Spiritual centres like Sri Adichunchanagiri Mahasamsthana Matha are great contributions of this sacred land: PM Modi in Mandya
April 15th, 11:10 am
PM Modi inaugurated Sri Guru Bhairavaikya Mandira at Sri Kshetra Adichunchanagiri Mahasamsthana Math in Mandya, Karnataka. Addressing the gathering, he observed that the Math serve as a moral and spiritual compass for the region, praising the current leadership for advancing its rich legacy with renewed vigour. The PM also presented nine appeals to the citizens for the realisation of a Viksit Bharat.PM Modi inaugurates Sri Guru Bhairavaikya Mandira at Sri Kshetra Adichunchanagiri in Mandya, Karnataka
April 15th, 11:00 am
PM Modi inaugurated Sri Guru Bhairavaikya Mandira at Sri Kshetra Adichunchanagiri Mahasamsthana Math in Mandya, Karnataka. Addressing the gathering, he observed that the Math serve as a moral and spiritual compass for the region, praising the current leadership for advancing its rich legacy with renewed vigour. The PM also presented nine appeals to the citizens for the realisation of a Viksit Bharat.पंतप्रधानांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
April 14th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे.पंतप्रधानांनी दिल्या ईस्टरच्या शुभेच्छा
April 05th, 09:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना वाहिली आदरांजली
April 01st, 10:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे मूर्तिमंत रूप म्हणून लोकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उत्थानासाठी समर्पित केले. खरे मोठेपण हे दुसऱ्यांच्या सेवेतच असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असून समाजावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, सामाजिक कल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे.आजही त्यांचे जीवन असंख्य व्यक्तींना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.पंतप्रधानांचे श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींना अभिवादन
March 31st, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींनी सेवाभाव व अध्यात्मासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांचा कार्याचा समाजमनावर अमीट ठसा उमटला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. आदरणीय स्वामीजींनी अनेक शैक्षणिक संस्थांची व संशोधन केंद्रांची स्थापना केली. लोकांना शिक्षणातील आनंद समजावून सांगण्याप्रती ते वचनबद्ध होते असे मोदी यांनी अधोरेखित केले.भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
March 31st, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांचे जीवन व शिकवण सदैव सत्य, अहिंसा व दया यांचा मार्ग उजळवत राहील, असे मोदी यांनी म्हटले आहे.Samrat Samprati Museum is the heritage of millions of people in India, heritage of India's glorious past: PM Modi in Gandhinagar, Gujarat
March 31st, 10:25 am
PM Modi inaugurated the Samrat Samprati Sangrahalay, Jain Heritage Museum at Koba Tirth in Gandhinagar, Gujarat, on the auspicious occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Speaking on the occasion, the PM said the Sangrahalay belongs to the crores of people of India and stands as a testament to our glorious past. Lauding the ahimsa philosophy of Samrat Samprati, he called on people to rise above personal aspirations and work for the nation.महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन
March 31st, 10:15 am
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक हितासाठी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुणांवर प्रकाश टाकत संस्कृत सुभाषित केले सामायिक
February 17th, 08:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाला समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त बनवण्यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी शिखर परिषदेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल याचा शोध घेणे, असल्याचे सांगितले.पंतप्रधानांकडून महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमीत्त अभिवादन
February 15th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. “सत्य, अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश प्रसारित करून त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी जीवन देशातील जनतेला सदैव मार्गदर्शन करत राहील,” असे मोदी यांनी म्हटले.सेवा तीर्थावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमधून उमटले सेवाभावाचे प्रतिबिंब, समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे निर्णय
February 13th, 04:16 pm
पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ इथे स्थलांतरित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या निर्णयांमध्ये सेवाभावाचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या फायलींवर केल्या स्वाक्षरी; यामध्ये शेतकरी, महिला, युवा वर्ग आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित श्रेणीत येणारे नागरिक - अशा समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे घेतले निर्णयभगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
January 23rd, 02:12 pm
आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित
January 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 17th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी एमजीआर यांच्या बहुआयामी वारशाचा गौरव केला आहे, तसेच तमिळनाडूच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि तमिळ संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.कॅप्टन विजयकांत यांच्या समाजसेवेविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
April 14th, 11:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन विजयकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
January 02nd, 04:40 pm
श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहेआपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.