Makar Sankranti greetings. May this day bring joy & prosperity in everyone's lives: PM
Wishing my Tamil friends a happy & blessed Pongal: PM Modi
On the special occasion of Magh Bihu, my greetings to the people of Assam: PM
Prime Minister conveys Uttarayan greetings to the people of Gujarat
Festivals celebrated across India add great colour & happiness in our lives. This diversity is India's greatest strength: PM

देशभरात सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशभरात सध्या विविध सण साजरे केले जात आहेत. यानिमित्त प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा.”
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि भरभराटीचा ठरो.

मकर संक्रांति की शुभकामनाएं। इस पावन पर्व पर सभी के जीवन में खुशहाली और संपन्नता आए। तामिळनाडूतल्या माझ्या मित्रांना पोंगलच्या शुभेच्छा. என் தமிழ் நண்பர்கள் அனைவருக்கும் மகிழ்ச்சியான மற்றும் ஆசி நிறைந்த பொங்கல் வாழ்த்துகள்

माघ बिहूच्या विशेष प्रसंगी आसामच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. মাঘ বিহুৰ এই পৱিত্ৰক্ষণত, অসমবাসীলৈ মোৰ আন্তৰিক শুভেচ্ছা জনাইছো৷

उत्तरायणानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा. આપ સૌને ઉતરાયણ પર્વ ની હાર્દિક શુભકામનાઓ!
हे आणि यासारखे भारतभरात साजरे केले जाणारे अनेक सण आपल्या जीवनात रंग भरतात आणि आनंदाची उधळण करतात.

ही विविधता, भारताची सर्वात मोठी ताकत आहे.

“हे सण आपल्या कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यात विपुल आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."