राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक ज्यात श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी जी यांना सन्मानित करण्यात आले ; देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांना गौरवण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा संकल्प यातून प्रतिबिंबित होतो

February 23rd, 05:12 pm