Prime Minister pays tributes to His Holiness Dr. Sree Sree Sree Sivakumara Swamigalu

April 01st, 10:33 am

Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to His Holiness Dr. Sree Sree Sree Sivakumara Swamigalu on the occasion of his jayanti, today. Shri Modi remarked that he stands in collective memory as an embodiment of compassion, humility and unwavering service to humanity. Through a lifetime dedicated to uplifting others, he demonstrated that true greatness lies in serving others. Shri Modi noted that his remarkable contributions across education, social welfare and spirituality have left an enduring imprint on society. Even today, his life continues to guide and inspire countless inpiduals to walk the path of selflessness and service.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam, says there is wonderful inspiration in the messages of Lord Mahavira

March 31st, 10:41 am

On the sacred occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak, PM Modi said that there is great inspiration in the messages of Bhagwan Mahavir, based on truth, harmony, good conduct, and equality. He added that these great thoughts will forever remain the guiding path for humanity.

Prime Minister extends greetings on Bhagwan MahavirJanma Kalyanak

March 31st, 10:34 am

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended greetings on the sacred occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Shri Modi stated that the life and teachings of Bhagwan Mahavir continue to illuminate the path of truth, non-violence and compassion. “His ideals are spiritually uplifting and also deeply relevant in today’s world. His emphasis on equality and kindness reminds us of our shared responsibility towards society”, Shri Modi said.

Prime Minister pays tribute to Dr. Ram Manohar Lohia on his birth anniversary

March 23rd, 08:01 am

Prime Minister Shri Narendra Modi today paid rich tributes to the legendary socialist leader and thinker, Dr. Ram Manohar Lohia, on the occasion of his birth anniversary.

The legacy here is a continuous process that enriches our parliamentary system: PM Modi in Rajya Sabha

March 18th, 11:30 am

Speaking in the Rajya Sabha during the farewell for retiring MPs, PM Modi lauded them as an asset to the nation. Highlighting the unique institutional value of the Rajya Sabha, the PM pointed out that the parliamentary system gains immense strength from the concept of a second opinion. He noted that the MPs’ invaluable contributions to nation-building would continue to be felt.

PM Modi’s remarks in the Rajya Sabha

March 18th, 11:20 am

Speaking in the Rajya Sabha during the farewell for retiring MPs, PM Modi lauded them as an asset to the nation. Highlighting the unique institutional value of the Rajya Sabha, the PM pointed out that the parliamentary system gains immense strength from the concept of a second opinion. He noted that the MPs’ invaluable contributions to nation-building would continue to be felt.

Prime Minister Narendra Modi shares a Sanskrit Subhashitam highlights the significance of bravery and courage in influencing the world

March 18th, 08:43 am

PM Modi shared a Sanskrit verse highlighting the importance of valor and the profound impact a brave inpidual can have on the entire world. He noted that the courage and self-confidence of India's youth serve as an inspiration. The verse uses the analogy of the Sun lighting up the whole earth to illustrate how a brave person can influence the entire world.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on auspicious thoughts guiding the path of progress

March 13th, 11:22 am

Rooted in the wisdom of India’s ancient traditions, PM Modi shared a Sanskrit verse emphasising that auspicious thoughts guide the path of progress. The verse wishes that pine powers may infuse our lives each day with growth, advancement and renewed zeal, inspiring us to keep moving ahead while protecting us day after day.

पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा, भारताच्या प्रगतीमध्ये नारी शक्तीच्या भूमिकेचे केले कौतुक

March 08th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या नारी शक्तीची शक्ती, जिद्द आणि यशाचा गौरव केला.

हुतात्मा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांना वाहिली श्रद्धांजली, त्यांच्या जगण्यातून मिळणारी शिकवण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषितही केले सामायिक

February 27th, 09:13 am

भारतमातेचे शूर सुपुत्र आणि महान क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या हुतात्मा दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

February 26th, 11:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

वीर सावरकरांच्या जीवनातील शिकवण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

February 26th, 10:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकरजींच्या जीवनातील शिकवणीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

पंतप्रधानांकडून महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमीत्त अभिवादन

February 15th, 02:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. “सत्य, अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश प्रसारित करून त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी जीवन देशातील जनतेला सदैव मार्गदर्शन करत राहील,” असे मोदी यांनी म्हटले.

संत गुरू रविदास जी यांच्या 649 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 1 फेब्रुवारी रोजी पंजाबला भेट देणार

January 31st, 10:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक फेब्रुवारी 2026 रोजी पंजाबला भेट देणार आहेत. पंतप्रधान 3:45 च्या सुमाराला आदमपूर विमानतळाला भेट देतील आणि विमानतळाच्या ‘श्री गुरू रविदास महाराजजी विमानतळ, आदमपूर’ या नव्या नावाचे अनावरण करतील. ते पंजाबमधील लुधियानामध्ये हलवारा विमानतळ येथे टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही करतील.

पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली

January 30th, 01:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंचे कालातीत आदर्श आपल्या राष्ट्राच्या वाटचालीस मार्गदर्शन करत आहेत. आम्ही त्यांच्या तत्त्वांप्रमाणे आणि न्याय, सलोखा तसेच मानवतेच्या सेवेवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 29th, 10:15 am

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

January 29th, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.

केरळच्या आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 28th, 02:39 pm

आज या प्रतिष्ठेच्या प्रसंगी, तुम्हा सर्वांशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यात आर्य वैद्यशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या 125 वर्षांच्या प्रवासात या संस्थेने, आयुर्वेदाला उपचाराची एक सशक्त व्यवस्था म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या निमित्ताने, मी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्नम पी. एस. वारियर जी यांच्या योगदानाचे स्मरण करतो. आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे समर्पण, आजही आपल्याला प्रेरित करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ मधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याला केले संबोधित

January 28th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केरळमधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाला भेटण्याचा योग आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि त्याला आधुनिक रुप देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, आपल्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात या संस्थेने आयुर्वेदाला उपचारांची एक प्रभावी पद्धत म्हणून प्रस्थापित केले, असे ते म्हणाले. त्यांनी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्न पी.एस. वारियर यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देत आहे, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

January 28th, 09:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून बंधमुक्त करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे समर्पित जीवन देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा देत राहील. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे