Criminals who have been sheltered under TMC will be punished: PM Modi in Jadavpur, West Bengal
April 24th, 11:45 am
Addressing a massive public meeting in Jadavpur, West Bengal, PM Modi highlighted the scale of participation in the first phase of polling. He asserted that TMC may not even open its account in the first phase and urged voters in the second phase to give a decisive mandate for BJP for a developed Bengal. He also raised concerns about the situation in Jadavpur University and touched upon local issues affecting people.Bengal’s industries and MSMEs have been destroyed under TMC: PM Modi in Dum Dum
April 24th, 11:35 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public gathering in Dum Dum, West Bengal, delivering a high-energy speech that resonated strongly with the people of Bengal. He congratulated the citizens for the visible wave of change and asserted that the first phase of polling had already signaled a decisive shift in the state’s political landscape.PM Modi ignites Dum Dum and Jadavpur with fiery addresses
April 24th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi today addressed two massive public gatherings in Dum Dum and Jadavpur, West Bengal, delivering high-energy speeches that resonated strongly with the people of the state. He congratulated the citizens on the visible wave of change and asserted that the first phase of polling had already signaled a decisive shift in the state’s political landscape.भारत – कोरिया प्रजासत्ताक यांचे ऊर्जा संसाधन सुरक्षिततेवरील संयुक्त निवेदन
April 20th, 10:56 pm
भारत आणि कोरिया प्रजासत्ताक (आरओके) हे खुल्या, समावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत प्रदेशाच्या उभारणीसाठी सामायिक दृष्टी असलेले विशेष धोरणात्मक भागीदार देश आहेत.दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
April 20th, 03:57 pm
जहाजबांधणी, नौवहन आणि सागरी लॉजिस्टिक्समधील भागीदारीसाठी भारत-दक्षिण कोरिया सर्वसमावेशक आराखडापश्चिम आशियातील संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक
March 27th, 09:22 pm
पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि भारतावर होणारा त्याचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत सज्जतेचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करारा'ला सूचित करण्यात येणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला (2031-2035) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
March 25th, 05:35 pm
हवामान बदलाशी संबंधित भारताची कृती अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2031 ते 2035 या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाला (एनडीसी) मान्यता दिली आहे. याद्वारे यूएनएफसीसीसी आणि त्याअंतर्गत झालेल्या पॅरिस कराराच्या संदर्भात देशाची महत्त्वाकांक्षा उंचावण्यात आली असून, शाश्वत विकास आणि हवामान न्यायाप्रति भारताची वचनबद्धता अधिक दृढ करण्यात आली आहे.Our united voice for peace and dialogue should resonate across the world: PM Modi in Rajya Sabha on West Asia conflict
March 24th, 02:05 pm
PM Modi addressed the Rajya Sabha, presenting the Government's position on the situation arising from the ongoing conflict in West Asia. He affirmed that India opposes all attacks on civilians and on civil, energy and transport infrastructure. Invoking the spirit of cooperative federalism, he called upon all State Governments to ensure that India's robust growth trajectory is maintained regardless of the scale of the crisis.पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत निवेदन केले
March 24th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित करून पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या भुमिकेची माहिती दिली. तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धामुळे गंभीर जागतिक उर्जा संकट निर्माण झाले असून भारतासाठी देखील अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी हा संघर्ष भारताच्या व्यापारी मार्गांमध्ये व्यत्यय निर्माण करत असून पेट्रोल, डीझेल,वायू आणि खतांसारख्या अत्यावश्यक बाबींच्या नेहमीच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा प्रभाव पडत आहे याकडे लक्ष वेधले. आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या आणि तेथे काम करणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांची सुरक्षितता आणि उपजीविका हा मोठ्या चिंतेचा विषय आहे असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांवर मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय कर्मचारीवर्गाच्या प्रश्नाकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले. “अशा बिकट परिस्थितीत, भारतीय संसदेच्या या सन्माननीय वरिष्ठ सभागृहातून शांतता आणि संवादाचा एकमुखी आवाज संपूर्ण जगात पोहोचणे अत्यावश्यक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांची बहारीनच्या राजांसमवेत चर्चा
March 20th, 07:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारीनचे राजे हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी फलदायी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर विचारविनिमय केला.पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी साधला संवाद
March 19th, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला; यावेळी आगामी सणांच्या निमित्ताने एकमेकांत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, तसेच पश्चिम आशिया क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर उभय नेत्यांनी चर्चा केली.Prime Minister Speaks with UAE President
March 17th, 10:42 pm
PM Modi spoke with UAE President HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. During the conversation, the PM conveyed Eid greetings and discussed the current situation in West Asia. Both leaders agreed on the importance of ensuring safe and free navigation through the Strait of Hormuz and emphasized continuing to work together for peace in the region. The PM reiterated India’s strong condemnation of all attacks on the UAE.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद साधला
March 12th, 11:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती डॉ.मसौद पेझेश्कियन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
March 02nd, 09:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला
March 01st, 11:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला.India - Israel Joint Statement
February 26th, 07:44 pm
At the invitation of Israeli PM Benjamin Netanyahu, PM Modi paid a state visit to Israel from 25 to 26 February 2026. The two leaders noted the immense progress made in the India-Israel bilateral relationship across perse domains. They agreed to elevate the Strategic Partnership to a new level – ‘A Special Strategic Partnership for Peace, Innovation & Prosperity.’पंतप्रधानांचा इस्रायल दौरा
February 24th, 05:34 pm
इस्रायलचे पंतप्रधान, महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देतील. पंतप्रधानांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे.PM Modi outlines the M.A.N.A.V. vision for AI at India AI Impact Summit 2026
February 19th, 10:00 am
PM Modi inaugurated the AI Impact Summit 2026 and remarked that the world’s largest AI Impact Summit is being held in India, a nation representing one-sixth of humanity. He highlighted that the core purpose of the summit is to deliberate on how AI can be made human-centric. He also presented India’s M.A.N.A.V. Vision for AI and extended an invitation to the world with the call: ‘Design and Develop in India. Deliver to the World. Deliver to Humanity’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
February 19th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारातात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कझाकस्तानच्या पंतप्रधानांची भेट
February 18th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भारताने आयोजित केलेल्या ‘एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानचे पंतप्रधान महामहिम ओलशाज बेकटेनोव्ह यांची भेट घेतली.