Deep grief and condolences in sad and sudden demise of beloved mother respected Heera Baa
May God gives strength to you and your family to bear the irreparable loss
Dilip Kumar Das Rintu
December 30, 2022
विनम्र श्रद्धांजलि 🙏
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्रभाई मोदीजी के पूज्य माता जी श्रीमती हीराबेन जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।
परमपिता परमेश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति
आदरणीय प्रधानमंत्री जी
माताजी के स्वर्गवास का समाचार निश्चित ही पीड़ादायक।मां के समर्पण लालन पोषण मातृत्व सहृदयता तप तपस्या को शब्दों से परिभाषित नही किया जा सकता।
आपको इस अपूरणीय रिक्तता को हृदय से प्रणाम करता हूँ संवेदना व्यक्त करता हूँ।आप हिम्मत रखें सदैव मां भारती को उज्ज्वलता से परिपूर्ण रखने में अपनी अहर्निश सेवा का होम करते रहें।
भारत माता की जय
प्रणाम
Puran singh Rajpurohit
December 30, 2022
श्रीमती के निधन से दुखी.
#HeerabenModi जी। #हीराबेन जी ने सामूहिक भावना और बलिदान की मिसाल दी
भारत की मातृशक्ति का।
उन्होंने #PMModi के व्यक्तित्व को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
प्रधानमंत्री @narendramodi जी और उनके परिवार के प्रति गहरी संवेदना। शांति।
Kandaswamy Natarajan
December 30, 2022
Heartfelt condolences to you Sir at this this moment.An irreparable loss ro you personally.May the Departed Noble Soul reach the Lotus Feet of the Almighty
Utkarsh Dwivedi
August 18, 2025
Sir I am Utkarsh Dwivedi From UP and I have completed my diploma from Mechanical engineering production in 2023 and I was doing
Satish kumar Swami
August 17, 2025
चिंतक, दार्शनिक,संत फ़क़ीर,प्रभु अंश विलक्षण अद्भुत अद्वितीय दिव्य मानव व युग पुरुष माननीय नरेंद्र दामोदर दास मोदी जी, हमारा देश सदियों से करिश्माई रहा है, मानवता के धरातल पर सृष्टि को परिभाषित किया है और समय समय पर नकारात्मक शक्तियों के संहार हेतु अवतरित व्यक्तित्व को स्थापित भी किया है । आज भी सर्वत्र इंसानियत शर्मसार हो रही है , विश्वास और भाईचारे के पीछे छल कपट और धोखा हावी है चाहे विश्व का कोई भी कोना हो, घर परिवार से लेकर प्रत्येक संघटन , संस्था या विभागीय क्षेत्र हो ।ऐसे समय में हमारा देश सौभाग्यशाली है कि आप हमारे प्रधान सेवक के रूप में प्रधानमंत्री की कुर्सी को सुशोभित कर रहे हैं, माननीय को कोटि कोटि आत्मिक नमन 🙏🏼🙏🏼, विश्व गुरु का सपना साकार होना सृष्टि हित में है , इसे मिशन और उत्सव के रूप में स्थापित करने की परिकल्पना सिर्फ आप माननीय,अनुभवी , ज्ञानी, दूरदर्शी व द्रष्टा भाव वाले निमित व्यक्तित्व ही कर पाये हैं, ईश्वरीय परिणाम की अनुभूति भाव से अभिभूत हो हमारी संस्था जनप्रतिनिधियों की शिखर समूह को सम्मानित करने की सोच से एक भव्य कार्यक्रम का आयोजन कर रही है , जिसमें सभी सम्मानित सांसदों व मुख्यमंत्रियों को आमंत्रित किया जा रहा है क्यों कि इनकी भावनाओं पर ही देश का भविष्य निर्भर है और हमारा विज़न ।इसके बाद ही देश विदेश के कोने कोने तक इस उद्देश्य की पूर्ति हेतु जन प्रतिनिधियों को संदेश पहुँचाया जाएगा। सर्वत्र मानवता साकार हो , इसके लिए *विश्व मानव परिवार* को सबल बनाना होगा, जो एक सशक्त अभियान से ही संभव है ।इस आध्यात्मिक सांसारिक अभियान के शुभारंभ व मार्गदर्शक हेतु अपने प्राण से आत्मिक प्रार्थना है कि इस अभियान को जीवंत बनाने के लिये ईश्वरीय ऊर्जा के प्रतीक माता रानी के चरणों में समर्पित इस ऐतिहासिक कार्यक्रम में दीप प्रज्वल्लित करने की कृपा प्रदान करें जिससे सम्पूर्ण विश्व इंसानियत के माहौल में जी सके, मानव शरीर सिर्फ़ मानवीय प्रवृत्तियों के लिए रह सके और राक्षसी पाशविक प्रवृतियों का अंत हो सके ।इसके लिए मानव जाति सदा आपका आभारी रहेगी । कार्यक्रम स्थल ~ *कंस्टीट्यूशन क्लब ऑफ़ इंडिया* दिनांक- *20 दिसंबर 2025* दिन- *शनिवार* समय *12 बजे से संध्या 5 बजे तक* *सधन्यवाद* 🙏🏼🙏🏼 आपका विश्वासपात्र सतीश स्वामी संस्थापक *दिल्ली पारिवारिक मंच* *एस एस स्वामी फाउंडेशन* *8810330122* *7683046402* skacsonia@gmail.com satishswamimedia@gmail.com
Sudhir keshav ranadive
August 16, 2025
