भगवान हनुमान जी हे भक्ती, शक्ती आणि अढळ समर्पणाचे अतुलनीय प्रतीक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्या महाबलीच्या कृपेने त्यांच्या सर्व भक्तांमध्ये धैर्य आणि सकारात्मकतेचा संचार होवो."
पंतप्रधानांनी खालील संस्कृत श्लोक सामायिक केला:
“मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि॥”
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले:
“भगवान हनुमान जी भक्ती, शक्ती आणि अढळ समर्पणाचे अद्वितीय प्रतीक आहेत. महाबलीच्या कृपेने त्यांच्या सर्व भक्तांमध्ये धैर्य आणि सकारात्मकतेचा संचार होवो.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि॥”
भगवान हनुमान जी भक्ति, शक्ति और अटूट समर्पण के अद्वितीय प्रतीक हैं। महाबली की कृपा से उनके सभी भक्तों में साहस और सकारात्मकता का संचार हो।
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2026
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि॥ pic.twitter.com/uRHJbfJnH3






