श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

November 28th, 03:37 pm

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या श्रीलंकेच्या लोकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सर्व बाधित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवकरात लवकर प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.