🤔🤔 अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव.... खरंच सांगतो मन अस्वस्थ झाले...🔥 5 मिनिटे काढून जरूर वाचा "प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला?" "श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला?" "नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला?" "हनुमंतांचा जन्म कुठल्या वेळी झाला?" अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलंमुली १३ ते २५ वयोगटातली, उच्चशिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात,असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत. "घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करुन खाल?"असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स,पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली. "श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात?" "गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो?" "गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्यादिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का?" "पाटीवरची सरस्वती काढता येते का?" "पंचामृत कसं करतात?" "नैवेद्याचं पान कसं वाढतात?" "चैत्रांगण कसं काढतात?" "चैत्रगौर म्हणजे काय?" "खंडेनवमीच्या दिवशी काय करतात?" "आषाढी एकादशीचं महत्त्व काय?" यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली. एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात?, माळावस्त्र कसं करतात?, औक्षण कसं करतात - तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं?, पुरणाची आरती माहिती आहे का?, धोतर कसं नेसतात ? तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का?... हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर "आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात" अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात? हेही ठाऊक नव्हतं. मुलांना श्लोक,वेचे येत नाहीत. संतांचे अभंग येत नाहीत, एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्या येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं चार ओळींचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात,ते माहिती नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा,मारुती स्तोत्र येतं. पण, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, आदित्यहृदय स्तोत्र येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टके ठाऊक नाहीत. संपूर्ण वन्दे मातरम् सुद्धा ठाऊक नाही. आपत्कालीन परिस्थितीत काय कराल? असं विचारलं, तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल? गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल? कुणी लिफ्ट मध्ये अडकलं तर काय कराल? सीसीटीव्ही फुटेज पाहता येतं का? ऑफलाईन रेल्वे रिझर्व्हेशन करता येतं का? बँकेत चेक भरता येतो का? वीजबिल वाचता येतं का? पुण्यात बस ने फिरता येईल का? धान्य निवडता येतं का? हॉट प्रेस ऑईल आणि कोल्ड प्रेस ऑईल यात फरक काय असतो? पाम ऑईल म्हणजे नेमकं काय? वनस्पती तूप म्हणजे काय? कोलेस्टेरॉल म्हणजे काय? हेही कुणाला सांगता येईना...! घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का? उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय? वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का? शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का? शर्टाचं बटण तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का? गिफ्ट पॅक करता येतं का? कोऱ्या कागदांची वही शिवता येते का? भाज्या निवडता, चिरता येतात का? कंपोस्ट खत करता येतं का? फोडणी करता येते का? दह्याचं विरजण लावता येतं का? ताक करता येतं का? लोणी कढवता येतं का? मुगाची खिचडी करता येते का? असं विचारलं तर तेही येत नव्हतं. हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडण-घडणीला जो सांस्कृतिक आधार असायला हवा,तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्षे पंधरा-सोळा ते वय वर्षे बावीस-तेवीस या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं. फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं, असं होऊ शकत नाही, हे मुलं आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का? तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्षं मराठी ऐकून, वाचून, बोलून सुद्धा "भेटलं, मिळालं, सापडलं" यातला फरक कळत नाही. "जर आणि अगर" यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येते, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंग मधला एलईडी बल्ब पण बदलता येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूड मधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा,हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी, यातलं पर्यावरण महत्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा, हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा, गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉइल मधून पार्सल आणू नये, हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये? कृत्रिम शीतपेये कशी हानिकारक आहेत,हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलंमुली करतात तरी कशी? मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विषयक जीवनदृष्टी आहे का? ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का? हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये "आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात,असं तुम्हाला वाटतं?" असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी
