गाड्यांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. ह्यामुळे व्हीआयपी परंपरा संपेल. असे निर्णय पंतप्रधान मोदीच घेऊ शकतात कारण ते स्वतः एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत आणि स्वतःच्या दूरदृष्टीने ते सामान्य लोकांना सक्षम करण्यासाठी निर्णय घेतात.
पंतप्रधान मोदी सामान्य लोकांशी किती जोडलेले आहेत हे दर्शवणारी छायाचित्रे :







Here are a few pictures that depict PM Modi’s connect with the common citizens:









