140 कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि सामूहिक सहभागामुळे, भारताने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान परिवर्तन पाहिले आहे, सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट भर : पंतप्रधान

June 09th, 09:40 am

राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीए सरकारच्या काळात गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला आहे. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे, असे मोदी यांनीसांगितले.