Sudhir keshav ranadive
August 15, 2025
Bharat ko savdhani baratni hogi
Sudhir keshav ranadive
August 15, 2025
America pakistan ko bhadka raha yuddh ke liye bharat ke sath isame pak ka kuch lena dena nahi ye amreicaki chal hai taki uski weapen companya chaliti rahe
Bhevin Malik
July 25, 2025
hi
Sudhir keshav ranadive
July 22, 2025
Hindi marathi vivad ko fadanvis hi jimmedar hai
Sudhir keshav ranadive
July 08, 2025
नौसेना का जो 175 का वेडा नही 176 का बनाओ या भारत जे लिये लकी नंबर है
Sudhir keshav ranadive
July 07, 2025
*भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे* *झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी ई* *महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )* *मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे* *एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?* *अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)* *इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे* *भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो* *इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते* *मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते* *
Sudhir keshav ranadive
July 06, 2025
Ye disha sushant case agar sujza nahi ti to Maharashtra aur bhartme kabhibhi bjp ki sarkar nahi aayegi ulta godhra case suru ho sakta hai to kodini to aapko nivedan hibki isevsulja lijiye aur genhgaroko fasiki sajabhoni chahiye nahi to bjp sarkar Maharashtra se bahar ho jayegi te nichitvhai isaki surwat sansthonekevelection se ho rahi hai
Pawan Jain
December 30, 2022
Deep grief and condolences in sad and sudden demise of beloved mother respected Heera Baa May God gives strength to you and your family to bear the irreparable loss
Dilip Kumar Das Rintu
December 30, 2022
विनम्र श्रद्धांजलि 🙏 माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्रभाई मोदीजी के पूज्य माता जी श्रीमती हीराबेन जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है। परमपिता परमेश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें। ॐ शांति
Raghunath Pratihari
December 30, 2022
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः। नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रपा॥ Heartfelt Condolences Pradhan Mantri ji🙏🙏
मनोज गौतम
December 30, 2022
आदरणीय प्रधानमंत्री जी माताजी के स्वर्गवास का समाचार निश्चित ही पीड़ादायक।मां के समर्पण लालन पोषण मातृत्व सहृदयता तप तपस्या को शब्दों से परिभाषित नही किया जा सकता। आपको इस अपूरणीय रिक्तता को हृदय से प्रणाम करता हूँ संवेदना व्यक्त करता हूँ।आप हिम्मत रखें सदैव मां भारती को उज्ज्वलता से परिपूर्ण रखने में अपनी अहर्निश सेवा का होम करते रहें। भारत माता की जय प्रणाम
Puran singh Rajpurohit
December 30, 2022
श्रीमती के निधन से दुखी. #HeerabenModi जी। #हीराबेन जी ने सामूहिक भावना और बलिदान की मिसाल दी भारत की मातृशक्ति का। उन्होंने #PMModi के व्यक्तित्व को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। प्रधानमंत्री @narendramodi जी और उनके परिवार के प्रति गहरी संवेदना। शांति।
Kandaswamy Natarajan
December 30, 2022
Heartfelt condolences to you Sir at this this moment.An irreparable loss ro you personally.May the Departed Noble Soul reach the Lotus Feet of the Almighty
Utkarsh Dwivedi
August 18, 2025
Sir I am Utkarsh Dwivedi From UP and I have completed my diploma from Mechanical engineering production in 2023 and I was doing
Satish kumar Swami
August 17, 2025
