख सकते हैं, दूध से आय होती है, तो गोबर से भी आय हो सकती है, और एनर्जी सिक्योरिटी की दिशा में गैस सप्लाई में भी ये गोबरधन बहुत बड़ा योगदान दे सकता है। ये मल्टीपर्पज बेनिफिट वाला काम है, और गांव के लिए बहुत उपयोगी है। मैं चाहूंगा कि सभी राज्य सरकारें इसको प्राथमिकता दें, इसको आगे बढ़ाएं।

साथियों,

हमने पिछले अनुभवों से समझा है कि केवल एक ही फसल पर टिके रहना किसान के लिए जोखिम भरा है। इससे आय के विकल्प भी सीमित हो जाते हैं। इसलिए, हम crop diversification पर फोकस कर रहे हैं। इसके अलावा, National Mission on Edible Oils And Pulses, National Mission on Natural Farming, ये सभी एग्रीकल्चर सेक्टर की ताकत बढ़ा रहे हैं।

साथियों,

आप भी जानते हैं एग्रीकल्चर स्टेट सब्जेक्ट है, राज्यों का भी एक बड़ा एग्रीकल्चर बजट होता है, हमें राज्यों को भी निरंतर प्रेरित करना है कि वो अपना दायित्व निभाने में, हम उनको कैसे मदद दें, हमारे सुझाव उनको कैसे काम आएं। राज्य का भी एक-एक पैसा जो गांव के लिए, किसान के लिए तय हुआ है, वो सही उपयोग हो। हमें बजट प्रावधानों को जिला स्तर तक मजबूत करना होगा। तभी नई पॉलिसीज का ज्यादा से ज्यादा फायदा उठाया जा सकता है।

साथियों,

ये टेक्नोलॉजी की सदी है और सरकार का बहुत जोर एग्रीकल्चर में टेक्नोलॉजी कल्चर लाने पर भी है। आज e-NAM के माध्यम से मार्केट एक्सेस का डेमोक्रेटाइजेशन हुआ है। सरकार एग्रीस्टैक के जरिए, एग्रीकल्चर के लिए डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर विकसित कर रही है। इसके तहत डिजिटल पहचान, यानी किसान आईडी बनाई जा रही है। अब तक लगभग 9 करोड़ किसानों की किसान आईडी बन चुकी है, और लगभग 30 करोड़ भूमि पार्सलों का डिजिटल सर्वे किया गया है। भारत-विस्तार जैसे AI आधारित प्लेटफॉर्म, रिसर्च इंस्टीट्यूशंस और किसानों के बीच की दूरी कम कर रहे हैं।

लेकिन साथियों,

टेक्नोलॉजी तभी परिणाम देती है, जब सिस्टम उसे अपनाएं, संस्थाएं उसे इंटीग्रेट करें और एंटरप्रेन्योर्स उस पर इनोवेशन खड़ा करें। इस वेबिनार में आपको इससे जुड़े सुझावों को मजबूती से सामने लाना होगा। हम टेक्नोलॉजी को कैसे सही तरीके से इंटीग्रेट करें, इस दिशा में इस वेबिनार से निकले सुझावों की बहुत बड़ी भूमिका होगी।

साथियों,

हमारी सरकार ग्रामीण समृद्धि के निर्माण के लिए प्रतिबद्ध है। प्रधानमंत्री आवास योजना, स्वामित्व योजना, पीएम ग्रामीण सड़क योजना, स्वयं सहायता समूहों को आर्थिक मदद, इसने रूरल इकोनॉमी को निरंतर मजबूत किया है। लखपति दीदी अभियान की सफलता को भी हमें नई ऊंचाई देनी है। अभी तक गांव की 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने में हम सफल हो चुके हैं। अब 2029 तक, 2029 तक 3 करोड़ में और 3 करोड़ जोड़ना है, और 3 करोड़ और लखपति दीदियां बनाने का लक्ष्य तय किया गया है। ये लक्ष्य और तेजी से कैसे प्राप्त किया जाए, इसे लेकर भी आपके सुझाव महत्वपूर्ण होंगे।

साथियों,

देश में स्टोरेज का बहुत बड़ा अभियान चल रहा है। लाखों गोदाम बनाए जा रहे हैं। स्टोरेज के अलावा एग्री एंटरप्रेन्योर्स प्रोसेसिंग, सप्लाई चैन, एग्री-टेक, एग्री-फिनटेक, एक्सपोर्ट, इन सब में इनोवेशन और निवेश बढ़ाना आज समय की मांग है। मुझे विश्वास है आज जो आप मंथन करेंगे, उससे निकले अमृत से ग्रामीण अर्थव्यवस्था को नई ऊर्जा मिलेगी। आप सबको इस वेबिनार के लिए मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं हैं, और मुझे पूरा विश्वास है कि जमीन से जुड़े हुए विचार, जड़ों से जुड़े हुए विचार, इस बजट को सफल बनाने के लिए, गांव-गांव तक पहुंचाने के लिए बहुत काम आएंगे। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

बहुत-बहुत धन्यवाद। नमस्कार।