RJD and Congress are pushing Bihar’s youth towards crime and ‘rangdari’: PM Modi in Bettiah, Bihar

November 08th, 11:30 am

Addressing a massive rally in Bettiah, PM Modi accused the RJD and Congress of pushing the state’s youth towards crime and ‘rangdari’. Speaking about the GST Bachat Utsav, the PM highlighted that today, essential items carry either zero or minimal GST, making everyday goods much more affordable. Urging the crowd to take out their phones and switch on the flashlight, he said, “This light in your hands shows the path to a Viksit Bihar.”

Unstoppable wave of support as PM Modi addresses rallies in Sitamarhi and Bettiah, Bihar

November 08th, 11:00 am

PM Modi today addressed large and enthusiastic gatherings in Sitamarhi and Bettiah, Bihar, seeking blessings in the sacred land of Mata Sita and highlighting the deep connection between faith and nation-building. Recalling the events of November 8, 2019, when he had prayed for a favourable Ayodhya verdict before heading for an inauguration the following day, he said he had now come to Sitamarhi to seek the people’s blessings for a Viksit Bihar.

बिहार विधानसभेच्या शतकपूर्ती समारोहाच्या पाटणा इथे झालेल्या सांगता कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

July 12th, 06:44 pm

या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्यात उपस्थित असलेले बिहारचे राज्यपाल फागू चौहान जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा जी, बिहार विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री रेणू देवी जी, ताराकिशोर प्रसाद जी, विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव जी, सर्व मंत्री आमदार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

PM addresses the closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly

July 12th, 06:43 pm

PM Modi addressed closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly in Patna. Recalling the glorious history of the Bihar Assembly, the Prime Minister said big and bold decisions have been taken in the Vidhan Sabha building here one after the other.

People of Bihar have decided that there will be no entry for Jungle Raj: PM Modi

November 01st, 04:01 pm

PM Narendra Modi while addressing the election rally in Bagaha, Bihar said, The trends in the first phase clearly indicate that people of Bihar have put up a no entry board for Jungle Raj in the state. He said that in the ongoing elections, the people have made up their minds to elect a stable NDA government under Nitish Ji's leadership.

PM Modi campaigns in Chhapra, Samastipur, Motihari and Bagaha in Bihar

November 01st, 03:54 pm

Continuing his election campaigning spree, PM Modi addressed public meetings in Chhapra, Samastipur, Motihari and Bagaha today. He said, “It is clear after the first phase polls itself that Nitish Babu will head the next govt in Bihar. The opposition is totally rattled, but I would ask them not to vent their frustration on the people of Bihar.”

Jungle Raj made sure all the industries and sugar mills which were the hallmark of Bihar were shut down: PM

November 01st, 02:55 pm

PM Modi, in his poll rally in Motihari, cautioned people against the jungle raj that would return if the Congress-RJD alliance came to power. He said Jungle Raj made sure all the industries and sugar mills which were the hallmark of Bihar were shut down.

एनडीए बिहारमध्ये डबल-डबल युवराजांना पराभूत करेलः पंतप्रधान मोदी

November 01st, 10:50 am

छप्रा येथील प्रचारसभेत महागठबंधनवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या भवितव्यासाठी अशा स्वार्थी मंडळींना दूर ठेवण्याचे लोकांना आवाहन केले. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेले मतदान एनडीए बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे दर्शवणारे, असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

PM to inaugurate Rashtriya Swachhata Kendra on 8th August 2020

August 07th, 12:56 pm

Prime Minister Shri Narendra Modi shall inaugurate Rashtriya Swachhata Kendra, an interactive experience centre on the Swachh Bharat Mission, on 8th August, 2020.

