Prime Minister reflects on the immense power of devotion during Navratri

March 22nd, 09:12 am

Prime Minister Shri Narendra Modi today shared his reflections on the spiritual significance of Navratri, emphasizing the profound energy and strength derived from devotion to the Mother Goddess.

स्वदेशी उत्पादने, व्होकल फॉर लोकल: सणांच्या हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मन की बात मधून नागरिकांना आग्रहपूर्वक आवाहन

September 28th, 11:00 am

या महिन्याच्या मन की बातमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी भगतसिंग आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारतीय संस्कृती, महिला सक्षमीकरण, देशभरात साजरे होणारे विविध सण, रा,स्व, संघाचा 100 वर्षांचा प्रवास, स्वच्छता आणि खादी विक्रीतील वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वदेशीचा स्वीकार हाच देशाला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी देशवासियांना शुभो महालयाच्या शुभेच्छा दिल्या

September 21st, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभो महालयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दुर्गापूजेचे पवित्र दिवस जवळ येत असताना, आपले जीवन प्रकाश आणि उद्दिष्टांनी परिपूर्ण होवो. माँ दुर्गेच्या दैवी आशीर्वादाने अढळ सामर्थ्य, चिरस्थायी आनंद आणि निरामय आरोग्य लाभो”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

For the benefits of central schemes to reach Bengal, a BJP government is essential: PM Modi in Kolkata

August 22nd, 06:00 pm

PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.

PM Modi’s Kolkata rally: Call for a Viksit Bangla, real ‘poriborton’ and end of TMC’s misrule!

August 22nd, 05:57 pm

PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत माता दुर्गेच्या पूजनाने भक्तांच्या जीवनात निर्माण होणारी नवी ऊर्जा आणि संकल्प केला अधोरेखित

April 03rd, 06:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत माता दुर्गेच्या पूजनाने भक्तांच्या जीवनात निर्माण होणारी नवी ऊर्जा आणि संकल्प आज अधोरेखित केला. तसेच, त्यांनी अनुराधा पौडवाल यांचे एक भजनही सामायिक केले आहे.

पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत केले चिंतन

April 02nd, 10:06 am

पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत चिंतन केले. त्यांनी देवी मातेच्या विविध रूपांना समर्पित असलेले प्रार्थना स्तोत्र सामायिक केले आणिसर्वांना ऐकण्याचे आवाहन करून,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीत देवी मातेच्या पूजेने मनात भरलेल्या अपार शांततेबद्दलच्या आपल्या भावना केल्या व्यक्त

April 01st, 10:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीत देवी मातेच्या पूजेने मनात भरलेल्या अपार शांततेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे भजनही सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी शांती, आनंद आणि नवीन उर्जेचा संदेश देऊन केला नवरात्र उत्सव साजरा

March 31st, 09:10 am

देवी दुर्गेच्या दैवी आशीर्वादांचे महत्व सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवीची कृपा कश्याप्रकारे भक्तांना शांती, आनंद आणि नवीन ऊर्जा देते यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी श्रीमती राजलक्ष्मी संजय यांची देवी-प्रार्थना देखील सामायिक केली.

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले "आवती कळाय माडी वया कळाय" हे त्यांनी स्वतः लिहिलेले गीत

October 07th, 10:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आवती कळाय माडी वया कळाय हे त्यांनी देवी दुर्गेच्या सन्मानार्थ स्वतः लिहिलेले गीत सामायिक केले.

महालयानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

October 02nd, 03:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महालयानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा मजकूर

July 02nd, 09:58 pm

माननीय राष्ट्रपतीजींनी आपल्या अभिभाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा विस्तार केला आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रपतीजींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.

राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधानांचे उत्तर

July 02nd, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानले आणि या भाषणाचा केंद्रबिंदू असलेल्या विकसित भारत संकल्पनेला अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

TMC goons threatening women in Sandeshkhali to protect culprits, says PM Modi in Hooghly

May 12th, 11:55 am

During his second rally in Hooghly, Prime Minister Modi emphasized the importance of legacy, stating, Whoever is elder in our families wishes to leave something for the children. Who is Modi's heir? All of you. That's why I want to build a Viksit Bharat for your children. Contrastingly, TMC focuses solely on looting you, building mansions for their heirs. What is Modi doing? Building solid homes for the poor, implementing the Swachh Bharat Mission, providing free rations, and making life easier for his sisters and daughters. Today, millions of women have affordable LPG cylinders through Ujjwala Yojana.

PM Modi electrifies crowds with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh & Howrah, West Bengal

May 12th, 11:30 am

Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speeches in Barrackpore, Hooghly, Arambagh and Howrah, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या

October 15th, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दुर्गा मातेला, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य येवो अशी प्रार्थनाही केली.

PM Modi addresses Nari Shakti Vandan - Abhinandan Karyakram in Varanasi

September 23rd, 03:27 pm

Prime Minister Narendra Modi addressed a programme on the passing of Nari Shakti Vandan Adhiniyam in Varanasi. He said that the passing of the Women's Reservation Bill will strengthen the democracy and fortify women's representation in Indian legislatures.

युनेस्कोने अमूर्त वारसा यादीत कोलकात्यातील दुर्गापूजेचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

December 15th, 08:43 pm

युनेस्कोने अमूर्त वारसा यादीत कोलकात्यातील दुर्गापूजेला समाविष्ट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.