India AI Impact Summit 2026: Shaping a human-centric future for AI

February 22nd, 08:47 am

India’s persity, democracy, and demographic dynamism provide the right atmosphere for inclusive innovation. Solutions that succeed in India can serve humanity everywhere, says PM Modi. India brings scale and energy to everything it does, and this India AI Impact Summit was no exception. He adds that this summit has placed the principle of “Sarvajana Hitaya, Sarvajana Sukhaya” at the core.

काशी-तमिळ संगम आणि एक भारत, श्रेष्ठ भारतला अभिवादन

January 15th, 08:30 am

पंतप्रधान मोदींनी काशी-तमिळ संगममबद्दलचे आपले विचार शेअर केले असून त्यामध्ये ते म्हणतात, या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक आकलन बळकट करणे, शैक्षणिक आणि लोकांच्या परस्पर देवाणघेवाण देण्यास चालना देणे आणि सामायिक सांस्कृतिक नीतीमूल्ये असलेल्या देशाच्या भागांमध्ये कायमस्वरूपी बंध निर्माण करणे यासारखे अर्थपूर्ण परिणाम दिसून येत आहेत. यामुळे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना मिळाली आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

सोमनाथ स्वाभिमान पर्व- 1000 वर्षांची अढळ श्रद्धा

January 05th, 08:00 am

पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, सोमनाथ मंदिराच्या दृष्टीने 2026 हे वर्ष महत्त्वाचे आहे. या भव्य मंदिरावर सर्व प्रथम आक्रमण झाले त्याला 1,000 वर्षे पूर्ण झाली आहेत. जानेवारी 1026 मध्ये गझनीच्या महमूदाने श्रद्धा आणि संस्कृतीचे एक महान प्रतीक नष्ट करण्याचा हेतूने या मंदिरावर अत्यंत हिंसक आणि निर्घृण पद्धतीने हल्ला केला. त्यानंतर त्याच्या जीर्णोद्धारासाठी केल्या गेलेल्या अनेक प्रयत्नांमुळे एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर पूर्वीसारखेच वैभवशाली भव्यतेने दिमाखात उभे आहे.

2025 – The year of reforms

December 30th, 04:25 pm

PM Modi, in a LinkedIn post, said, India has emerged as the centre of global attention. This is due to the innovative zeal of our people. Today, the world sees India with hope and confidence. They appreciate the manner in which the pace of progress has been accelerated with next-generation reforms, which are cross-sectoral and amplify the nation’s growth potential.

Your Money, Your Right

December 10th, 09:00 am

From bank deposits to insurance proceeds, many Indians have money waiting to be claimed. With the Your Money, Your Right initiative, the Government is simplifying the process so every family can recover its rightful savings.

भारत आणि नैसर्गिक शेती...या पुढील मार्ग!

December 03rd, 01:07 pm

या वर्षी ऑगस्टमध्ये, तामिळनाडूतील शेतकऱ्यांचा एका गटाने मला भेटून शाश्वतता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आपण नवीन शेती तंत्रांचा कसा वापर करत आहेत याबद्दल माहिती दिली. त्यांनी मला कोइम्बतूर येथे होणाऱ्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. मी त्यांचे आमंत्रण स्वीकारून त्यांना वचन मी कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून, काही आठवड्यांपूर्वी, 19 नोव्हेंबर रोजी, मी कोइम्बतूर या सुंदर शहरात आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेत 2025 ला उपस्थित राहिलो. एमएसएमईचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात नैसर्गिक शेतीवरील या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता.

संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांचे पत्र

November 26th, 09:00 am

संविधान दिनानिमित्त, 140 कोटी नागरिकांना लिहिलेल्या पत्रात, पंतप्रधान मोदी म्हणतात, 26 नोव्हेंबर हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले, तेव्हापासूनच ह पवित्र दस्तऐवज स्पष्टता आणि दृढनिश्चयाने देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करत आहे.

सागरी क्षेत्रात भारताचे पुनरुत्थान

October 30th, 02:56 pm

पंतप्रधान मोदी यांनी भारतात होत असलेल्या सागरी परिवर्तनाला देशाच्या गौरवशाली सागरी वारशाची कशी जोड दिली जात आहे, हे अधोरेखित करणारा ब्लॉग लिहिला आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, हरित उपक्रम आणि महत्त्वाच्या सुधारणांमुळे कशाप्रकारे अभूतपूर्व विकास झाला आहे हे त्यांनी विशद केले आहे. पंतप्रधानांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या वाढत्या नील अर्थव्यवस्थेत सहभागी होण्याचेही आवाहन केले.

व्ही के मल्होत्रा जी ​​यांना श्रद्धांजली

October 06th, 08:00 am

काही दिवसांपूर्वी, आम्ही आमचे एक ज्येष्ठ नेते, श्री विजय कुमार मल्होत्रा ​​जी यांना गमावले. ते दीर्घ आणि कर्तृत्ववान जीवन जगले, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी अथक परिश्रमाने, दृढनिश्चयाने आणि सेवा वृत्तीने जीवन व्यतीत केले. त्यांच्या आयुष्यातील कोणताही पैलू पाहिल्यास प्रत्येकाला …प्रतिकूल परिस्थितीत धैर्य राखणे, स्वतःपेक्षा सेवेला महत्त्व आणि राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मूल्यांप्रती बांधिलकीत रुजलेली रा.स्व. संघ, जनसंघ आणि भाजपच्या नीतीमूल्यांचे मर्म समजून घेता येईल,” पंतप्रधान मोदी लिहितात.