सोशल मीडिया कॉर्नर 10 एप्रिल 2018

April 10th, 07:39 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

बिहारमधील मोतीहारी येथे चंपारण्य सत्याग्रहाच्या शतक महोत्सवाच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 10th, 01:32 pm

चंपारण्यच्या पवित्र धरतीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्वच्छग्रही बंधू-भगिनी, सर्व स्नेही, सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो. सर्वाना माहित आहे की, चंपारण्याच्या याच पवित्र भूमीवरून बापूंनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळावी यासाठी अहिंसक शस्त्रात्रे सत्याग्रहाच्या रूपात आपल्याला मिळाले. सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ आजच्या काळाची गरज होती.

पंतप्रधानांचे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधन

April 10th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधित केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात सुरू केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छाग्रहींना उद्या चंपारण्य येथे मार्गदर्शन करणार

April 09th, 02:57 pm

बिहारमधील चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष समारोप कार्यक्रम उद्या होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करणार आहेत.

पंतप्रधानांचे 2017 च्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण - ठळक वैशिष्ट्ये इंग्रजीमध्ये

August 15th, 01:37 pm

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधान मोदी यांची, स्वातंत्र्य दिनी केलेली ठळक वक्तव्ये खालीलप्रमाणे :

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

August 15th, 09:01 am

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी सांगितले की देशात ‘भारत छोडो’ मोहिमेला 75 वर्ष, चंपारण सत्त्याग्राहाला 100 वर्षं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षं होत आहेत; प्रत्येक व्यक्तीने ‘न्यू इंडिया’ घडविण्याच्या उद्देशाने देशाला पुढे नेले पाहिजे.

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.

August 15th, 09:00 am

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की देश भारत छोडो आंदोलनाचा 75वा, चंपारण्य सत्त्याग्रहाचा 100वा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्यकाने ‘न्यू इंडिया’ उभारण्याच्या निश्चयाने देशाला पुढे नेले पाहिजे.

श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते भारताला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत हे आमचे भाग्य आहे:दादा वासवानी

August 02nd, 06:25 pm

“श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते भारताला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत हे आमचे भाग्य आहे. भारताने गेल्या 3 वर्षांत खूप काही मिळवले आहे. जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया यासारखे आपले उपक्रम देशात परिवर्तन घडवत आहे, मी देशाच्या जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे अभिनंदन करतो” : दादा वासवानी

दादा वासवानी यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधन

August 02nd, 02:01 pm

पंतप्रधान मोदी यांनी दादा वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या समारंभात भाषण केले. दादा वासवानी यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा विशेषत्वे उल्लेख केला. पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाबद्दल बोलले, ते म्हणाले की स्वच्छाग्रह हे आमचे उद्दिष्ट असायला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी ‘न्यू इंडिया’ ची संकल्पना मांडून म्हटले की 2022 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निश्चय करून त्या दृष्टीने कार्य केले पाहिजे.

ईशान्य प्रांताचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देतो : पंतप्रधान मोदी

May 07th, 01:15 pm

पंतप्रधानांनी शिलॉंग इथल्या भारत सेवाश्रम संघाच्या शतकपूर्ती समारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे भाषण केले. स्वामी प्रणवानंद ह्यांच्या योगदानाचे स्मरण करून श्री मोदी म्हणाले की,”स्वामी प्रणवानंदांनी आपल्या शिष्यांना सेवा आणि अध्यात्मिक विचारांची शिकवण दिली.” ते म्हणाले की, स्वामी प्रणवानंदांनी भक्ती, शक्ती आणि जनशक्तीच्या माध्यमातून सामाजिक विकास घडवून आणला. ईशान्य भागात लोकांनी स्वच्छतेसाठी काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ईशान्य प्रांताचा विकास करण्याला आम्ही प्राधान्य देतो असंही ती म्हणाले.

नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या तिसऱ्या बैठकीच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

April 23rd, 12:48 pm

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, 2022 पर्यंत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकजुटीने, टीम इंडिया या संघभावनेने काम करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या तिसऱ्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 2022 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे लक्ष्य ठेवून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन, शासकीय आणि बिगर शासकीय संघटनांनी मिशन मोडवर अर्थात जोमाने काम करावे असे त्यांनी सांगितले.