पंतप्रधानांनी बिहारमधील कटिहार येथील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला
April 11th, 10:56 pm
पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली.उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथे झालेल्या नाव दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला
April 10th, 06:00 pm
या दुर्दैवी अपघातात प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांविषयी पंतप्रधानांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आपली प्रार्थना,असे मोदी यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे असेही पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.बिहारमधल्या नालंदा येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
March 31st, 12:50 pm
बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे.बिहारमधल्या नालंदा येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
March 26th, 11:19 am
बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे.उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
March 23rd, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.दिल्लीतील पालम भागात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
March 18th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम भागामधल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, बाधित कुटुंबांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून सहाय्याची घोषणा केली आहे.मथुरेत यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
March 16th, 12:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका कारखान्यातील स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
February 28th, 06:45 pm
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
February 05th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतरांगा भागात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना 'प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत' निधीमधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली.पश्चिम बंगालमधील आनंदपूर येथे लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
January 30th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील आनंदपूर येथे लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.हिमाचल प्रदेशात सिरमौर येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
January 09th, 07:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
December 25th, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही केली आहे.आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.
December 12th, 09:09 am
आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. त्यांनीअरुणाचल प्रदेश मधील अंजाव जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
December 11th, 06:39 pm
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात आज झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त
December 07th, 07:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.शिवगंगा येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
December 01st, 10:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील शिवगंगा जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे होण्यासाठी त्यांनी कामना व्यक्त केली.राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 03rd, 05:15 pm
राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
November 03rd, 10:49 am
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख
November 02nd, 10:17 pm
राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातमध्ये अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
November 01st, 01:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.