पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील दोन नव्या रामसर स्थळांचा समावेश ज्यात बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय (448 हेक्टर) आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर झील (319 हेक्टर) यांचा समावेश होतो, याला भारताच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी अभिमानाचा क्षण ठरवत गौरव केला.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले :
“अतिशय आनंदाची बातमी! शाश्वत विकासासाठी पाणथळ क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या आघाडीवर विचार आणि कृतीतून उदाहरण घालणाऱ्या बिहारच्या जनतेचे विशेष अभिनंदन.”
Wonderful news! Wetlands are vital to sustainable development. A special appreciation to the people of Bihar, who are showing in thought and action how to be at the forefront of environmental conservation. https://t.co/BXUNIjl46S
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025


