तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक

February 17th, 07:20 pm

तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.