चिंतक, दार्शनिक,संत फ़क़ीर,प्रभु अंश विलक्षण अद्भुत अद्वितीय दिव्य मानव व युग पुरुष माननीय नरेंद्र दामोदर दास मोदी जी, हमारा देश सदियों से करिश्माई रहा है, मानवता के धरातल पर सृष्टि को परिभाषित किया है और समय समय पर नकारात्मक शक्तियों के संहार हेतु अवतरित व्यक्तित्व को स्थापित भी किया है । आज भी सर्वत्र इंसानियत शर्मसार हो रही है , विश्वास और भाईचारे के पीछे छल कपट और धोखा हावी है चाहे विश्व का कोई भी कोना हो, घर परिवार से लेकर प्रत्येक संघटन , संस्था या विभागीय क्षेत्र हो ।ऐसे समय में हमारा देश सौभाग्यशाली है कि आप हमारे प्रधान सेवक के रूप में प्रधानमंत्री की कुर्सी को सुशोभित कर रहे हैं, माननीय को कोटि कोटि आत्मिक नमन 🙏🏼🙏🏼, विश्व गुरु का सपना साकार होना सृष्टि हित में है , इसे मिशन और उत्सव के रूप में स्थापित करने की परिकल्पना सिर्फ आप माननीय,अनुभवी , ज्ञानी, दूरदर्शी व द्रष्टा भाव वाले निमित व्यक्तित्व ही कर पाये हैं, ईश्वरीय परिणाम की अनुभूति भाव से अभिभूत हो हमारी संस्था जनप्रतिनिधियों की शिखर समूह को सम्मानित करने की सोच से एक भव्य कार्यक्रम का आयोजन कर रही है , जिसमें सभी सम्मानित सांसदों व मुख्यमंत्रियों को आमंत्रित किया जा रहा है क्यों कि इनकी भावनाओं पर ही देश का भविष्य निर्भर है और हमारा विज़न ।इसके बाद ही देश विदेश के कोने कोने तक इस उद्देश्य की पूर्ति हेतु जन प्रतिनिधियों को संदेश पहुँचाया जाएगा। सर्वत्र मानवता साकार हो , इसके लिए *विश्व मानव परिवार* को सबल बनाना होगा, जो एक सशक्त अभियान से ही संभव है ।इस आध्यात्मिक सांसारिक अभियान के शुभारंभ व मार्गदर्शक हेतु अपने प्राण से आत्मिक प्रार्थना है कि इस अभियान को जीवंत बनाने के लिये ईश्वरीय ऊर्जा के प्रतीक माता रानी के चरणों में समर्पित इस ऐतिहासिक कार्यक्रम में दीप प्रज्वल्लित करने की कृपा प्रदान करें जिससे सम्पूर्ण विश्व इंसानियत के माहौल में जी सके, मानव शरीर सिर्फ़ मानवीय प्रवृत्तियों के लिए रह सके और राक्षसी पाशविक प्रवृतियों का अंत हो सके ।इसके लिए मानव जाति सदा आपका आभारी रहेगी । कार्यक्रम स्थल ~ *कंस्टीट्यूशन क्लब ऑफ़ इंडिया* दिनांक- *20 दिसंबर 2025* दिन- *शनिवार* समय *12 बजे से संध्या 5 बजे तक* *सधन्यवाद* 🙏🏼🙏🏼 आपका विश्वासपात्र सतीश स्वामी संस्थापक *दिल्ली पारिवारिक मंच* *एस एस स्वामी फाउंडेशन* *8810330122* *7683046402* skacsonia@gmail.com satishswamimedia@gmail.com
Sudhir keshav ranadive
August 16, 2025
🤔🤔 अगदी तुमच्या माझ्या घरातील वास्तव.... खरंच सांगतो मन अस्वस्थ झाले...🔥 5 मिनिटे काढून जरूर वाचा "प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला?" "श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला?" "नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला?" "हनुमंतांचा जन्म कुठल्या वेळी झाला?" अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलंमुली १३ ते २५ वयोगटातली, उच्चशिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात,असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत. "घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करुन खाल?"असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स,पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली. "श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात?" "गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो?" "गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्यादिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का?" "पाटीवरची सरस्वती काढता येते का?" "पंचामृत कसं करतात?" "नैवेद्याचं पान कसं वाढतात?" "चैत्रांगण कसं काढतात?" "चैत्रगौर म्हणजे काय?" "खंडेनवमीच्या दिवशी काय करतात?" "आषाढी एकादशीचं महत्त्व काय?" यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली. एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात?, माळावस्त्र कसं करतात?, औक्षण कसं करतात - तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं?, पुरणाची आरती माहिती आहे का?, धोतर कसं नेसतात ? तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का?... हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर "आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात" अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात? हेही ठाऊक नव्हतं. मुलांना श्लोक,वेचे येत नाहीत. संतांचे अभंग येत नाहीत, एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्या येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं चार ओळींचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात,ते माहिती नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा,मारुती स्तोत्र येतं. पण, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, आदित्यहृदय स्तोत्र येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टके ठाऊक नाहीत. संपूर्ण वन्दे मातरम् सुद्धा ठाऊक नाही. आपत्कालीन परिस्थितीत काय कराल? असं विचारलं, तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल? गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल? कुणी