देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण केले. देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत त्यांच्या मी उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना  हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance

Media Coverage

India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2026
August 27, 2026

Make in India Goes Global: Engineering Boom, Rice Triumph & EU FTA Breakthrough Under PM Modi