पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 31st, 11:30 am

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.

भारताच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी परिस्थितीचा घेतला आढावा

July 10th, 04:37 pm

देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि नियोजनासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

May 23rd, 01:43 pm

‘यास’ चक्रीवादळामुळे निर्माण परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये / संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली

August 01st, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, नागालँडचे मुख्यमंत्री टी आर झेलीयांग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासह बैठक घेतली.

PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Odisha CM

May 21st, 05:46 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Andhra Pradesh CM

May 17th, 06:30 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Chhattisgarh CM

May 17th, 06:06 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Rajasthan CM

May 14th, 09:20 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Jharkhand CM

May 14th, 09:18 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Madhya Pradesh CM

May 10th, 09:05 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Telangana CM

May 10th, 03:30 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Karnataka CM

May 07th, 07:03 pm



PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Uttar Pradesh CM

May 07th, 12:42 pm