लिफ्ट मध्ये अडकलं तर काय कराल? सीसीटीव्ही फुटेज पाहता येतं का? ऑफलाईन रेल्वे रिझर्व्हेशन करता येतं का? बँकेत चेक भरता येतो का? वीजबिल वाचता येतं का? पुण्यात बस ने फिरता येईल का? धान्य निवडता येतं का? हॉट प्रेस ऑईल आणि कोल्ड प्रेस ऑईल यात फरक काय असतो? पाम ऑईल म्हणजे नेमकं काय? वनस्पती तूप म्हणजे काय? कोलेस्टेरॉल म्हणजे काय? हेही कुणाला सांगता येईना...! घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का? उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय? वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का? शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का? शर्टाचं बटण तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का? गिफ्ट पॅक करता येतं का? कोऱ्या कागदांची वही शिवता येते का? भाज्या निवडता, चिरता येतात का? कंपोस्ट खत करता येतं का? फोडणी करता येते का? दह्याचं विरजण लावता येतं का? ताक करता येतं का? लोणी कढवता येतं का? मुगाची खिचडी करता येते का? असं विचारलं तर तेही येत नव्हतं. हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडण-घडणीला जो सांस्कृतिक आधार असायला हवा,तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्षे पंधरा-सोळा ते वय वर्षे बावीस-तेवीस या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं. फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं, असं होऊ शकत नाही, हे मुलं आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का? तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्षं मराठी ऐकून, वाचून, बोलून सुद्धा "भेटलं, मिळालं, सापडलं" यातला फरक कळत नाही. "जर आणि अगर" यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येते, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंग मधला एलईडी बल्ब पण बदलता येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूड मधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा,हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी, यातलं पर्यावरण महत्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा, हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा, गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉइल मधून पार्सल आणू नये, हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये? कृत्रिम शीतपेये कशी हानिकारक आहेत,हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलंमुली करतात तरी कशी? मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विषयक जीवनदृष्टी आहे का? ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का? हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये "आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात,असं तुम्हाला वाटतं?" असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी
Sudhir keshav ranadive
August 15, 2025
Bharat ko savdhani baratni hogi
Sudhir keshav ranadive
August 15, 2025
America pakistan ko bhadka raha yuddh ke liye bharat ke sath isame pak ka kuch lena dena nahi ye amreicaki chal hai taki uski weapen companya chaliti rahe
Bhevin Malik
July 25, 2025
hi
Sudhir keshav ranadive
July 22, 2025
Hindi marathi vivad ko fadanvis hi jimmedar hai
Sudhir keshav ranadive
July 08, 2025
नौसेना का जो 175 का वेडा नही 176 का बनाओ या भारत जे लिये लकी नंबर है
Sudhir keshav ranadive
July 07, 2025
*भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे* *झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी ई* *महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )* *मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे* *एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?* *अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)* *इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे* *भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो* *इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते* *मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते* *
Sudhir keshav ranadive
July 06, 2025
Ye disha sushant case agar sujza nahi ti to Maharashtra aur bhartme kabhibhi bjp ki sarkar nahi aayegi ulta godhra case suru ho sakta hai to kodini to aapko nivedan hibki isevsulja lijiye aur genhgaroko fasiki sajabhoni chahiye nahi to bjp sarkar Maharashtra se bahar ho jayegi te nichitvhai isaki surwat sansthonekevelection se ho rahi hai