राष्ट्राच्या सेवेची 100 वर्षे

October 02nd, 08:00 am

शंभर वर्षांपूर्वी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ती काही पूर्णपणे नवीन निर्मिती नव्हती. तर वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात, काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिव्यक्त होणाऱ्या भारताच्या चिरंतन राष्ट्र भावनेच्या प्राचीन कालापासूनच्या परंपरेचे एक नवीन स्वरुपातील प्रकटीकरण होते, पंतप्रधान मोदी लिहितात.

पंतप्रधानांचे पत्र

September 22nd, 05:23 pm

या सणासुदीच्या मोसमात, 'जीएसटी बचत उत्सव' साजरा करूया! कमी जीएसटी दर म्हणजे प्रत्येक घरासाठी अधिक बचत आणि व्यवसायांसाठी अधिक सुविधा. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

A leader who has connected power to the people

September 22nd, 12:10 pm

PM Modi’s political journey reflects grassroots leadership rooted in the struggles of ordinary Indians. Born in a modest household in Vadnagar, the Prime Minister displayed social responsibility early, running charity stalls and campaigns for underprivileged children. Unlike dynasty-driven leaders, his rise challenged elite politics, emphasizing service, empathy, and direct engagement with citizens.

मोहन भागवत जी नेहमीच 'एक भारत श्रेष्ठ भारत'चे खंबीर पुरस्कर्ते राहिले आहेत: पंतप्रधान मोदी

September 11th, 08:00 am

पंतप्रधान मोदींनी रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करताना, स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण आणि 9/11चा हल्ला अशा 11 सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात मोहन भागवत यांचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनाचा टप्पा म्हणून स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 'पंच परिवर्तन' च्या व्हिजनद्वारे मोहन जी भारतीयांना एक मजबूत, समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा देत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

भूपेन दा यांना अभिवादन

September 08th, 08:30 am

भूपेन हजारिका याच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान मोदींनी सीमा ओलांडून मानवतेला मूर्त रूप देणारा आसामचा कालातीत आवाज म्हणून अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. भूपेन दा खोलवर लोकसेवेशी जोडलेले होते त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवासात 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला प्रभावी अभिव्यक्ती मिळाली, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. एनडीए सरकारच्या कार्यकाळात 2019 मध्ये भूपेन हजारिका यांना भारतरत्न बहुमान प्रदान केला हे पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले.

डिजिटल इंडियाचे दशक

July 01st, 09:00 am

दहा वर्षांपूर्वी भारताने आपल्या नागरिकांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून डिजिटल दरी भरून काढण्यासाठी धाडसी प्रवास सुरू केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ते म्हणाले की, डिजिटल इंडिया मिशनने लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे, सेवेचा अभाव असलेल्या जनतेला सक्षम बनविले असून तंत्रज्ञानाला समावेशनाची शक्ती बनवले आहे, त्यामुळे आज 140 कोटी भारतीय कसे सेवा मिळवत, शिकत आणि व्यवहार करत आहेत हे स्पष्ट दिसत आहे

एकतेचा महाकुंभ- नव्या युगाची पहाट

February 27th, 09:00 am

प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, जेव्हा ती अधीनतेच्या शतकानुशतके जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते, तेव्हा ती नव्या उर्जेने भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते. याचाच परिणाम प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या एकता का महाकुंभ म्हणजेच एकतेच्या महाकुंभमध्ये पाहायला मिळाला.

A tribute to Atal Ji, the statesman who shaped India with his vision and resolve

December 25th, 08:30 am

Remembering Atal Bihari Vajpayee Ji on his Jayanti, PM Modi writes, Today, 25th December is a very special day for all of us. Our nation marks the 100th Jayanti of our beloved former Prime Minister, Shri Atal Bihari Vajpayee Ji. He stands tall as a statesman who continues to inspire countless people.

रण उत्सव - आयुष्यभरासाठी संस्मरणीय अनुभव

December 21st, 11:09 am

मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण उत्सवाला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वांना आमंत्रित केले आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, पंतप्रधान लिहितात: कच्छ चे प्रसिद्ध पांढरेशुभ्र रण म्हणजेच विस्तीर्ण पसरलेले मीठाचे वाळवंट चंद्राच्या प्रकाशात जेव्हा चमकते तेव्हा आपण वेगळ्यात जगात असल्याचे भासते. या भागातील समृद्ध कला आणि हस्तकलाही तितकीच प्रसिद्ध आहे.

A decade of service and empowerment for the Divyangjan

December 03rd, 08:44 pm

Prime Minister Narendra Modi writes, Today, December 3rd, is a significant day as the world observes International Day of Persons with Disabilities. It is a special occasion to salute the courage, resilience and achievements of the Divyangjan.

दिव्यांगजनांची सेवा आणि स्वाभिमानाचे अमृत दशक !

December 03rd, 04:49 pm

पंतप्रधान नरेन्द्र मोदी लिहितात, “आज 3 डिसेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी दिव्यांगजनांचे धैर्य, मनोबल आणि त्यांच्या उपलब्धींचा गौरव करण्याचे विशेष निमित्त असते”