मेघालयमध्ये प्रत्येक पात्र मतदाराला सहजतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्वांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

निवडणूक आयोगाने मेघालयातील 59 विधानसभा मतदारसंघात 974 मतदान पथके पाठवली आहेत.

याव्यतिरिक्त, केवळ 35 मतदार असलेल्या कामसिंग मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊन तसेच या प्रदेशात मतदान साहित्य वाहून नेण्यासाठी पारंपारिक खासी टोपल्यांचा वापर करत आयोगाच्या मतदान पथकांनी या डोंगराळ कठीण एकही मतदार मागे राहू नये, यासाठी खूप परीश्रम केले.

मेघालयच्या पत्रसूचना कार्यालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“प्रत्येक पात्र मतदार सहजतेने मतदान करू शकेल, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे हे आणखी एक उदाहरण आहे. या समूहाचा सहभाग असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. अशा प्रयत्नांमुळे मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्यासाठी आणि आपली लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी प्रेरणा मिळत असते.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's yuva shakti continues to make global impact: PM Modi

Media Coverage

India's yuva shakti continues to make global impact: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the courage and perseverance of India's Youth
July 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam applauding the courage and perseverance of India's Youth:

"प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।

दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥"

Shri Modi said that our youth is achieving historic success through their courage, self-confidence, and relentless hard work, and this is the greatest strength of a rapidly developing India.

The Prime Minister posted on X:

आज हमारे युवा साथी धैर्य, आत्मविश्वास और अथक परिश्रम से ऐतिहासिक सफलता हासिल कर रहे हैं। यही विकसित हो रहे भारत की सबसे बड़ी ताकत है।

प्राप्यापदं न व्यथते कदाचिदुद्योगमन्विच्छति चाप्रमत्तः।

दुःखं च काले सहते महात्मा धुरन्धरस्तस्य जिताः सपत्नाः॥